पुणे प्रतिनिधी: ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्याढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स येथे पदवीदान समारंभ संपन्न झाला.यावेळी अध्यक्ष सागर ढोले पाटील आणि सचिव उमा सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शालेय परिषदेच्या सदस्यांना पदवीदान समारंभात बॅज देऊन सन्मानित करण्यात आले. आकाश, जल, पृथ्वी आणि अग्नि हाऊसच्या क्रीडा कर्णधार,शिस्त कर्णधार, संबंधित कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन यांना सन्मान म्हणून आणि […]Read More
पुणे,दि ६: शिक्षण केवळ परीक्षा, गुण, पदवी नव्हे तर शिक्षण म्हणजे एक नवी पिढी घडवणे आहे. या शिक्षण घेणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की तुम्ही कितीही शिकलात तरी माणूस व्हायला शिकलं पाहिजे. मात्र आजच दुर्दैव अस आहे की शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, डॉ. […]Read More
मुंबई, दि. ६ – ‘भारतीय मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी पुढील २५ वर्षांचा रोडमॅप’ तयार करण्यासाठी Association of Muslim Professionals (AMP) आणि Indian Islamic Cultural Centre (IICC) यांच्या संयुक्त विद्यमाने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. दिल्ली येथे खासदारांसोबत […]Read More
मुंबई, दि ६:- मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ व चित्रपती […]Read More
मुंबई, दि. ६ :- राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी “महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)” स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भारतातील सर्वात जास्त काळ केंद्रीय गृहमंत्री राहिलेले व्यक्ती ठरले आहेत. ते २,२५८ दिवसांपासून या पदावर आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ३० मे २०१९ रोजी शहा यांनी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. शहा यांनी गृहमंत्री म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ९ जून २०२४ रोजी पूर्ण केला. १० जून […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर दरम्यान केवळ पाकिस्तानविरुद्ध कारवाई करून दहशतवाद्यांना नेस्तनाबूत केले नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेला देखील स्पष्ट संदेश दिला. सैन्याने ऐतिहासिक दस्तऐवज आणि वर्तमान परिस्थितीचे विश्लेषण करून पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळालेल्या मदतीचा ठोस पुरावा सादर केला. १९७१ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानला दोन अब्ज डॉलर्सची शस्त्रसामग्री पुरवल्याचे वृत्तपत्रातील कात्रण सैन्याच्या पूर्व […]Read More
भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसच्या यशस्वी प्रवासानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की ही ट्रेन सप्टेंबर २०२५ पासून धावणार आहे. ही ट्रेन विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन करण्यात आली असून प्रवाशांना रात्रीच्या प्रवासात आरामदायक झोपेची सुविधा मिळणार आहे. १६ वातानुकूलित कोच, ज्यामध्ये एसी […]Read More
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात आज सकाळी ढगफुटीची भीषण घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली असून जीवितहानी व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटीमुळे खीर गंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात अचानक प्रचंड पावसाचा जोर वाढला आणि त्यातून निर्माण झालेला चिखल आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह गावावर झपाट्याने आघात झाला. परिणामी अनेक घरं ढिगाऱ्याखाली […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापार तणावात मोठी वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. वॉशिंग्टन पुढील 24 तासांत भारतावरील आयात शुल्क (टॅरिफ) खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा इरादा बाळगून आहे, असे त्यांनी जाहीर केले. ट्रम्प यांनी दावा केला की, नवी दिल्लीने मॉस्कोसोबत रशियन तेल खरेदी करून सतत संबंध ठेवल्याने ही चिथावणी […]Read More