मुंबई, नाशिक, दि, १५- हैद्राबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयानंतर राज्यात मराठा – ओबीसी असा संघर्ष उभा राहिला आहे. राज्यातील सामाजिक घडी विस्कटली जात आहे. अशा वेळी वाट्टेल ती किंमत द्यावी लागली तरी सामाजिक ऐक्य जपायला असे प्रतिपादन करताना कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रोत्साहन दिलं, त्यामुळे ते नोकरी सोडून समाजकारण आणि राजकारणात आले. […]Read More
मुंबई, दि. १५ – एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन 2399 उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पाच लाखापेक्षा जास्त रक्कमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड निर्माण करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. या एकत्रित योजनेच्या अंमलबजावणीच्या धोरणात्मक बाबींवर निर्णय […]Read More
मुंबई, दि १५: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) तर्फे तयार करण्यात आलेल्या पहिल्या-वहिल्या डिजिटल ई-ब्रोशरचे लोकार्पण पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या १७५ व्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर हा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमाची संकल्पना व नेतृत्व पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी केले. या […]Read More
मुंबई, दि १५महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार सय्यद जिशान अहमद यांची पनवेल खारघर निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. खारघर शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक रंजनपाड़ा येथील कार्यालयात संपन्न झाली.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षातर्फे प्रत्येक ब्लॉक निहाय नवीन निरीक्षकांची नियुक्ती करून संघटन वाढ त्याच्या समवेत खारघर मधील सर्व पदाधिकारी […]Read More
मुंबई, दि १५मुंबई भाजपच्या वतीने मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता एन एस सी आय डोम , सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी, मुंबई येथे विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मुख्य वक्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार असून राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश,राष्ट्रीय […]Read More
मुंबई, दि. १५ :– राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रवासी छायाचित्रणांच्या माध्यमातून प्रचार व प्रसिध्दीसाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ (Maharashtra Destinations Throgh Your Lens)’ या उपक्रमात प्रवासी छायाचित्रकारांनी घेतलेल्या छायाचित्रांतील निवडक छायाचित्रातील प्रथम विजेत्याला ५ लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येईल असे पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची १७५ वी संचालक […]Read More
मुंबई, दि १५ अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाच्या वतीने मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट येथे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. त्यास ओबीसी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष रवि बावकर यांनी मुंबईच्या जिल्हाधिकारी आँचल गोयल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कुणबी ओबीसी बंधू , […]Read More
मुंबई, दि. १५ — राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रीमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून […]Read More
बुलडाणा दि १५ :- जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात आज दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांचे हाताशी आलेल्या सोयाबीन, कपाशी ,उडीद, मूग पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले. पावसामुळे काही शेतं जलमय झाली आहेत. जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात पळसखेड चक्का या भागातही मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे.उंब्रज–देशमुख दोन गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली […]Read More
पनवेल, दि १५-पनवेल महानगरपालिकेसाठी राज्य सरकारने काढलेली मसुदा अधिसूचना नागरिकांच्या तीव्र रोषाचा विषय ठरत आहे. २०११ च्या कालबाह्य जनगणनेवर आधारित प्रभाग रचना आणि नगरसेवकांची संख्या निश्चित करून सरकारने गेल्या दशकातील प्रचंड लोकसंख्या वाढ पूर्णपणे डावलली आहे. असा आरोप लोक हितकारणी सभाचे संस्थापक अध्यक्ष ॲड सिद्धार्थ इंगळे यांनी केला असून या प्रारूप अधिसूचनावर हरकती नोंदविल्या असून प्रशासनाने […]Read More