मुंबई, दि. ११ : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची तब्बल २,९२९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपाखाली प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (RCom) आणि संबंधित कंपन्यांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, आर्थिक अनियमिततेच्या तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांनी संयुक्त […]Read More
मुंबई, दि. ११ : वेगवान कामांसाठी शासकीय कामकाजामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत आग्रही असलेले फडणवीस सरकार आता विविध शासकीय सेवा व्हॉट्अप उपलब्ध करुन देणार आहे. नागरिकांना आता व्हॉट्सअपवर सेवा मिळणार आहेत, त्यामध्ये 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटाइज पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार आहे. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा सेवा हमी कायदा केला होता, […]Read More
पेण, दि. 11 : रायगड जिल्ह्यात कालपासून भाद्रपद महिन्यातील कृष्ण चतुर्थीच्या (संकष्टी चतुर्थी) दिवशी साजरा होणाऱ्या साखरचौथ गणेशोत्सवाची सुरुवात झाली. जिल्ह्यात सुमारे ८८० गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सुबक गणेशमूर्तींच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण शहरात सार्वजनिक ६७ आणि घरगुती १२० गणेशमूर्तींची स्थापना झाली आहे. पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग तालुक्यांमध्ये हा उत्सव साजरा केला […]Read More
नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारामध्ये आंदोलकांनी संसद तसेच अनेक शासकीय इमारती आणि हॉटेल्सना आगी लावल्या. पंतप्रधानांसह अनेक राजकीय नेत्यांना पलायन करावे लागले आहे. त्यानंतर आज नेपाळमध्ये घडलेल्या अभूतपूर्व तुरुंगफोडीच्या घटनेने संपूर्ण दक्षिण आशिया हादरून गेला आहे. नेपाळमधील विविध तुरुंगांमधून तब्बल १५,००० कैदी पळून गेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना नेपाळच्या […]Read More
ठाणे, दि. ११ : ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि जनहितकारी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा परिषदेकडून ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ म्हणजेच घरपोच सेवा सुरू करण्यात आली असून, याअंतर्गत आता नागरिकांना जन्म, मृत्यू, विवाह नोंदणीसह एकूण ४०२ शासकीय सेवा घरबसल्या मिळणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या उपक्रमाची माहिती […]Read More
मीरा-भाईंदर दि ११ :– मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यान नागरिकांच्या दीर्घकाळ मागणीला प्रतिसाद देत दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनामार्फत झाल्यानंतर आज परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी दहीसर टोल वाका आणि वर्सोवा पुलासमोरील नर्सरी परिसराचा (नवीन टोल नाका स्थळ) पहाणी दौरा केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब […]Read More
मुंबई, दि ११दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी दहिसर येथील SRA इमारतीला विकासक व पालिका अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे आग लागली, यात ४ ते ५ निष्पाप रहिवासीयांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.ही घटना अत्यंत गंभीर असून या विरोधात संभाजी ब्रिगेडचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांत गिरी यांनी आवाज उठवला असता बिल्डरचा पाळलेला स्थानिक गुंड रामेश्वर ठेंगे याने श्रीकांत […]Read More
मुंबई, दि ११बांद्रा येथील रामा इन्फ्राप्रोजेकट प्रा. लिमिटेड कंपनीचे दिवंगत कर्मचारी सुरेंद्र शर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अनिता शर्मा आणि दोन मुलांना कंपनीच्या वतीने 40 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.रामा इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे दिवंगत कर्मचारी सुरेंद्र शर्मा हे कुंभमेळ्याच्या वेळी कंपनीच्या कामासाठी प्रयागराजला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.उमाशंकर मिश्रा, व्यवस्थापकीय […]Read More
मुंबई, दि. ११ — महाराष्ट्र हे देशातील एक उद्योग स्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे सर्वोत्तम आहे. तसेच इज ऑफ ड्यूइंग बिसनेस अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.जियो वॉर्ड ट्रेड सेंटर येथे इंडिया ऑस्ट्रेलिया फोरमच्या ग्लोबल लीडर मीट या राऊंड टेबल कॉन्फरन्स वेळी मुख्यमंत्री फडणवीस […]Read More
मुंबई, दि ११: महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान २०२४ यांच्या वतीने रविवार, २१ सप्टेंबर रोजी रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे भव्य महाराष्ट्र राज्यस्तरीय कलावंत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. देशाचे नेते, माजी संरक्षण व कृषी मंत्री, भारत सरकार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. […]Read More