मुंबई, दि २८: – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन आज श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. दर्शनानंतर प्रसिद्धी माध्यमांशी शिंदे यांनी संवाद साधला, यावेळी त्यांनी आम्ही दरवर्षी राज यांच्या घरी श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येतो […]Read More
मुंबई, दि. २८ — सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासन पाळावे. केंद्रात – राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करत तातडीने […]Read More
मुंबई, दि २८ : फॉर्च्युन फूड्सने या गणेशोत्सवात इतिहास रचला. पारंपरिक साहित्य वापरून बनवलेला तब्बल ८०० किलो वजनाचा भव्य मोदक सादर करण्यात आला. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने याला अधिकृत मान्यता देत ‘पारंपरिक साहित्यापासून बनवलेला सर्वात मोठा मोदक’ अशी नोंद केली आहे.या भव्य लोकार्पणाचा सोहळा मुंबईतील प्रसिद्ध ‘गिरगावचा राजा’ मंडपात झाला. हजारो भक्तांनी या ऐतिहासिक […]Read More
अमरावती दि २८ — अमरावती जिल्ह्य़ातील सर्वात मोठे असलेल्या अप्पर वर्धा वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान तसेच येणाऱ्या येव्याच्या परीगणना नुसार अप्पर वर्धा प्रकल्पाच्या जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. प्रकल्पाच्या धरण परिचालन सूचीनुसार नियोजित पाणी पातळी ठेवण्याकरिता धरणाचे 3 वक्रद्वार 10 सेमी ने उघडण्यात आले आहे. त्यामधून 48.25 घ.मी.प्र.से एवढा विसर्ग वर्धा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत […]Read More
मुंबई, दि २८:ताडदेव येथील वेलिंग्टन हाइट्स इमारतीसंदर्भात कोर्टाने घरे खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर रहिवाशांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे रहिवाशांना अखेर न्याय मिळाला आहे. या तपासात स्पष्ट झाले की या प्रकरणात रहिवाशांची काहीही चूक नसून बिल्डरकडून गंभीर फसवणूक करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) व […]Read More
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) पर्यावरणाचा समतोलपणा राहावा म्हणुन सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश मुर्ती या शाडू पासून तयार करण्यात याव्यात म्हणुन पालिकेने मुर्तीकरांना आवाहन केले होते. शिवाय हजारो टन शाडूमाती मुर्तीकारांना मोफत देण्यात आली होती. काही ठिकाणी गणेश मुर्तीमुळे पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणुन काही पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली […]Read More
मुंबई, दि २८आमदार रोहित पवार तसेच मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांची बृहन्मुंबई महानगर पालिका मुख्य कार्यालय, सीएसटी येथे भेट घेतली. या भेटी मध्ये त्यांनी मुंबईतील विविध विभागातील सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच पावसाळ्यात मुंबई निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल देखील त्यांनी आयुक्तांना विविध सूचना केल्या या सूचनांचा योग्य ती कार्यवाही करून […]Read More
चंद्रपूर दि २८:– दमदार पावसामुळे चंद्रपूर शहरालगतच्या ईरई धरणाची सर्व 7 सारे उघडण्यात आली आहेत. चंद्रपूर शहर- जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. ऐन गणेशोत्सवात या पावसाने गणेश भक्तांची चांगलीच परीक्षा घेतली आहे. ईरई धरण सध्या 98 टक्के भरले असून धरणाची चार दारे अर्ध्या मीटरने तर दोन दारे पाव मीटरने उघडली आहेत. धरणातून […]Read More
मुंबई, दि २८ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी ईशान्य मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी बाप्पाच्या चरणी नागरिकांचे आरोग्य, आनंद आणि समृद्धी यासाठी प्रार्थना केली. गणेशोत्सव हा एकोप्याचा, संस्कृतीचा आणि श्रद्धेचा सण आहे. समाजात बंधुभाव अधिक वृद्धिंगत होवो, अशी मनोकामना खासदार संजय पाटील यांनी व्यक्त केली.ML/ML/MSRead More
मुंबई, दि. २८ :– बाप्पाच्या दर्शनाला येतांना फळं, मिठाई प्रसादासाठी आणण्याऐवजी शैक्षणिक साहित्य, चित्रकलेचे साहित्य, खेळाचे साहित्य तसेच मूठभर खाऊ आणावा, जो वाडा , विक्रमगड , पालघर, कोल्हापूर आणि कोकणात देवरुख या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आपल्या छोट्या दोस्त मंडळींना देता येतील, असे आवाहन लेट्स इमॅजिन टूगेदर फाउंडेशन ने केले आहे. लेट्स इमॅजिनच्या बाप्पा साहित्य […]Read More