मुंबई दि १८ : गणपती उत्सवासाठी मुंबई,ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तथापि, आप-आपल्या गावी, वाडया-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक […]Read More
गडचिरोली दि १७: एटापल्ली तालुक्यातील मौजा मोडस्के जंगल परिसरात आज गडचिरोली C ६० पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत दोन जहाल महिला माओवाद्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळीून ए-के-47 रायफल, एक पिस्तूल, अनेक जिवंत काडतुस व मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की ही मोहीम गोपनीय माहितीच्या आधारे राबवली गेली असून शोध मोहीम तीव्र […]Read More
केरळ राज्यात एक दुर्मिळ आणि अत्यंत घातक संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘नेग्लेरिया फॉवलेरी’ नावाच्या सूक्ष्मजीवामुळे होणारा प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (PAM) हा आजार सामान्यतः ‘मेंदू खाणारा अमिबा’ म्हणून ओळखला जातो. या संसर्गामुळे रुग्णाच्या मेंदूवर गंभीर परिणाम होतो आणि बहुतेक वेळा मृत्यू अटळ ठरतो. या संसर्गाची सुरुवात […]Read More
महाराष्ट्र सरकारने ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (AVGC-XR) या क्षेत्राला उद्योग व पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा देत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत AVGC-XR धोरण 2025 ला मंजुरी देण्यात आली. या धोरणामुळे मुंबई आणि महाराष्ट्राला जागतिक स्तरावर क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी हब बनवण्याची संधी मिळणार आहे. भारतातील […]Read More
मुंबई, दि. १७ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या ‘पीएम-ई-विद्या’ उपक्रमाअंतर्गत 200 शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी 5 खास वाहिन्या महाराष्ट्रातील इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे त्यांना घरबसल्या अभ्यासक्रमावर आधारित दर्जेदार शिक्षण मिळेल. SCERT महाराष्ट्राचे संचालक राहुल रेखावार यांनी […]Read More
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या प्रसिद्ध थंड हवेच्या पर्यटनस्थळांना युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला आहे. 17 सप्टेंबर 2025 रोजी युनेस्कोच्या भारतातील स्थायी समितीने अधिकृत घोषणा करत या दोन्ही स्थळांचा समावेश जागतिक नैसर्गिक स्थळांच्या यादीत केला. यापूर्वी कास पठार, प्रतापगड, कोयना अभयारण्य यांना हा दर्जा मिळाला होता, आणि आता महाबळेश्वर–पाचगणीच्या समावेशामुळे […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ : भारताच्या निवडणूक प्रक्रियेत एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक बदल होत आहे. निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे की येत्या विधानसभा निवडणुकांपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (EVM) उमेदवाराचे रंगीत छायाचित्र देखील दिसणार आहे. या निर्णयामुळे मतदारांना मतदान करताना अधिक स्पष्टता मिळेल आणि गोंधळ टाळता येईल. पूर्वी अनेक वेळा असे घडले होते की एकाच नावाचे […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ : सर्वोच्च न्यायालयाने देशातील आठ राज्यांनी लागू केलेल्या धर्मांतरविरोधी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर महत्त्वाची कारवाई करत संबंधित 8 राज्य सरकारांना नोटीस पाठवली आहे. या कायद्यांमुळे धार्मिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत असल्याचा आरोप करत विविध सामाजिक संघटनांनी याचिका दाखल केल्या आहेत. मुख्य न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या […]Read More
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन पुन्हा एकदा त्यांच्या अजब-गजब निर्णयामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी देशात लोकप्रिय असलेल्या ‘आईस्क्रीम’ या इंग्रजी शब्दावर थेट बंदी घातली आहे. त्यांच्या मते, ‘आईस्क्रीम’ हा शब्द परदेशी प्रभाव दर्शवतो आणि त्यामुळे तो उत्तर कोरियाच्या सांस्कृतिक शुद्धतेस बाधा पोहोचवतो. यापुढे या गोड पदार्थाला ‘एसीयुकिमो’ किंवा ‘इयूरियुंबोसेउंगी’ या स्थानिक नावांनी ओळखले […]Read More
1 ऑक्टोबर 2025 पासून राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये एक महत्त्वपूर्ण सुधारणा लागू होणार आहे. पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ने मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क (MSF) नावाचा नवीन नियम जाहीर केला आहे, जो खासगी क्षेत्रातील कर्मचारी, गिग कामगार आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी अधिक लवचिकता आणि वैयक्तिक निवृत्ती नियोजनाची संधी देतो. काय बदलणार आहे?एकाच PAN वर […]Read More