मुंबई, दि. ३० : उद्यापासून आधारकार्ड संदर्भातील नियम बदलणार आहेत. 10 वर्षांपूर्वीचे आधार कार्ड असल्यास आता अपडेट करणे अनिवार्य केले आहे. भारतीय नागरिकांचे ओळखपत्र म्हणून आधार कार्डहे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. आधार कार्डवर 12 आकडी एक नंबर असतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आधार कार्ड बनवणे गरजेचे आहे. अलिकडेच आधार कार्डसंदर्भातील पाच नवीन नियम जारी केले […]Read More
धाराशिव, दि. ३० : अतिवृष्टी आणि स्वतःच्या पावसामुळे शेतीचा मोठा नुकसान झालेलं असताना बँकांकडून वसुली सुरूच आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्याने शेतकरी संकटात आला आहे. संपूर्ण कर्जमाफी करण्याची धाराशिवच्या संचितपुर गावातील शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान शेतकऱ्यांना बँकांकडून मिळालेल्या कर्ज वसुलीच्या नोटिसा जुन्या असल्यामुळे, आता कुठेही कर्ज वसुली […]Read More
मुंबई, दि. ३० : दादर सार्वजनिक वाचनालय, काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉ. विजयकुमार डोंगरे यांचा जीवनप्रवास आणि असामान्य कार्यावर आधारित लघुपट सेवावृत्तीचा विशेष प्रिमियर शो तसेच वृत्तपत्र चळवळीच्या वाढीसाठी योगदान देणाऱ्या संस्थेच्या कार्यकर्त्यांचा विशेष जीवन गौरव सन्मान पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ धुरू हॉल दादर येथे […]Read More
मुंबई,दि. ३० : मुंबईत इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. ओमेगा सेकी मोबिलिटी (OSM) या भारतीय कंपनीने ‘स्वयंगती’ नावाची जगातील पहिली चालकविरहित इलेक्ट्रिक तीन चाकी वाहन सादर केली आहे. ही ऑटो रिक्षा पूर्णपणे स्वयंचलित असून कोणत्याही चालकाशिवाय ठरवलेल्या मार्गावर प्रवास करू शकते. तिची प्रारंभिक शोरूम किंमत ₹4 लाख असून लॉजिस्टिक्स आणि कार्गो […]Read More
मुंबई, दि. ३० : मुंब्रा लोकल अपघातानंतर ट्रेनच्या दारात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला होता. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजा बसण्याची चर्चा सुरु होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत रेल्वेसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती दिली होती. आता प्रत्यक्षात स्वयंचलित दरवाजा असलेल्या नॉन एसी लोकल ट्रेनची चाचणी घेण्यात आली आहे. […]Read More
मुंबई,दि. ३० : बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारणारा विशाल ब्रह्मा या अभिनेत्याला ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. चेन्नई विमानतळावर कस्टम विभाग आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने संयुक्त कारवाई करत त्याच्या बॅगेतून तब्बल ३.५ किलो कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत […]Read More
मुंबई, दि. ३० : दिवाळीच्या सणासुदीच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत एसटीच्या तिकिटांमध्ये 10 टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार असून, गावी जाण्याचा प्रवास आता अधिक महाग होणार आहे. ही भाडेवाढ सर्व प्रकारच्या […]Read More
मुंबई, दि. ३० : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून ट्विट करून ड्रायव्हिंग लायसन्स धारक आणि नोंदणीकृत वाहन मालकांना वाहन आणि सारथी पोर्टलवर त्यांचा मोबाइल नंबर अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. आरटीओ कार्यालयात जाऊन आपण लांब रांगेत उभे न राहता ड्रायव्हिंग लायसन्स अद्यतनित करू शकता. हे वर्णन पूर्णपणे अचूक आहे हे सुनिश्चित […]Read More
मुंबई दि ३० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात सार्ध शताब्दी महोत्सवाच्या ‘वंदे मातरम’ गीताच्या बोधचिन्हाचे उत्साहात अनावरण करण्यात आले. देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम’ गीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संयुक्त […]Read More
मुंबई, दि. ३०: राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. तसेच अजूनही काही भागात पूरस्थिती आहे. त्यामुळे सन २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात दि. १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासह मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये कपात आणिपूरग्रस्तांच्या मदतीसाठी […]Read More