नवी दिल्ली, १४ ऑगस्ट : राजधानीतील भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे निराकरण करण्याच्या एका जलद योजनेचा भाग म्हणून, दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) सर्व १२ नागरी झोनमध्ये कुत्र्यांसाठी निवारागृहे बांधणार आहे आणि रहिवाशांना भटक्या प्राण्यांची तक्रार करण्यासाठी एक समर्पित हेल्पलाइन सुरू करणार आहे. दरमहा सरासरी १० हजार कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण केले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भटक्या कुत्र्यांना […]Read More
मुंबई, दि. १४ : राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) प्लेट्स बसवण्यासाठीची अंतिम मुदत उद्या (15 ऑगस्ट) संपत आहे. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 70% जुन्या वाहनांवर (High security number plate Maharashtra) अजूनही या प्लेट्स बसवलेल्या नाहीत. ही प्लेट बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च […]Read More
मुंबई, दि. १४ : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या दिवंगत मित्र सतीश कौशिक यांच्या स्मरणार्थ एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारकडून “राज कपूर जीवनगौरव पुरस्कार” अंतर्गत मिळालेल्या १० लाख रुपयांचा उपयोग करून, अनुपम खेर यांनी अभिनय क्षेत्रातील गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांसाठी “सतीश कौशिक शिष्यवृत्ती” सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ : उद्या राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या 79 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील 210 ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील 9 महिला सरपंचांसह एकूण 15 सरपंचांचा समावेश आहे. या सर्व सरपंचांनी आपापल्या गावांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान दिला जात आहे. या सरपंचांनी पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा […]Read More
पुणे, दि १४: मंगळवार पेठ येथील एमएसआरडीसी ची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी अर्थात बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी उपलब्ध व्हावी या मागणीसाठी उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री बहाद्दर भीमसैनिकांनी जागेच्या गेटवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची नियोजित जागा असा फलक लावला आहे. हा फलक लावल्यामुळे आंबेडकरी चळवळीमध्ये चैतन्य उसळले असून उद्याचे आंदोलन अधिक व्यापक […]Read More
मुंबई, दि . १४ – काही वर्षांपूर्वी आपण ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ हे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणाऱ्या दोन महत्वाच्या लिंक पुलांचे लोकार्पण […]Read More
मिरा-भाईंदर दि १४:– प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि नवघर नाक्याची मानाची हंडी वंदना विकास पाटील जनहित संस्थेतर्फे मिरा-भाईंदर शहरात पहिल्यांदाच सांस्कृतिक वारसा आणि परंपरेचा गौरव करणारा “संस्कृतीची दहीहंडी २०२५” हा भव्य व विश्वविक्रमी दहीहंडी उत्सव शनिवारी दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी नवघर मराठी शाळा मैदान, हनुमान मंदिरासमोर, नवघर नाका, भाईंदर (पूर्व) येथे भव्यदिव्य पद्धतीने साजरा होणार […]Read More
ठाणे, दि १४ठाण्यातील प्रतिष्ठीत संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीसाठी यंदा खास स्पेनमधील १११ गोविंदा दाखल झाले आहेत. आज पाम क्लब येथे युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी स्पेनमधील मॅरेक्स दे सॅाल्ट (Marrecs de salt) १११ गोविंदांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.दहीहंडी महोत्सवातून दोन देशातील संस्कृतीचे आदान प्रदान होत आहे ही आपल्या […]Read More
मिरा-भाईंदर दि १४:– मिरा – भाईंदर व परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाना व इतर वाहतूक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मोजे उत्तन, ता. ठाणे, सर्वे क्र. २०३/३ येथील ०.४७० हेक्टर सरकारी जमीन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (Sub RTO Office) उभारण्यासाठी महसूल व वन विभागामार्फत मंजूर करण्यात आली आहे. […]Read More
पुणे दि.१४ :- नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे, दि.14 ऑगस्ट 2025 रात्री 12 वाजल्यापासून ते दि.17 ऑगस्ट 2025 रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील आय-सरीता प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील.तरी संबंधित पक्षकार व दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावी, असे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), महाराष्ट्र […]Read More