Month: August 2025

महानगर

मुंबई मेट्रो २ए व ७ मार्गिकांवर २० कोटी प्रवासीसंख्येचा टप्पा

मुंबई दि ४ — मुंबईच्या मेट्रो प्रवासाने आज एक मोठा टप्पा गाठला आहे. महा मुंबई मेट्रो नेटवर्कमधील २ए आणि ७ या मार्गिकांवर केवळ ३९ महिन्यांत एकूण २० कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मुंबईकरांचे जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. एमएमआरडीएने केलेल्या लक्ष्यकेंद्रीत अंमलबजावणीमुळे आणि एमएमएमओसीएलच्या सहकार्यामुळे हा उल्लेखनीय टप्पा साध्य झाला […]Read More

महानगर

ठाणे रेल्वे प्लॅटफॉर्मवर उंदीर आणि घुशींचा उच्छाद

ठाणे, दि ४– मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकांवरील साफसफाई आणि व्यवस्थापनावर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अलीकडेच प्रवाशांनी प्लॅटफॉर्म 5 व 6 वर उंदीर आणि घुशी मुक्तपणे सुसळसुळत फिरताना पाहिल्या. या प्रकारामुळे केवळ घाण नाही तर प्रवाशांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. खाण्याचे पदार्थ खुल्या ठिकाणी टाकले जात असल्याने उंदरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. […]Read More

महानगर

मंगळागौर स्पर्धेतून रणरागिणींना मानवंदना

ठाणे | दिनांक ४ ऑगस्ट २०२५श्रावणातील मंगलमय वातावरणात विहंग चॅरिटेबल ट्रस्ट व मा. नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मंगळागौर स्पर्धा-२०२५, शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात अत्यंत उत्साही आणि पारंपरिक वातावरणात पार पडली. या भव्य स्पर्धेत ठाण्यासह ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील २० महिला सांघिक गटांनी “रणरागिणी” या प्रेरणादायी […]Read More

महानगर

*हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

मुंबई, दि ४ : पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील दोन झोप़डपट्टी पुनर्विकास प्रकल्पात हिंदूंची घरे मुस्लिमांना देण्याचे कटकारस्थान बिल्डरांनी रचल्याचा केल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते व प्रवक्त संजय निरुपम यांनी आज केला. हाऊसिंग जिहादच्या माध्यमातून मुंबईतील डेमेग्राफी बदलण्याचा प्रयत्न बिल्डर करत आहेत, असे निरुपम म्हणाले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरुपम पुढे […]Read More

ट्रेण्डिंग

लवकरच सुरू होणार मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन

भारतातील पहिली बुलेट ट्रेन सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे केली. ही सेवा सुरू झाल्यावर मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करता येईल, असे त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्र्यांनी नुकतेच भावनगर टर्मिनसवर तीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये भावनगर टर्मिनस-अयोध्या कॅन्ट एक्स्प्रेस, रेवा-पुणे एक्स्प्रेस आणि जबलपूर ते […]Read More

महानगर

प्रत्येक मेट्रो स्थानकाखाली राखीव प्रवासी थांबा तयार करा‌

प्रत्येक मेट्रो स्थानकाखाली राखीव प्रवासी थांबा तयार करा‌ ठाणे दि ४ — कापुरबावडी ते घोडबंदर मार्गावरील ८ मेट्रो स्थानकाच्या खाली स्वतंत्र प्रवासी थांबे निर्माण करावेत. जेणेकरून प्रवाशांना मेट्रो मधून उतरल्यानंतर पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण होईल ! अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केल्या. ते मेट्रो स्थानके व त्या अनुषंगिक विविध विकास […]Read More

सांस्कृतिक

खान्देशात कानबाईचा गजर, भक्ती आणि उत्साह…

धुळे दि ४ — खानदेशातील कानबाई लोकउत्सव परंपरा सुप्रसिद्ध आहे. धुळे जिल्ह्यात जुने धुळे, पेठ भाग, शिरपूर, दोंडाईचा, थाळनेर येथील कानबाई प्रसिद्ध आहेत. याशिवाय खानदेशात जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा नाशिकचा काही भाग तसेच महाराष्ट्राला लागून असलेला गुजरात तसेच मध्यप्रदेशात देखील हा उत्सव साजरा केला जातो. श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात […]Read More

महानगर

ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा!

ठाणे, दि ४- ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा. तसेच, रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीची समस्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

भारतात प्रथमच पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन

पुणे, दि ४: भारतात पहिल्यांदाच पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व एजीसी स्पोर्ट्स व पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलोत्सव पॅरा एडिशन – २०२५’ क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल,म्हाळुंगे,पुणे येथे ११ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पार […]Read More

महानगर

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का

मुंबई दि ४– भगवा दहशतवादाच्या फेक नॅरेटिव्हचा कट कोर्टानेच उधळून लावल्यानंतर आता काँग्रेसी संस्कृतीने सनातन हिंदू धर्माच्या नावाने पुन्हा सुरू केलेला अपप्रचार म्हणजे महात्मा गांधींचा वारसा स्वतःच्या हाताने पुसून टाकण्याची तयारी असून, हिंदुत्वाचे मुखवटे धारण केलेल्या काँग्रेसच्या ताटाखालच्या मांजरांनी सनातन धर्मास दहशतवादी ठरविण्याच्या कटात सहभागी होऊन आपलाही मुखवटा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका प्रदेश […]Read More