गडचिरोली दि २०:– गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील तब्बल 112 गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. अशा बिकट परिस्थितीत गडचिरोली पोलिसांनी मानवतेचा हात पुढे करत अंगणवाडी सेविकेचे जीव वाचवले आहेत. भामरागडमधील आरेवाडा येथील गंभीर आजारी अंगणवाडी सेविकेला पोलिसांनी थेट हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोलीत स्थलांतरित केले. या एअर रेस्क्यू ऑपरेशन राबवून जिल्हा सामान्य रुग्णालय दाखल करून महिलेचा जीव धोक्यातून […]Read More
नवी दिल्ली,दि. 20 : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी आयोजित साप्ताहिक जनसुनावणी दरम्यान एक धक्कादायक हल्ला झाला. एका तरुणाने तक्रार देण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ जाऊन अचानक कानशिलात लगावली आणि त्यांचे केस ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत मुख्यमंत्री गुप्ता यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली, आणि त्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. सुदैवाने, डॉक्टरांनी त्यांच्या […]Read More
पुणे, दि २०: महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी या देशाच्या महान नेत्यांनी देशाची एकता, अखंडता व एकात्मतेसाठी बलिदान दिले, अशा बलिदान देणाऱ्या नेत्यांच्या प्रति निष्ठा बाळगणे हे खरे भारतीयत्व आहे असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे.स्वर्गीय राजीव गांधी यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त आज कात्रज येथील, राजीव गांधी […]Read More
पुणे, दि २० पुणे राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा राज्यशासनाने निर्णय घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. यावर्षीच्या गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग, ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंचा वापर, युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीतील १२ गडकिल्ले, […]Read More
ठाणे, दि २० शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन नगरसेविकांनी आज शिवसेनेते प्रवेश केला. कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, उबाठाच्या नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि नगरसेविका प्रमिला पाटील, संघर्ष समितीच्या नगरसेविका शैलजा भोईर, कोळेगावचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे लालचंद भोईर, सरपंच […]Read More
कोल्हापूर दि २० — गेल्या चार – पाच दिवसांपासून जिल्हयात सर्वदूर पावसाची संततधार सुरु आहे ,आज काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला. तथापी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याचे दिसून आले . दुपारी 3 वाजता दैनंदिन पाणी पातळी अहवालानुसार सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 . 8 फूट इतकी आहे . जिल्हयात काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे […]Read More
मुंबई, दि २०~ महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सोबत विरोधी पक्षातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या खासदारांनी मतदान करावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे […]Read More
नवी दिल्ली. दि. 20 : आज लोकसभेमध्ये Criminal MPs bill वरील चर्चेच्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात प्रचंड वादविवाद झाले. विधेयक सादर होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यावर पाच वर्षांहून अधिक शिक्षेची तरतुदी करण्यात आली आणि ते 30 दिवसांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिले, तर त्यांना पदाचा राजीनामा […]Read More
पुणे, दि २०: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेला ९ ऑगस्ट रोजी २९ वर्षे पूर्ण झाले आहेत. २३ ऑगस्ट २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड शाखेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे शाखेच्या नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देण्याऱ्या मान्यवरांना ‘‘कै. बालगंधर्व’, ‘कै. स्मिता पाटील’, ‘कै. आचार्य अत्रे’, ‘कै. अरुण सरनाईक’, ‘कै. जयंत दळवी’ ई. […]Read More
गोंदिया दि २० — जिल्ह्यात यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस पडल्याने गोंदिया जिल्ह्यातील धरण तुडुंब भरलेली आहेत. सिंचनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेला गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडोह धरण देखील ओव्हर फ्लो झालेला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या इटियाडोह धरणाचे विहंगम दृश्य…. ड्रोन सौजन्य : काश्मीत भेंडारकर ML/ML/MSRead More