नवी दिल्ली. दि. १८: केरळमधील त्रिशूर येथील ६५ किलोमीटरच्या महामार्गावरील प्रवासासाठी १२ तास लागत असतील तर प्रवाशाला १५० रुपये टोल का भरावा, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विचारला. त्रिशूरमधील पलियाक्कारा टोल प्लाझावर टोल वसुलीला स्थगिती देण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि सवलत देणारी कंपनी, गुरुवायूर इन्फ्रास्ट्रक्चर […]Read More
ठाणे, दि. १८ : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या यशानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी ठाणे शहरातून ‘लाडकी सून’या राज्यव्यापी अभियानाची त्यांनी सुरुवात केली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश घरगुती अत्याचार आणि अन्यायाला बळी पडणाऱ्या महिलांना तात्काळ मदत करणे हा आहे. या अभियानांतर्गत पीडित सुनांना मदत करण्यासाठी एक […]Read More
मुंबई, दि. १८ : ब्राह्मण समाजाविषयी द्वेष निर्माण करणारी व्यवस्था बंद केली पाहिजे, असे आवाहन ‘उचल्या’ या कादंबरीचे लेखक लक्ष्मण गायकवाड यांनी काल केले. श्रीविद्या प्रकाशनतर्फे प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या ‘चिवित्रा’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन गायकवाड आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले “समाजातील जातिव्यवस्था, वर्णभेद […]Read More
मुंबई, दि. १८ : विनोदी तिरकस वक्तव्य करत अनेक विषयांवर टिप्पणी करणाऱ्या कुणाल कामरा विरोधात महाराष्ट्र विधीमंडळाने दाखल केलेल्या हक्कभंग ठरावावर आता राज्याच्या महाधिवक्त्यांचा सल्ला मागण्यात आला आहे. कुणाल कामरा याने हक्कभंग नोटीसला दिलेल्या उत्तरानंतर त्याच्यावरील पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीने राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांना कायदेशीर सल्ला देण्याची विनंती केली आहे. कुणाल कामराने हक्कभंग नोटीसला […]Read More
राज्यातील शिवभोजन थाळी योजनेवर आर्थिक संकटात सापडली आहे. केंद्र चालकांची तब्बल ७ महिन्यांची बिले सरकारकडे थकीत असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. फेब्रुवारी २०२५ नंतर केंद्र चालकांना एकाही महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. राज्यात सध्या १,८८४ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. पूर्वी ही संख्या सुमारे २,५०० होती. मात्र अनुदान वेळेत न मिळाल्यामुळे अनेक केंद्र बंद पडली आहेत. शिवभोजन […]Read More
बुलढाणा, दि १८ बुलढाण्याच्या जळगाव-जामोद तालुक्यातील आडोळ डॅम परिसरातील गावठाण रस्त्याच्या मागणीसाठी गौलखेड येथील तरुण विनोद पवार यांचा जलसमाधी आंदोलनात मृत्यू झाला, हा सरकारी अनास्थेने घेतलेला बळी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज गौलखेड येथे पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले […]Read More
पुणे, दि १८निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू आहे. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी काव्य लेखन हे उत्तम माध्यम आहे. देशाच्या स्वातंत्र्यात कविता आणि साहित्यातील विविध प्रकारांचे अमूल्य योगदान आहे. समाजभान असणाऱ्या कवींना व सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे काम पिंपरीतील आर्य समाज संस्था सलग पंचवीस वर्ष करत आहे हे अभिमानास्पद आहे असे नांदेड येथील ज्येष्ठ लेखिका […]Read More
पुणे, दि १८भारतीय स्वातंत्र्याचे शतक साजरे होत असताना २०४७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था सहा दश लक्ष डॉलरचा टप्पा पार करेल. यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग व्यवसाय उभारणार्या भारतीय आणि मराठी उद्योजकांचे योगदान उल्लेखनीय असेल असा विश्वास भारत आणि दुबई संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्य दूत सतीशकुमार शिवन यांनी व्यक्त केला.पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ […]Read More
मुंबई दि १८ — मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर रेड अलर्ट देण्यात आलेल्या मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड , नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा, बुलडाणा जिल्ह्यातील दोन तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याकडून उद्या मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई सह या सगळ्या जिल्ह्यात […]Read More
सांगली दि १८:- सांगली जिल्ह्यात सर्वदूर हलक्या सरी पडत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.वारणा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळ जलाशय परिचलन सूची प्रमाण धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून वक्र द्वारा द्वारे 10,000 क्युसेक आणि विद्युत गृहातून 1630 असा एकूण […]Read More