Month: June 2025

कोकण

कोकण रेल्वे आता कारसाठी देणार ‘रो-रो’ सेवा

मुंबई, दि. ४ : कोकण रेल्वे प्रशासनाने ट्रक आणि अवजड वाहनांप्रमाणेच आता हलक्या चारचाकी वाहनांसाठीही ‘रो-रो’ सेवा सुरू करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. आगामी गणेशोत्सव आणि होळीसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास यामुळे सुलभ होणार आहे. खूप कोकण रेल्वेकडून एक दिलासादायक निर्णय घेण्यात येत आहे. अनेक कोकणवासी आपल्या खासगी कारने गावी […]Read More

राजकीय

कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांचा जनता दरबार संपन्न

मुंबई, दि 4:- राज्याचे कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांचा आज भाजपा प्रदेश कार्यालयात जनता दरबार संपन्न झाला. राज्यभरातील विविध कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या सर्वांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या व त्यासंबंधी तातडीने बैठका घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन मा.मंत्री महोदयांनी दिले.तसेच कामगार कायद्याशी संबंधीत विविध विषय देखील त्यांनी या प्रसंगी […]Read More

शिक्षण

हिंदीची सक्ती केल्यास मनसेचे आंदोलन…

मुंबई दि ४– इयत्ता पहिली पासून हिंदी भाषा सक्ती केल्यास मनसे तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी हिंदी सक्ती करू नये, केल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा देत, हिंदी सक्ती निर्णय रद्द करण्याची अधिसूचना केव्हा काढण्यात येईल असा सवाल ही केला आहे. […]Read More

राजकीय

राष्ट्रहिताच्या विचारांनी आयटीआयमध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

मुंबई दि. ४ :– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निम्मिताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे कौशल्य, रोजगार,उद्योजकता […]Read More

क्रीडा

RCB च्या विजय जल्लोषात चेंगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यू

बंगळुरू, दि. ४ : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या IPL २०२५ विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान चेंगराचेंगरी झाली असून, यात 11 जणांचा मृत्यू झाला आणि 33 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना चिन्नास्वामी स्टेडियमजवळ घडली, जिथे हजारो चाहत्यांनी RCB च्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गर्दी केली होती. RCB ने IPL २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करून […]Read More

महानगर

मंत्रालय प्रवेशद्वारावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिक हैराण

मुंबई, दि 4महाराष्ट्र राज्याच्या गाडा ज्या ठिकाणावरून हाकला जातो ते मंत्रालय आता पाण्याखाली गेले आहे. पहिल्याच पावसात पावसाने झोडपल्यामुळे मंत्रालयाचे प्रवेशद्वार पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे नागरिकांना मंत्रालयात ये जा करणे फार जिकरीचे झाले आहे. या साचलेल्या पाण्याचे डबके मध्ये रूपांतर झाल्यामुळे या ठिकाणाहून वाट काढणे फार त्रासदायक झाले आहे. तर महिलांना इथून चालणे देखील फार […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

विशाळगडावर बकरी ईदच्या कुर्बानीला सशर्त परवानगी

कोल्हापूर, दि. ४ : विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यात बकरी ईद आणि उरुससाठी प्राण्यांची कत्तल करण्यास उच्च न्यायालयाने काल सशर्त परवानगी दिली. न्या. नीला के. गोखले आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने हजरत पीर मलिक रेहान दर्गा ट्रस्टच्या अंतरिम अर्जावर हा निर्णय दिला. त्यानुसार ७ जूनला बकरी ईदसाठी व ८ ते १२ जून या अवधीत उरुससाठी […]Read More

पर्यावरण

मुंबई मेट्रो २ए व ७ या मार्गिकांना मिळाले कार्बन-न्यूट्रल प्रमाणपत्रकार्बन

मुंबई दि ४ :–जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) पर्यावरण शाश्वततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एका विशेष सोहळ्यात मुंबई मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्बन न्यूट्रॅलिटी आणि कार्बन क्रेडिट प्रमाणपत्रे औपचारिकरित्या प्रदान करण्यात आली. या सोहळ्यासाठी मुख्य सचिव, सुजाता […]Read More

राजकीय

जलसंधारण विभागाचा बृहत आराखडा तयार करणार

मुंबई, दि. ४ :– राज्यातील जलसंधारण विभागाचे काम अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी राज्यभरातील जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेऊन त्याचा सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. मंत्रालयातील आयोजित जलसंधारण विभागाच्या राज्यस्तरीय विषय आणि महामंडळाच्या अखत्यारितील विषय आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यासाठी पुणे येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन […]Read More

राजकीय

भारतभेटीने प्रभावित झाल्याची पॅराग्वे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांची भावना

मुंबई दि ४– तीन दिवसांच्या भारतभेटीवर आलेले पॅराग्वे प्रजासत्ताकाचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांचे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य शासनाच्या वतीने बुधवारी (दि. ४ जून) राजभवन, मुंबई येथे स्वागत केले. जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास आलेल्या भारताने आगामी काळात जागतिक पटलावर महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांनी यावेळी व्यक्त […]Read More