मुंबईच्या बोरिवलीमध्ये आयोजित होणार ऐतिहासिक ‘रुद्रामार ग्रुप प्रेझेंट्स सुरभी नवरात्र उत्सव 2025’; गीता रबारी पहिल्यांदाच बोरिवलीमध्ये सादर करणार दमदार परफॉर्मन्स गीता रबारीचा असा परफॉर्मन्स जो यापूर्वी कधीच पाहिला नाही… गेल्या ८ वर्षांपासून सुपरहिट नवरात्र उत्सव आयोजित करणाऱ्या शोग्लिट्झ इव्हेंट्स प्रस्तुत करतात गुजरातची नंबर वन कच्छी कोकिळा एका नव्या ‘मुंबईया’ प्लेलिस्टसह. “नवरात्रीची राजधानी” म्हणून ओळखले जाणारे […]Read More
जितेश सावंत eSIM Frauds Surge: Scammers Hijack Numbers to Rapidly Access Bank Accountsभारतात डिजिटल तंत्रज्ञान जितकं झपाट्याने प्रगत होत आहे, तितकंच गुन्हेगारही अधिक स्मार्ट होत चालले आहेत. परिणामी, सायबर गुन्हेगारीचं जाळं वेगाने विस्तारत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या समोर येत असलेला एक नवा आणि धोकादायक प्रकार म्हणजे eSIM फसवणूक. eSIM म्हणजे काय? eSIM म्हणजे “embedded SIM”, […]Read More
मुंबई, दि. १८ – रुग्णसेवेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून डॉक्टरांनी संप मागे घेण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची वैद्यकीय संघटनेची परंपरा पुढे चालू ठेवावी अशी अपेक्षा ही मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारने आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course in Modern Pharmacology – CCMP) उत्तीर्ण […]Read More
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया कडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट […]Read More
ठाणे, दि १८:- पालघर जिल्ह्यातील उबाठा गटातील महिला आघाडीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने पालघरमधील महिला जिल्हाप्रमुख नीलम म्हात्रे, महिला तालुकाप्रमुख मनिष पिंपळे, माजी सभापती शैला कोलेकर, महिला […]Read More
मुंबई, दि १८ठाण्यातील टेंभी नाका येथीलस्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची दुर्गेदुर्गेश्वरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीसाठी तयार करण्यात येत असलेल्या देखाव्याच्या कामाची पाहणी केली. १९७८ पासून ठाणे शहरात हा नवरात्रोत्सव मोठ्या […]Read More
मुंबई, दि. १८: सूक्ष्म आणि लघुउद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग यासाठी जमिनीच्या काही मर्यादेत अकृषक परवान्याची अट काढण्याचा निर्णय आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित धोरणात्मक सुधारणा (पॉलिसी रिफॉर्म) बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावर कार्यवाही करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना अकृषक परवाना मिळण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होऊन त्यांना वेळेत उद्योग सुरू […]Read More
मुंबई, दि १८ परळ येथील हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि., या कंपनीत १६ सप्टेंबर हा ६८ वा कामगार शिक्षण दिन दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास मंडळ (कामगार व रोजगार मंत्रालय, भारत सरकार), प्रादेशिक संचालनालय, मुंबई, हाफकिन बायोफार्मास्यूटिकल कॉपोरेशन लि. आणि त्यांच्या कर्मचारी संघटनेच्या सहकार्याने जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन हाफकिन कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक […]Read More
अहिल्यानगर दि १८: अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकल्पनेतून विविध योजनेतील लाभार्थ्यांचे कार्यालयातील हेलपाटे कमी करण्यासाठी ‘बेनिफिशरी सत्यापन ॲप’ विकसित करण्यात आले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ सेवानिवृत्ती योजना, विधवा सेवानिवृत्ती योजना, दिव्यांग सेवानिवृत्ती योजना आदी योजनेतील लाभार्थ्यांना आता ‘बेनिफिशरी सत्यापन ॲप’ द्वारे घरबसल्या हयातीचे प्रमाणपत्र सादर करता येत आहे. अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने ही संकल्पना राज्य सरकारला […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज “मत चोरी” या विषयावर सनसनाटी विधाने करत पत्रकार परिषद घेतली. ३१ मिनिटांच्या सादरीकरणात राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप केला आणि त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावा केला. निवडणूक आयोग जाणूनबुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष्य करत आहे आणि त्यांची नावे वगळत आहे, असे […]Read More