सातारा दि २६ — माऊली माऊलीच्या गजरामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे स्वागत सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले. निरा नदीच्या पात्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना पारंपारिक पद्धतीने स्नान घालण्यात आले, त्यानंतर पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई ,नामदार मकरंद पाटील, नामदार जयकुमार गोरे , खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर,पोलीस अधीक्षक […]Read More
जितेश सावंत उच्च न्यायालयाचा RBI व एचडीएफसीकडे तपासाची मागणी डिजिटल बँकिंगमधील सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास महाजन यांनी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) व एचडीएफसी बँकेकडे स्पष्टीकरण मागवले आहे. यामध्ये मनमोहन कुमार नावाच्या खातेदाराने आपल्या खात्यातून परस्पर ₹74.6 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी: मनमोहन कुमार यांनी […]Read More
मुंबई दि २६ (मिलिंद माने )– राज्यातील महायुती सरकारची परीक्षा घेणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबई येथे पार पडेल. याबाबतची अधिकृत वेळापत्रक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती , राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची […]Read More
मुंबई, दि २६मुंबईतील चिंचपोकळी येथील गुलाबराव गणचार्य स्मारक चौकात फार अपघात होत आहे. ते वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आहेत की इतर काही कारणामुळे? काही लोक याला वाहतूक विभागाचा निष्काळजीपणा मानतात, तर काही लोक याला चालकांचा निष्काळजीपणा मानतात. पण असे अपघात नेहमीच घडतात. या अपघातांच्या सखोल तपासातून असे दिसून येते की, अनेक वर्षांपूर्वी, चिंचपोकळी येथील कॉमरेड गुलाबराव […]Read More
मुंबई, दि २६डॉ”अस्मिता” (जोगेश्वरी- मुंबई) या सामाजिक शैक्षणिक , सांस्कृतिक व दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या वतीने सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने सार्वजनिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान करणारे डॉ.गजानन रत्नपारखी व डॉक्टर स्मृती रत्नपारखी*यांचा संस्थेचे सरचिटणीस विश्वस्त श्री राजन चाचड व मुख्याध्यापक फडतरे सर* यांच्या उपस्थित जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी गुरुकृपा […]Read More
मुंबई दि २६– मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) जो देहरजी धरण प्रकल्पासाठी निधीपुरवठा करत आहे आणि ज्याची अंमलबजावणी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ (KIDC) मार्फत केली जात आहे ,त्या पालघर जिल्ह्यातील देहरजी प्रकल्पात महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. विक्रमगड क्षेत्रात पावसाने नियमित हजेरी लावल्याने २२ जून, २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता देहरजी धरणातील पाण्याने ५.१४७ […]Read More
वाशीम दि २६:– वाशीम जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार ते अतीमुसळधार पावसाने हजेरी लावली असून, विशेषतः केनवड परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, पिंपरी सरहद्द परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली होती. ऐन पावसाळ्याच्या काळात […]Read More
पुणे, दि २६“भटके-विमुक्त समाज हा भारतातील अनुभवसिद्ध ज्ञानाचे भांडार आहे. त्यांच्या जीवनशैलीत, श्रमात, भाषांमध्ये, परंपरांमध्ये उपनिषदासारखं सखोल ज्ञान आहे. प्रत्येक जातीचा इतिहास लिहिला तर ज्ञानाची शेकडो उपनिषदे लिहिता येतील,” असे ठाम मत ज्येष्ठ समाजसेवक आणि लेखक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.तळेगाव दाभाडे येथील श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने आयोजित समारंभात प्रभुणे यांचा […]Read More
मुंबई, दि २६:शासन कोणाचेही असो शेवटच्या कामगाराला घर मिळेपर्यंत लढा चालू राहील, मात्र आता झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला कदापी स्वस्त बसू देणार नाही,असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी परेल येथील मनोहर फाळके सभागृहात सर्व कामगार संघटनांच्या बैठकीत आज दिला.मागील १४ जून रोजी गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर एकत्र आलेल्या राष्ट्रीय मिल […]Read More
भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आज अॅक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे यशस्वी झेप घेतली. नासाच्या केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:०१ वाजता स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटद्वारे त्यांचे प्रक्षेपण करण्यात आले. २८ तास ५० मिनिटांच्या प्रवासानंतर ते ISS वर पोहोचले. ही मोहीम भारतासाठी ऐतिहासिक ठरली कारण राकेश शर्मा यांच्या १९८४ […]Read More