मंगळवार, दि. २६ ऑगस्ट, २०२५(जलसंपदा विभाग) बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव , ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर (का) टाकळगाव (हिंगणी) (ता. गेवराई) या तीन कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांचा विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतरण करण्याच्या कामास मान्यता (कामगार विभाग) राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास मान्यता. (सहकार विभाग) पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखाना […]Read More
मुंबई दि २६– महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एमएसआरटीसी) मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. जुलै २०२५ महिन्यातील सवलतमूल्य भरपाईसाठी शासनाने तब्बल ४७७.५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एमएसआरटीसीने ही मागणी शासनाकडे केली होती, ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत हा निधी आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील ठराविक लेखाशिर्षातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा निधी […]Read More
मुंबई , दि. २६:– नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पात कामकाजाच्या पातळीवर चुकीचे नियोजन सुरु असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येईल, अशी भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. तर नैनाने गावठाणे वगळून विकास आराखडा तयार करावा तर नोंदणी महानिरीक्षकांनी अधिकृत बांधकामांची नोंदणी करावी असे आदेशही दिले. पनवेलमधील […]Read More
मुंबई, दि २६आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार वरळीतील जांबोरी मैदान येथे नवव्या वर्षी गणपती विसर्जनासाठी ७ कृत्रिम तलावांचे भूमिपूजन करण्यात आले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वरळी सागरी कोळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित पाटील, सरचिटणीस आकर्षिका पाटील यांच्या अथक प्रयत्नाने आणि मुंबई महापालिकेच्या जी/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या वतीने कृत्रिम तलावांचे काम केले जाणार आहे. वरळी […]Read More
मुंबई दि २६– राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा वेतन गणपती उत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या ७ तारखेपासून १० तारखेच्या दरम्यान होत असतो. परंतु यंदा गणपती उत्सव हा ऑगस्ट […]Read More
ठाणे, दि २५: ठाणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या चाचणीसाठी मेट्रोची ट्रेन दाखल झाली आहे. सोमवारी मेट्रोचे दोन कोच चढविण्याचे काम झाले. १० रेल्वे स्थानकांमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात ही चाचणी केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. मेट्रो मार्गिका सुरु झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, घोडबंदरकडे होणारा प्रवास सुकर होणार आहे. रोजच्या कोंडीतून मुक्ती […]Read More
मुंबई, दि. २५ : ‘द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग लॉ, 2025’ हा कायदा लागू झाला आहे. या कायद्यानुसार, ऑनलाइन पैशांच्या गेम्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याच कारणामुळे, ड्रीम11 सह इतर ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म्सला व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर लोकप्रिय फँटसी गेमिंग कंपनी Dream11 ने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ही कंपनी […]Read More
नागपूर, दि. २५ : नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे छोटेसे खेडेगाव आता देशातील पहिले ‘स्मार्ट आणि इंटेलिजेंट’ गाव म्हणून ओळखले जात आहे. या गावात शेती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, ज्यामुळे गावाचा कायापालट झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच या ‘स्मार्ट’ गावाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागाच्या डिजिटल परिवर्तनासाठी […]Read More
मुंबई, दि २५शिवसेना ही नेहमीच जनसामान्यांसाठी काम करत असते आणि राहणारच. माजी आमदार यामिनी जाधव या लोकसभेला आणि विधानसभेला पराजित होऊन देखील आज लोकांसाठी काम करत आहेत असे जाहीर उद्गार शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझगाव येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव समारंभात केले. ते पुढे म्हणाले जे खोटा बोलून संविधान खतरे मे हे […]Read More
मुंबई, दि २५शहापूर तालुक्यातील उबाठा सेना, शरद पवार गट तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. शहापूर तालुका उबाठा सेनेच्या आदिवासी आघाडीचे अध्यक्ष व शिरोळचे सरपंच संतोष आरे यांच्या नेतृत्वाखाली ‘उबाठा’ च्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी […]Read More