Month: June 2025

महानगर

वैयक्तिक आकसापोटीच कावेसर तलाव उद्यानाच्या सुशोभिकरणाला विरोध

ठाणे दि ७– कावेसर तलाव उद्यानाचे सुशोभिकरण ही हिरानंदानी इस्टेट आणि परिसरातील रहिवाशांची मागणी आहे. मात्र गेली 10 वर्ष विभागातील कोणतीच विकासकामे न केलेल्या एका राजकीय पुढाऱ्याने काही नागरिकांना हाताशी धरुन रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. याच विभागातील लोकप्रतिनिधिनी सुशोभिकरण कामाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहत सुशोभिकरण कामाचे स्वागत केले आहे. उद्यानाचे सुशोभिकरण झाल्यास तलावाचे सौंदर्य खुलेल आणि सुरक्षितता अधिक […]Read More

सांस्कृतिक

श्री संत रोहिदास पायी दिंडी क्रमांक २४ चे गेटवे ऑफ

मुंबई, ७ जून २०२५ — वारकरी परंपरेचा जागर करणाऱ्या श्री संत रोहिदास पायी दिंडी क्रमांक २४ चा भव्य प्रस्थान सोहळा आज गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. श्री पांडुरंग प्रतिष्ठान आणि श्री संत रोहिदास सेवा मंडळ, काळा किल्ला, धारावी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवासासाठी रवाना झाली. […]Read More

गॅलरी

*अदानी हटाव, धारावी बचावसाठी मुंबई काँग्रेस आक्रमक

मुंबई, दि 7धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली भाजपा युती सरकार मुंबईतील विविध ठिकाणच्या मोक्याची जमिनी अदानीला भेट देत सुटले आहे. मिठागरे, देवानर डंपिग ग्राऊंडची जमीन दिल्यानंतर कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.५ हेक्टर जमीनही देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला धारावीकरांचा व मुंबई काँग्रेसचा विरोध असून धारावीकरांच्या मुळावर उठलेल्या भाजपा सरकार विरोधात मुंबई काँग्रेस उद्या रविवारी […]Read More

गॅलरी

*छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगात भिनले पाहिजेत

मुंबई, दि. 7 : मी आणि हंबीरराव मोहिते यांची भूमिका ? कसं शक्य आहे ? पण ज्यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा वेश परिधान केला तेंव्हा माझ्याकडून महाराजांनीच ही भूमिका साकार करवून घेतली. अमोल कोल्हे आणि प्रतापराव गंगावणे यांनी मला भरपूर प्रोत्साहन दिले, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त करीत अभिनेते अनिल गवस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज […]Read More

राजकीय

निवडणूक आयोग गप्प का.?

मुंबई, दि 7महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत मतदानाची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले. अचानक वाढलेले मतदान हे अनौरस, बोगस असल्याने काँग्रेसने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली पण चौकशी काही केली जात नाही. राहुल गांधी यांनी संसदेत व संसदेबाहेरही हा प्रश्न लावून धरला आहे. आज देशभरातील प्रमुख वर्तमानपत्रात त्यांचा या विषयावर लेख प्रकाशित झाल्याने […]Read More

गॅलरी

शिवभक्त योगेश केदार यांनी केले रायगडावर अन्नदान

मुंबई, दि 7आधी शिवभक्तांना जेवण वाढून मगच छत्रपती घराण्याच्या सून असलेल्या यूवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती सामान्य शिवभक्तां सारखे तेथील दगडी शिळेवर बसून जेवल्या!….. त्यांच्या पायाला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. अन् तश्याही परिस्थितीत त्या दिवसभर गडाच्या कानाकोपऱ्यात पायपीट करत होत्या. जेवायला बसल्यावर त्यांचे पाय आखडणे देखील अवघड झाले होते.चालण्यासाठी गड तसा सपाट किंवा सोप्पा नाही. आमच्या […]Read More

राजकीय

महाराष्ट्रात आजही हुंडाबळी होतायेत हे एक समाज म्हणून आपलं अपयश

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे पुणे दि.7 जून शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात सव्वीस वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना झाली, आणि हा २६ वर्षांचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राने तसेच देशाने पाहिला आहे. त्यामुळे वर्धापन दिनाबद्दल वेगळं काही बोलण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. संघटना ही नेत्यांमुळे तर चालतेच, पण कार्यकर्ते हा […]Read More

गॅलरी

सिने निर्माता मनीष गुप्ताचा ड्रायव्हर वर खुनी हल्ला

मुंबई, दि 7 सुप्रसिद्ध सीने निर्माता मनीष गुप्ता यांनी काल सकाळी आपल्या ड्रायव्हर वर खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.श्री गुप्ता हे सरकार, सेक्शन थ्री सेवन फाईव्ह, रहस्य आणि वन फ्रायडे नाईट अशा लोकप्रिय चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 118 खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता यांनी चाकूने आपल्या ड्रायव्हर वर हल्ला […]Read More

खान्देश

किडनी ट्रान्सप्लांटसाठी खोळंबलेल्या बहिणीच्या मदतीसाठी धावून आले एकनाथ शिंदे

जळगाव दि ७:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते. तिथून मुंबईकडे परतत असताना विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या उड्डाणाला थोडा विलंब झाला. मात्र हाच विलंब एका महिलेसाठी जीवनदान देणारा ठरला आहे. जळगाव जिल्ह्यातील शीतल बोरडे या किडनी विकाराने त्रस्त होत्या. किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यासाठीच त्या विमानाने मुंबईकडे निघाल्या […]Read More

ट्रेण्डिंग

पंढरपूरच्या वारीवर अन्न,औषध प्रशासनाची करडी नजर

मुंबई, दि 6 – राज्यातील विविध वारकरी दिंड्या पंढरीच्या वारीला जात असतात. वाटेत मुक्काम किर्तन करताना त्यांच्या अल्पोपहार व भोजनदानाची सोय विविध संस्था संघटनाकडून करण्यात येते. लाखो लोक एकत्र येण्याची संधी साधून अन्न पदार्थात भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारच्या अन्न व औषधी प्रशासन विभाग अन्न पदार्थ विक्री व खरेदीवर करडी नजर ठेवणार अशी […]Read More