मुंबई, दि. ४ :– मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी यापूर्वी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ऐवजी सोमवार दि. ८ सप्टेंबरला असणार आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे. राज्यात […]Read More
चंद्रपूर दि ४:– चंद्रपूर शहरात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सलग सरी कोसळत आहेत. परिणामी सर्वच नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. शहरातील महाकाली मंदिर परिसरातून वाहणारी झरपट नदी पुराच्या तडाख्याने धोकादायक पातळीवर पोहोचली. या पुरामुळे हनुमान खिडकी भागातून भिवापूरकडे जाणारा जुना पूल पूर्णपणे कोसळला आहे. सुमारे 25 हजार लोकसंख्येसाठी हा पूल महत्त्वाचा वाहतूक मार्ग […]Read More
मुंबई, दि.३ — आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील सर्वच पात्र-अपात्र झोपडपट्टीवासियास ५५० चौ.फू.ची घरे धारावीतच द्यावी,धारावीतील छोटे व्यावसायिक, लघु उद्योजकांकडे जी जागा सध्या आहे तेवढी जागा त्यांना देणे,धारावीत महापालिका वसाहतीत ३५० चौ.फू. मध्ये राहणाऱ्यांना ७५० चौ.फू. ची घरे द्या,कुंभार बांधवांना त्यांच्या व्यावसाया प्रमाणे जागा द्या आणि धारावीतील कोळी वाड्याचे सीमा कण करा या […]Read More
मुंबई दि ३(मिलिंद माने)– अंडरवर्ल्ड डॉन म्हणून समजल्या जाणाऱ्या अरुण गवळी उर्फ डॅडी याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून तब्बल १८ वर्षांनी सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. गुन्हेगारी विश्वात अंडर वर्ल्ड डॉन म्हणून समजल्या जाणाऱ्या अरुण गवळीला उर्फ डॅडीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुंबईतील शिवसेना […]Read More
मुंबई, दि. ३ : काल मुंबईत मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाच्या समाप्तीनंतर, मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक अभूतपूर्व स्वच्छता मोहीम राबवली. आझाद मैदान परिसरात पाच दिवस चाललेल्या आंदोलनात हजारो आंदोलकांनी सहभाग घेतला होता. आंदोलन संपल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता. याची दखल घेत BMC ने तातडीने कारवाई करत रातोरात तब्बल १०१ मेट्रिक टन म्हणजेच सुमारे १ […]Read More
मुंबई, दि. ३ : भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळ (SEBI) ने इंट्राडे ट्रेडिंगमध्ये वाढणाऱ्या अस्थिरतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून हे नवीन नियम लागू होणार असून, विशेषतः इंडेक्स ऑप्शन्समध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ट्रेडिंगवर मर्यादा आणण्याचा उद्देश आहे. यामुळे बाजारातील पारदर्शकता वाढेल आणि रिटेल गुंतवणूकदारांचे संरक्षण होईल. नवीन नियमानुसार, प्रत्येक […]Read More
मुंबई, दि. ३ : मनोज जरांगेच्या आंदोलनानंतर शासनाने मराठ्यांना देण्याबाबतचा जीआर काल प्रसिद्ध केला त्यानंतर ओबीसी समाज घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ओबीसी समाज मराठ्यांचा ओबीसीकरणाला सुरुवातीपासून विरोध करत आहेत, जो सध्या आणखी तीव्र झाला आहे. यामुळे सरकारने ओबीसींसाठीही महत्वाचे पाऊल उचलले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करणार आहे. […]Read More
मुंबई दि ३ — मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयुटीपी – ३ ब) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून प्रस्तावित १३६.६५२ कि.मी. लांबीच्या व १४ हजार ९०७ कोटी ४७ लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच या खर्चातील शासनाचा ५० टक्के म्हणजेच ७ हजार ४५३ कोटी ७३ लाख रुपयांचा आर्थिक भार उचलण्यास […]Read More
मुंबई, दि. ३ : निधी वाटपाच्या नवनव्या योजना जाहीर करत असताना विद्यमान सरकारचे शैक्षणिक क्षेत्रासाठीच्या आर्थिक तरतुदींकडे दुर्लक्ष होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी); महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)तर्फे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी फेलोशिप देण्यात येते. […]Read More
मुंबई दि ३– मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ व ३अ (MUTP-3 & 3A) या प्रकल्पात वातानुकूलीत २३८ लोकल (उपनगरीय रेल्वे) गाड्यांची खरेदी करण्यासाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांचा निधी रेल्वे बोर्ड व राज्य शासनाच्या हिश्श्यातून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी […]Read More