पुणे, दि २२: भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे व बँकांच्या राष्ट्रीयकृत घोरणांमुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे. मात्र स्वातंत्र्यवेळी देशातील साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. कालांतराने राजीव गांधी यांच्या काळात देशात रोजगार पुरक शिक्षण व्यवस्था व संगणक व इंटरनेट क्रांती झाली. अन् डिजिटल इंडियाची पायाभरणी झाली. यातून आपल्याला दिसून येते की देशात महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य […]Read More
मुंबई, दि. २२ : अमेरिकेने सर्व परदेशी ट्रक चालकांना व्हिसा देणे तात्काळ थांबवले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी काल (दि. 21) रोजी या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, “आम्ही तात्काळ प्रभावाने व्यावसायिक ट्रक चालकांसाठी वर्कर व्हिसा जारी करण्यावर बंदी घालत आहोत.” हा निर्णय हरजिंदर सिंग नावाच्या एका […]Read More
पुणे, दि २२: सिंहगड रोड परिसरात आरोग्यसेवेच्या सुविधेत भर घालत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या डॉ. दूधभाते नेत्रालय व रेटीना सेंटरचे उद्घाटन येत्या रविवारी, २४ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. माणिकबाग पेट्रोल पंपाशेजारील गल्लीमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या या नेत्ररुग्णालयाचा भव्य सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या प्रसंगी महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई […]Read More
मुंबई, दि. २२ : गणेश चतुर्थीच्या आधी मुंबईचे सगळे खड्डे बुजवण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. मुसळधार पावसामुळं इंदिरानगर येथून सुरु होणाऱ्या वाकोला ब्रिजवरही खड्डे निर्माण झाले आहेत. हा पूल एमएमआरडीएने बांधलेला आहे तरी देखील यावर अनेक खड्डे लोकांना त्रासदायक ठरत असल्याने खड्डे बुजवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत. मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More
पुणे, दि २२: इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया (ISB&M), पुणे येथे “उत्कृष्ट दर्जाचे संशोधन डिझाईनिंग व पब्लिशिंग” या विषयावर आंतरराष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (FDP) 2025 पार पडला. संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार व डॉ. अरुण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित या चार दिवसीय हायब्रीड कार्यक्रमात ६५ हून अधिक संशोधक सहभागी झाले. या कार्यक्रमात डॉ. मीना बेईगी […]Read More
मुंबई, दि २२लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र मिळण्यासाठी चालू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाला यावर्षी 130 वर्षे पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य संपूर्ण होणार आहे या उत्सवा जवळपास दहा हजार कोटीची उलाढाल असते या उत्सवामध्ये मूर्तिकारापासून दुर्वा फुले फळे विकणारे सर्व उत्सवात सहभागी होतात आणि त्यांना रोजगार उपलब्ध होतो. महाराष्ट्राचे आदित्य […]Read More
बीड दि २२….बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात बैल पोळा सण हा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील नागदरा येथे बैल पोळा अनोख्या पध्दतीने आणि पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला आहे. गावात असलेल्या नागेश्वर मंदिर आणि मारुती मंदिराला बैल प्रदक्षिणा […]Read More
मुंबई, दि २२परंपरागत देशी खेळ केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारेच नाहीत तर या खेळांमुळे संस्कृती संवर्धनाचे बहुमूल्य कामही होत राहील, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती श्री. राम शिंदे यांनी केले. कुर्ला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचा आज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम […]Read More
ठाणे, दि २२ जनता दरबारबद्दल आज लोक आपली समस्या घेऊन येत आहेत, बऱ्याचशा समस्या या मानवनिर्मित आहेत, नैसर्गिक समस्या कमी आहेत, प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे, निश्चितपणे मागच्या जनता दरबारचा निपटारा समस्यांचा बरापैकी सोडवलेला आहे मला विश्वास आहे की प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी जनसामान्याच्या समस्या योग्य मार्गाने सोडवतील बिल्डर लोकांनी जुन्या लोकांना बिल्डिंग मधील जागा खाली […]Read More
नांदेड दि २२– नांदेड जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशा शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. मागील झालेल्या चार ते पाच दिवसांपुर्वी अतिवृष्टी व ढगफुटी पावसामुळे नदीकाठच्या शेतींना तळ्याचे स्वरूप आले असून सर्वच पिके पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पाण्याखाली गेलेली सोयाबीन, कापूस, तूर ही पिके सडल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा अस्मानी संकट उभे झाले आहे. […]Read More