मुंबई, दि ३~ युती सोबत रिपब्लिकन पक्ष सन 2012 साली आल्यामुळे युती ची महायुती झाली आहे.आगामी मुंबई महानगर पालिकेत रिपब्लिकन पक्षाला किमान 20 ते 25 जागा सोडल्या पाहिजेत.जिल्हा परिषद मध्ये किमान 5 आणि पंचायत समिती मध्ये 1 जागा सोडल्या पाहिजेत.महायुती मध्ये अनेक पक्ष आले असले तरी प्रमुख पक्ष म्हणून भाजपने महायुती चा घटका पक्ष रिपब्लिकन […]Read More
मुंबई दि. ३ — महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पुण्याच्या खडकवासला येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दि. ११ व १२ ऑगस्ट रोजी पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन […]Read More
मुंबई, दि ३ : गिरगाव येथील साहित्य संघ मंदिरात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित “गर्जना शाहिरांची” या सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय, सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि मुंबई संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत शाहीर, वादक, नृत्य आणि नाट्य कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष […]Read More
मुंबई, दि ३कुलाबा येथील कोळी समाजाची ससून डॉक येथील गोडाऊन केंद्र सरकारद्वारे खाली करण्यात येणार होते याबाबत शिवसेना कोळी समाजाच्या मागे खंबीरपणे उभी राहून त्यांचे गोडाऊन खाली करू नये यासाठी लढली त्याबाबत कुलाबा येथील कोळी समाजाने उद्धव ठाकरे यांची नरिमन पॉईंट येथील शिवालय येथे भेट घेऊन समाजासाठी केलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल आभार मानून सत्कार केला. कोळी […]Read More
पिंपरी, पुणे (दि. ०३ ऑगस्ट २०२५) पिंपरी कॅम्प परिसरात शुक्रवारी झालेल्या गोळीबार घटनेतील आरोपींना अटक करून कायदेशीर कडक कारवाई करावी, तसेच व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन ज्यांना गरज आहे त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि बाजारपेठांमध्ये दिवस, रात्र पोलीस गस्त वाढवावी अन्यथा गुरुवारी बाजारपेठ बंद करण्यात येईल असा इशारा पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष, उद्योजक श्रीचंद शामनदास आसवाणी […]Read More
नागपूर दि ३– नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे घरात बॉम्ब ठेवले असून बॉम्बने घर उडविण्यात येईल अशी धमकी आल्याने खळबळ उडाली होती. या धमकीचे फोन नागपुर पोलिसांचा कंट्रोल रूम ला सकाळी 9 वाजता होता.. या धमकीनंतर पोलिस यंत्रणा सक्रिय झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा घराचा बॉम्ब शोधक नाशक पथकाचा सहाय्याने घर […]Read More
मुंबई, दि २काल ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्या खासदार निधीतून भांडुप मतदार संघात २ विविध उपक्रमाचे उदघाटन झाले.११३ अंतर्गत ओम गणेश मित्र मंडळ, मरोडा हिल, गावदेवी रोड, भांडुप (प.) येथे खुल्या सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन मा. आमदार व विभागप्रमुख श्री. रमेशजी कोरगावकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मा.नगरसेविका दीपमाला बढे ताई, शिवसेना (उद्धव बाळासाहेब […]Read More
मुंबई, दि. २– धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये करण्यात येऊ नये, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्यावतिने मुलुंड पुर्व येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. याला मुलुंडकरांनी चांगला प्रतिसाद दिला. युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील तसेच खासदार वर्षा गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांना फळांचा रस देऊन उपोषण सोडायला सांगितले. धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड, भांडुप, कांजुर व विक्रोळी या ठिकाणी […]Read More
नागपूर, दि. ३– जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल होण्याची भावना लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य स्तरावरील सर्व जिहाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिषद घेऊन केलेल्या मंथनातून सहा समित्यांची स्थापना केली गेली. या समित्यांनी अत्यंत कमी कालावधीत आवश्यक त्या बदलासह अभ्यासपूर्ण शिफारसी केल्या आहेत. या शिफारसींनुसार तात्काळ शासन निर्णय निर्गमित करून […]Read More
मुंबई, दि. २ : शुद्ध व बिनचूक मतदार याद्या हा लोकशाहीचा पाया आहे. मतदार यादी तयार करणाऱ्या यंत्रणेत, मतदार नोंदणी अधिकारी (EROs), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AEROs), मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (BLO Supervisors) आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) यांचा समावेश असतो. हे सर्वजण नि:पक्षपाती व पारदर्शक मतदार याद्या तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात तसेच या संपूर्ण […]Read More