Month: June 2025

गॅलरी

देशभरातील एसआरए सारख्या योजनांचा पुनर्विचार व्हावा यासाठी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण

पुणे प्रतिनिधी: झोपडपट्टी पुनर्वसन कायदा म्हणजे एसआरए ने महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे. अतिश्रीमंत बिल्डरला अधिक श्रीमंत करण्याची योजना म्हणजे एसआरए स्किम ठरत आहेत. कोथरूड भागात काही नेत्यांना भीमनगर नको आहे मात्र हा केवळ घरांचा नाही तर मूलभूत हक्काचा विषय आहे. पुणे किंवा महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील शहरांमध्ये गरिबांना विस्थापित  करुन श्रीमंतांना घरे देणाऱ्या एसआरए सारख्या […]Read More

गॅलरी

नारायण सेवा संस्थानतर्फे मुंबईत ४१९ दिव्यांगांना विनामूल्य कृत्रिम हात-पाय वितरित

मुंबई: दिव्यांग आणि मानवसेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयपूरच्या नारायण सेवा संस्थानतर्फे मुंबईतील दिव्यांग बांधवांसाठी रविवार, ८ जून २०२५ रोजी विनामूल्य नारायण लिम्ब आणि कॅलिपर्स फिटमेंट शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर निको हॉल, वडाळा उद्योग भवनाजवळ, दादर पूर्व, मुंबई येथे भरविण्यात आले होते. पूर्वनिवड करण्यात आलेल्या दिव्यांगांना या शिबिराचा लाभ देण्यात आला. संस्थेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष […]Read More

राजकीय

निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही? भाजपा का देत

मुंबई, दि. ८ — महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत पण त्याची मिरची मात्र भाजपाला लागली. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत, त्याची उत्तरे त्यांनी देणे अपेक्षित असताना भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून उत्तरे दिली आहेत. फडणवीस यांचा लेख हास्यास्पद […]Read More

राजकीय

*निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणाऱ्या राहुल गांधींमुळे लोकशाहीला धोका

मुंबई, दि 8निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे संविधानिक दर्जा असणाऱ्या निवडणूक आयोगावर संशय घेणे; निवडणूक प्रक्रियेवर सतत शंका घेणे चुकीचे आहे. राहुल गांधींनी घेतलेल्या शंकांचे निरसन निवडणूक आयोगाने केल्यानंतरही जाणीवपूर्वक निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणाऱ्या राहुल गांधींमुळे लोकशाहीला धोका आहे अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी […]Read More

बिझनेस

बाजारात नवसंजीवनी! RBI च्या ऐतिहासिक निर्णयामुळे निफ्टी २५,००० पार

जितेश सावंत मुंबई दि ८– RBI’s bold move injects fresh life into the markets! Nifty breaches 25,000 markतेजीने घसरणीला ब्रेक, Rally Ends Losing Streak 6 जून रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बेंचमार्क निर्देशांकांनी 1% वाढ नोंदवली, ज्यामुळे दोन आठवड्यांची सलग घसरण संपुष्टात आली. या मागचे महत्वाचे कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने दिलेला दुहेरी बूस्टर डोस(आश्चर्यचकित करणारी चलनविषयक […]Read More

ट्रेण्डिंग

देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधींना सडेतोड उत्तर

मुंबई दि ८– जनतेने ज्यांना नाकारले, ते जनादेशाला नाकारतात अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत त्यांनी काल वर्तमानपत्रातून उपस्थित केलेले महाराष्ट्र निवडणुकीबाबतचे सर्व आरोपपुराव्यांसह खोडून काढले आहेत. ज्या 3 वृत्तपत्रांत राहुल गांधींचे लेख आले, त्याच 3 वृत्तपत्रांत फडणवीसांचेही लेख आले आहेत. लेखाची सुरुवात करताना गडचिरोली दौर्‍यापासून केली आहे. बंदूक घेतलेला […]Read More

राजकीय

“आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण “

मुंबई दि ८ :– भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका आणि आरोप मांडल्याने आयोगाने याबाबत खेद व्यक्त केला आहे. आयोगाने म्हटले आहे की, “निवडणूक आयोग […]Read More

क्रीडा

तैवान ओपनच्या पहिल्या दिवशी भारताने जिंकली ४ सुवर्णपदके

ऑलिंपियन ज्योती याराजीने या हंगामात महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांमध्ये विजय मिळवत आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली. आज चायनीज तैपेई येथे झालेल्या तैवान अ‍ॅथलेटिक्स ओपन २०२५ च्या पहिल्या दिवशी भारताने सहा सुवर्णपदके जिंकली. पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांमध्ये राष्ट्रीय विक्रम धारक तेजस शिरसेनेही १३.५२ सेकंदांच्या हंगामातील सर्वोत्तम वेळेसह आपल्या आवडत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारताने पुरुष आणि महिलांच्या […]Read More

पर्यावरण

या देशात होणार ५० हत्तींची निघृण कत्तल

आफ्रिकेतील झिम्बाब्वे देशात ५० हत्तींना मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हत्तींची संख्या खूप जास्त वाढल्याने परिसंस्थेवर ताण येत असल्याचे कारण देत हा भयंकर निर्णय घेण्यात आला आहे. वन्यजीव अधिकाऱ्यांच्या मते, या निर्णयामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी होईल. मारलेल्या हत्तींचे मांस स्थानिक लोकांमध्ये वाटले जाईल आणि हत्तीचे दात सरकारला दिले जातील.झिम्बाब्वेतील सेव व्हॅली कंजर्वेंसीमध्ये […]Read More

महानगर

मुंबई मराठी पत्रकार संघाचे प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार जाहीर

मुंबई दि ७ :– मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार संपादक प्रकाश कुलकर्णी, विद्याधर दाते, सुरज सावंत, काशिनाथ म्हादे, प्रदीप धिवार, शिवराम मांजरेकर यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. पुरस्कारांचे यंदाचे ३५ वे वर्ष आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, योगेश बिडवई आणि […]Read More