पुणे, दि १५: “बापू भवन, निसर्ग ग्राम आणि निसर्ग साधना आरोग्य केंद्र येथे कार्यरत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (NIN) मध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण सोहळ्याने झाली, ज्यामुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. देशभक्तिपर गीते, प्रेरणादायी भाषणे आणि शांतता, आरोग्य व राष्ट्रीय ऐक्य यांना प्रोत्साहन देणारे सांस्कृतिक कार्यक्रम […]Read More
ठाणे, दि १५ठाणे शहराचे सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनाच्या नुतनीकरणाचे काम पुर्ण झाल्याने त्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवसानिमित्त करण्यात आले यावेळी खासदार नरेश मस्के तसेच रंगकर्मी सुहास जोशी, मंगेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला निमित्ताने, लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा ”फोकलोक” कार्यक्रम आयोजित करण्यात […]Read More
परभणी दि १५ — जिल्ह्यात काल रात्रीपासून वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. मागील आठवड्यापासून प्रचंड ऊन आणि गर्मी पासून दिलासा मिळाला आहे. तर खरिपाच्या सोयाबीन कापूस तूर मूग हळद पिकासाठी हे पाणी संजीवनी मिळाली आहे. दरम्यान हा पाऊस यावर्षीच्या पावसाळ्यातील सगळ्यात मोठा पाऊस आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे विहिरी , बोरवेलच्या […]Read More
पुणे, दि १५शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणाऱ्या “उद्धव श्री २०२५” पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ आणि राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचे धनादेश वाटप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यावर्षीचा “उद्धव श्री […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ : बिहार विधानसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या कार्यद्धतीवर आणि मतदार याद्यांवर विरोधी पक्षांकडून वारंवार सवाल उपस्थित केले जात असताना सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. बिहारमध्ये 65 लाख मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याच्या आरोपांची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. SIR या प्रक्रियेच्या माध्यमातून वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी ही […]Read More
मुंबई, दि .१४ :– स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर केवळ २५.५० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वांद्रे पश्चिम येथे ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More
मुंबई, दि .१४ :– स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर केवळ २५.५० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वांद्रे पश्चिम येथे ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More
वाराणसी, दि. १४ : निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांमध्ये चुका होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत असताना आज आयोगाने केलेला एक अजब गोंधळ उघडकीला आला आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील सुप्रसिध्द राम जानकी मंदिराचे संस्थापक स्वामी रामकमल दास ज्यांनी बालपणापासून ब्रम्हचर्य व्रताचे पालन केले आहे त्यांची ५० मुलांचे पिता अशी नोंद मतदार यादीमध्ये करण्यात आली आहे. ही […]Read More
मुंबई, दि. १४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई डबेवाला इंटरनॅशनल एक्सपिरीयन्स सेंटरचे उद्घाटन केले. ही गॅलरी शहरातील प्रसिद्ध टिफिन वाहकांच्या १३५ वर्षांच्या प्रवासाचे चित्रण करते. “येथे येणाऱ्यांना डबेवाल्यांच्या इतिहासाची झलक दिसेल,” असे फडणवीस उपनगरीय वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले. डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर […]Read More
नागपूर, दि. १४ : देशात सर्वत्रच गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. राजधानी नागपूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्या सहा महिन्यांत एकट्या नागपूर शहरात श्वानदंशाच्या 5 हजारांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतीच शहरातील त्रिमूर्ती नगर परिसरात एका पाच […]Read More