Month: June 2025

राजकीय

आधी पुनर्वसन करा नंतरच प्रकल्प सुरू करा ; बोरिवली –

मुंबई, दि. 6 – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बोरिवली – ठाणे दुहेरी भूयारी मार्गाच्या प्रकल्पाच्या परिसरातील काही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. मागाठाणे येथील या झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी आता काही विकासक पुढे आले आहेत. मात्र, हे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन रहिवाशांना हक्काची घरे देण्याची हमी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने द्यावी, आधी प्रकल्पग्रस्तांचे […]Read More

खान्देश

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे

मुंबई, दि 5 धुळे जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. महिलांना मोठया प्रमाणात संधी देताना समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आहे. सन २०२९ मध्ये आपल्या महाराष्ट्रातून ९६ महिला या खास आरक्षित जागेतून आमदार होणार आहेत तसेच देशात खासदारांच्या ५४३ जागा असून तिथेही वन थर्ड महिला […]Read More

करिअर

अकरावी प्रवेश प्रक्रियेत 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई, दि. ५:– राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. या प्रक्रियेत आज अंतिम मुदतीपर्यंत एकूण 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती प्र.संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे. या प्रक्रियेसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय/ उच्च माध्यमिक शाळांची पहिल्या फेरीमध्ये […]Read More

राजकीय

गडचिरोली जिल्ह्यासाठी खाण प्राधिकरणाची स्थापना

मुंबई, दि. ५ : राज्य सरकारने आज गडचिरोली जिल्हा खनिज प्राधिकरण स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील १६ सदस्यीय प्राधिकरण हे खाणविकासाचे नियोजन व अंमलबजावणी पाहणार आहे. यासंबंधीच्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे की, गडचिरोलीमध्ये लोहखनिज, हेमाटाईट, मॅग्नेटाईट, बँडेड हेमाटाईट क्वार्टझाईट, चुनखडी, डोलोमाईट आणि कोळसा यांसारखी मौल्यवान खनिजसंपत्ती आढळते. हा सर्व कच्चा माल विविध […]Read More

क्रीडा

चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना RCB कडून १० लाख रु. मदत

दि. ५, बंगळुरु : येथे काल झालेल्या एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत RCB च्या 11 चाहत्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरु फ्रँचायजीने मोठा निर्णय घेतला आहे. RCB फ्रँचायजीने 11 मृतांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. आरसीबीने मृतांच्या कुटुंबासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची […]Read More

देश विदेश

फरार विजय मल्ल्यांला SBI ने दिले आमंत्रण चर्चेचे

मुंबई, दि. ५ : IPL मध्ये RCB ला १८ वर्षांनंतर प्रथमच ट्रॉफी मिळाली आहे. संघाचे माजी मालक आणि फरार उद्योगपती विजय मल्ल्याने या विजयाबद्दल पोस्ट केली. पण या पोस्टमुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ने त्यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे जेणेकरून हा विजय एकत्रितपणे […]Read More

पर्यावरण

भारतातील २ पाणथळ स्थळांचा रामसर यादीत समावेश

नवी दिल्ली,दि. ५ : राजस्थानमधील दोन नवीन पाणथळ प्रदेश – खीचन (फलोदी) आणि मेनार (उदयपूर) यांना रामसर स्थळांचा दर्जा मिळाला आहे. यामुळे भारताच्या रामसर स्थळांची एकूण संख्या ९१ वर पोहोचली आहे. रामसर स्थळांचा महत्त्वाचा दर्जारामसर स्थळे ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणीय महत्त्व असलेल्या पाणथळ प्रदेशांची यादी आहे, जी १९७१ मध्ये इराणच्या रामसर शहरात झालेल्या करारानुसार निश्चित […]Read More

खान्देश

त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनी घेतली प्लास्टिक पिशव्या हद्दपार करण्याची शपथ

नाशिक, दि. ५ : आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधन श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील नागरिकांनी पर्यावरण रक्षणाचा वसा घेतला आहे. प्लास्टिक पिशव्या वापरणार नाही, कापडी पिशव्याच वापरू, अशी शपथ त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात नागरिक, दुकानदार, भाविकांना देण्यात आली. जागतिक पर्यावरण दिन सप्ताहानिमित्त महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, त्र्यंबकेश्वर नगर परिषद, त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट आणि गोदावरी नदी […]Read More

ट्रेण्डिंग

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

इगतपूरी, दि. ५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणे पर्यंतच्या 76 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन आज झाले आहे. यामुळे नागपूर ते मुंबई मधील अंतर कमी झाले असून वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाचा असलेला ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चा अंतिम […]Read More

गॅलरी

शासनाचे दुर्लक्ष की व्यवस्थेचा बळी? ग्रंथच्या पालकांची मृत्यू दाखल्यासाठीची धडपड

भाईंदर, दि 5 एका निष्पाप जीवाचा अपघाती मृत्यू आणि त्यानंतरचा पालकांचा त्रासदायक अनुभव – ही कहाणी आहे ग्रंथ मूथा या ९ वर्षीय चिमुकल्याची, ज्याचा मृत्यू महापालिकेच्या गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलातील तरण तलावात बुडून झाला. मात्र या दु:खद घटनेनंतरही पालकांना मृत्यू दाखल्यासाठी प्रशासनाच्या दरवाज्याशी केलेली परतपरतची याचना थांबण्याचे नाव घेत नाही. या घटनेला अनेक दिवस लोटले […]Read More