महाड दि १९ — रायगड जिल्ह्यात सलग पडणाऱ्या मुसळधार पावसात माणगाव मध्ये पुराच्या पाण्यामुळे एक मगर शहरी भागात आढळून आली आहे. नागरिकांना मुंबई गोवा महामार्गालगत एक मगर जखमी अवस्थेत असल्याचे आढळले, पुराच्या पाण्यासोबत ही मगर आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आधी देखील मागणाव मध्ये नागरी भागात मगर आढळून आल्याची घटना घडली होती. प्राणी […]Read More
मुंबई दि १९ — हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यानंतर काल रात्री पासूनच मुंबई परिसरात जोरदार पाऊस सुरू असून त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांना आज दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी देण्यात आली आहे.खासगी कार्यालये/ आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या सूचना द्याव्यात असे आवाहन देखील […]Read More
पनवेल दि १९ — रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातमुसळधार पावसामुळे गाढी नदीला मोठा पूर आला आहे.चिपळे येथील पुलावरून गाढी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आलेले दिसत आहे. पनवेल परिसरातील गाढी नदी दुथडी भरून वाहत आहे शक्य असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पनवेलमध्ये अनेक ठिकाणी पाणीच पाणी […]Read More
परभणी दि १९ — जिल्ह्यातील सर्व भागात रात्रभर मुसळधार पाऊस पडला असून सध्याही रिमझिम पाऊस सुरू आहे . रात्री 8 वाजता येलदरी धरणाचे 8 दरवाजे 2 मीटरने वर उचलल्याने सध्या पूर्णा नदी पात्रात 64 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर्णा नदीच्या पुराच्या पाण्यात वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठावरील शेत शिवारांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली […]Read More
चंद्रपूर दि १९:- चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे. एकीकडे वर्धा नदीला पूर आला असताना जोरदार पावसाने चंद्रपूरकरांच्या चिंता वाढविल्या आहेत. विशेष म्हणजे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात गेले 3 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणातुन मोठ्या प्रमाणात पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणाचे पाणी पैनगंगा नदीतून वर्धा नदीत […]Read More
बुलडाणा दि १९ — जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची संतत सुरु असल्याने अनेक ओढे ,नद्या ओसंडून वाहत आहेत, चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतीवृष्टी झाली असून हजारो हेक्टर शेतातील पिके पाण्याखाली आली आहेत. अनेक रस्ते, पूल यावरून पाणी वाहत असल्याने ग्रामीण भागातील काही गावांचा संपर्क तुटला आहे . भारतीय हवामान विभागाने (IMD) बुलडाणा जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी […]Read More
बीड दि १९….गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बीड मधील बिंदुसरा धरण तिसऱ्यानंदा भरले तसेच मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, परळीचे नागापूर धरण ओवर फ्लो तर माजलगावच्या सरस्वती नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्या आणि नाले तुडुंब भरून […]Read More
गडचिरोली दि १९:– गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरला असून पावसाने परत जोरदार हजेरी लावली आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून भामरागड तालुक्यात तिन्ही नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने भामरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटलेला आहे. पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, खंडी नाल्यात काल एका युवकाचा या पुरात […]Read More
Amazon ने घोषणा केली आहे की कंपनी 20 ऑगस्ट 2025 पासून अँड्रॉइड यूझर्ससाठी त्यांचे अॅपस्टोअर बंद करेल. ही सेवा बऱ्याच काळापासून चालू आहे परंतु गुगल प्ले स्टोअरसमोर ती अधिक लोकप्रिय होऊ शकली नाही. बहुतेक लोक तिच्या बंद होण्यावर परिणाम करणार नाहीत, परंतु ज्यांनी प्लॅटफॉर्मवरून अॅमेझॉन कॉइन्स किंवा अॅप्स डाउनलोड केले आहेत त्यांच्यासाठी ही वाईट बातमी […]Read More
पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक चांगले जग निर्माण करण्यासाठी फिलिपिन्स सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2019 साली संसदेत ‘Graduation Legacy for the Environment Act’ हा कायदा एकमताने मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार, आता हायस्कूल, कॉलेज आणि अगदी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात जाण्यापूर्वी किंवा पदवी मिळवण्यापूर्वी किमान 10 झाडे लावण्याचा पुरावा सादर […]Read More