‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ही नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली आर्यन खान दिग्दर्शित वेबसिरीज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेबसिरीजमधील एका सीनमध्ये अभिनेता रणबीर कपूर ई-सिगारेट ओढताना दिसतो, आणि त्या दृश्यावर कोणतीही आरोग्यविषयक चेतावणी किंवा डिस्क्लेमर दाखवले गेले नाही. यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) ने या सीनवर तीव्र आक्षेप घेत, रणबीर कपूरसह निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म […]Read More
अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया ड्रीमलाइनर AI-171 विमानाचा १२ जून २०२५ रोजी भीषण अपघात झाला होता, ज्यात २६० हून अधिक प्रवासी आणि स्थानिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर तीन महिने उलटून गेले तरीही अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने केंद्र सरकार, नागरी […]Read More
रत्नागिरी, दि. 22 : कोकणातील सड्यावर कोरलेली प्राचीन कातळशिल्पे (Geoglyphs जाग प्रसिद्ध आहेत. यांचा निर्मितीकाळ नुकत्याच समोर आलेल्या एका नव्या संशोधनानुसार ही कातळशिल्पे २४ हजार वर्षांपूर्वीची असू शकतात, ज्यामुळे ती जगातील सर्वात जुन्या ज्ञात शैलकला परंपरांपैकी असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे, या कातळशिल्पांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा (World Heritage Site) दर्जा मिळण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना […]Read More
चीनने जागतिक स्तरावर विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रातील तरुण प्रतिभावंतांना आकर्षित करण्यासाठी “K-व्हिसा” नावाचा नवीन व्हिसा प्रकार सुरू केला आहे. हा व्हिसा १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार असून, चीनच्या स्टेट कौन्सिलने परदेशी नागरिकांच्या प्रवेश आणि निर्गमन नियमांमध्ये सुधारणा करत याची अधिकृत घोषणा केली आहे. “K-व्हिसा” ही चीनमधील तेरावी व्हिसा श्रेणी असून, यामध्ये […]Read More
साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धपीठ असलेलं सप्तशृंगी देवीचं मंदिर 24 तास सुरू राहणार आहे. यंदाच्या नवरात्रीत सुमारे 15 लाख भाविक देवीच्या चरणी लीन होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने त्यादृष्टीने सर्व नियोजन केलं आहे. आज सकाळी 7 वाजता जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते सप्तशृंगी देवीची पंचामृत महापूजा झाली. सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सप्तशृंगी मंदिरात […]Read More
इस्लामाबाद, दि. २२ : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यातील मात्रे दारा गावावर आज (दि.२२) पहाटे दोन वाजता पाकिस्तानच्या हवाई दलाने अचानक हवाई हल्ला केला. JF-17 लढाऊ विमानांमधून एकामागून एक आठ LS-6 प्रकारचे बॉम्ब टाकण्यात आले. या हल्ल्यामुळे संपूर्ण गावात हाहाकार माजला असून, किमान ३० निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिलांचा आणि लहान मुलांचा […]Read More
मुंबई, दि. २२ देवभाऊचे सरकार आपल्या लाडक्या बिल्डर मित्रासाठी सर्व नियम व कायदे बाजूला ठेवून सरकारी भूखंड बहाल करत सुटले आहे. जुहूतील एक मोठा भूखंड या सरकारने आपल्या मर्जीतल्या बिल्डर मित्राला बेकायदेशीरपणे दिला आहे. हा भूखंड विशेष माणसाला देण्यासाठी बीएमसीने बुलेट ट्रेनच्या वेगाने मंजुरी देत अवघ्या ४ दिवसात निर्णय घेतला. विशेष म्हणजे एसआरए साठीचा हा […]Read More
नाशिक दि २२ – नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना निवेदन देऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लंडनमध्ये वास्तव्य केलेले निवासस्थान महाराष्ट्र शासनाने खरेदी करून तेथे “स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक” उभारावे, अशी मागणी केली आहे. फरांदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लंडनमधील वास्तव्य […]Read More
मुंबई, दि. २२ : वाढत्या शहरीकरणामुळे शहरांचा विस्तार होत आहे. नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासह नागरिकांना ‘ लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ देणे सध्या गरजेचे आहे. परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’ असून ही सेवा’ लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ साठी नागरिकांच्या सेवेत आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री […]Read More
मुंबई दि. २२ :- विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्रनिर्मितीचा सन्मान आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते न शिकवता, कौशल्याधारित शिक्षण, समस्यांचे निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षण, ज्ञानासोबत सद्गुणांची शिकवणूक देऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी सशक्त पिढी घडवावी. पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, […]Read More