Month: August 2025

पर्यटन

या दिवशी सुरु होणार नागपूर-पुणे वंदे भारत

पुणे, दि. ६ : देशातील तीन मार्गांवर नव्यानं वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन याबाबत माहिती दिली. नागपूरमधील अजनी रेल्वे स्थानकातून वंदे भारत एक्स्प्रेस 10 ऑगस्टला पुण्यातील हडरपसर रेल्वे स्थानकाकडे रवाना होईल. या दोन्ही स्थानकांमधील […]Read More

राजकीय

खा. संजय दिना पाटील यांनी केले उद्धव ठाकरे यांचे स्वागत

मुंबई, दि. ६ – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार असून त्याचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे मुंबई पासून दिल्ली पर्यंत राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे दिल्ली दौ-यावर गेले आहेत. उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी दिल्ली येथे उध्दव […]Read More

शिक्षण

नाविन्यपूर्ण शिक्षण हेच राष्ट्राच्या प्रगतीचे साधन

पुणे, दि ६- एकविसाव्या शतकात शिक्षणाची परिभाषा पूर्णपणे बदलली आहे. शिक्षण आता केवळ विद्यापीठे, प्रयोगशाळा, पदवी घेण्यापर्यंत मर्यादित राहिले नसून ते राष्ट्राच्या प्रगतीचे एक साधन बनले आहे. त्यामुळे, विकसित भारत@२०४७ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीसह इतर क्षेत्रात राष्ट्रासमोर असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठीचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे. धाडसी विचारांनीच भारत देश घडला असून, विद्यार्थ्यांनीही […]Read More

राजकीय

लोढा व अदानींच्या इमारतीमध्येच आदर्श कबुतरखाना उभारा

मुंबई, दि. ६ — मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी त्यांच्या जागेतच एक आदर्श कबूतरखाना उभारून करुणेचा नवा आदर्श घालून […]Read More

सांस्कृतिक

ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई, दि. ६ : – राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांतील कामांचा नियमितपणे आढावा घेऊन, त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करतील. राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांचा विकास […]Read More

मनोरंजन

खालीद का शिवाजी या चित्रपटास शिवप्रेमींचा विरोध कारवाई ची केली

ठाणे : ‘खालीद का शिवाजी’ या चित्रपटाविरोधात सर्व शिवप्रेमी संघटना एकत्र येऊन आज ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना या चित्रपटांला सर्व चित्रपटगृहात बंदी घालण्याबाबत निवेदन देण्यात आले. या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक खोटे आणि अनैतिहासिक दावे करण्यात आले आहेत उदाहरणार्थ महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान सैनिक होते, त्यांच्या अंगरक्षकापैकी 11 […]Read More

क्रीडा

आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगला प्रो गोविंदा चषकाचा अनावरण सोहळा

ठाणे दि ६– गोविंदांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या बहुप्रतिक्षीत प्रो गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ या वर्षीच्या चषकाचे अनावरण करून करण्यात आला. हा सोहळा मीरा-भाईंदर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटू आणि प्रो गोविंदा तिसऱ्या पर्वाचे बॅड अॅम्बेसेडर ख्रिस गेल, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक […]Read More

महानगर

आधार युवा प्रतिष्ठानने दिला आदिवासी शाळेला आधार

मुंबई, दि ६मुंबईतील लालबाग विभागात कार्यरत असणाऱ्या आधार युवा प्रतिष्ठान तर्फे पालघर येथील आदिवासी भाग असलेल्या वेलीचा पाडा, शेलटीचा माळ, खडखड, पिंपळपाडा, पोंडारपाडा येथील पाच शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या २०३ विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा पुढे करीत शैक्षणिक साहित्य आणि अन्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.या शैक्षणिक साहित्यात शाळेचे दप्तर, वह्या कंपोस बॉक्स, चित्रकला वही, रंगीत खडू, पेन, […]Read More

महानगर

९ ऑगस्ट क्रांतीदिनी होणार गिरणी कामगारांची मूक मिरवणूक!

मुंबई, दि ६येत्या शनिवारी दि.९ ऑगस्ट “क्रांतीदिनी” सकाळी ९ वाजता राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने ५० वर्षांपूर्वीच्या प्रथेप्रमाणे, गवालिया टॅंकमैदानारील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी नाना चौक येथील अग्निशमन केंद्राजवळून गिरणी कामगारांची मूक मिरवणूक काढण्यात येईल.यंदा घरांच्या प्रश्नावर एकत्र आलेली १४ कामगार संघटनांची,”गिरणी कामगार संयुक्त लढा समिती”प्रथमच या मूक मिरवणुकीत सहभागी होत आहे.समितीचे नेते आणि असंख्य […]Read More

गॅलरी

*जीवनात स्थैर्य आणि शांततेसाठी ध्यानधारणा आवश्यक

मुंबई, दि ६: जीवनात खऱ्या अर्थाने सुख आणि शांतता हवी असेल तर मेडिटेशन शिवाय पर्याय नाही. तेव्हा लहान मुलापासून‌ वृद्धापकाळापर्यंत जगण्याची कला म्हणजे ध्यानधारणा होय,अशा सोप्या साध्या भाषेत प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या व्याख्यात्या वंदनादिदी यांनी येथे जी.डी.आंबेकर प्रतिष्ठान कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांपुढे बोलताना जगण्याचे तत्व सांगितले.‌ येत्या ६ ऑगस्ट रोजीच्या रक्षाबंधना निमित्ताने आज रक्षाबंधनचा सोहळा […]Read More