Month: June 2025

महानगर

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मनसेचा रेल्वे प्रशासनावर धडक मोर्चा

ठाणे, दि. १० : काल मुब्रा- दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ९ प्रवासी जखमी झाले आहेत. या नंतर आज राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाण्यातील गाव देवी मैदान येथे रेल्वे प्रशासनावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात नेते, स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत […]Read More

पर्यावरण

राज्यात १३ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मुंबई: दि 10…राज्यात मे महिन्याच्या अखेरीस धडकलेल्या मान्सूनने आता ब्रेक घेतला आहे.नागरिकांना पुन्हा पावसाचे वेध लागले आहेत, परंतु हलक्या पावसामुळे त्यांची निराशा होत आहे. तर बळीराजाही आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. यातच हवामान खात्याने यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. १३ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे सूचित केले आहे.*हवामान विभागाने राज्यातील […]Read More

राजकीय

लोकल अपघाताची सखोल चौकशी करा, मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई व जखमींचा

मुंबई, दि 10मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडून झालेली घटना रेल्वे विभागाचा ढिसाळ व बेजबाबदार कारभार जबाबदार आहे. लोकल मधील गर्दीमुळे रेल्वेतून पाच प्रवासी खाली पडून मृत्यूमुखी पडले, हे पूर्णपणे टाळता येण्यासारखं होतं.पण रेल्वे मंत्र्यांना रिल काढणे व पंतप्रधानांना हिरवा झेंडा दाखवून चमकोगिरी करण्याशिवाय रेल्वेबाबत काही गांभीर्य नाही. या अपघाताची सखोल चौकशी करून मृतांच्या […]Read More

देश विदेश

भारत – पोर्तुगाल पुनर्प्रस्थापित, राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण

मुंबई दि १०– पोर्तुगाल व भारताचे संबंध ऐतिहासिक आहेत. मात्र पोर्तुगालने आता भविष्यावर लक्ष केंद्रित केले असून भारताशी व्यापारासह विविध क्षेत्रात सहकार्य वाढवणार आहे. या संदर्भात पोर्तुगाल महाराष्ट्राशी देखील सहकार्य करार करण्याबाबत उत्सुक आहे, अशी माहिती पोर्तुगाल प्रजासत्ताकाचे भारतातील राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा यांनी येथे दिली. राजदूत रिबेरो डी अल्मेडा यांनी महाराष्ट्राचे […]Read More

ट्रेण्डिंग

ट्रम्प यांनी दिले मास्क घातलेल्या लोकांना अटक करण्याचे आदेश

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणा जाळपोळ आणि हिसाचार झाल्याचेही समोर आले आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्क घालणाऱ्या लोकांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे हे आदेश दिले आहेत. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या आंदोलनातील अनेक आंदोलक हे मास्क घातलेले होते. त्यामुळे पोलिसांना त्यांची ओळख […]Read More

ट्रेण्डिंग

मुकेश अंबानीनी या कॉलेजला दिली १५१ कोटी रु. देणगी

मुंबई, दि.९ : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुंबईतील इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीला (ICT) १५१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मुकेश अंबानी यांनी १९७० च्या दशकात या कॉलेजमधून पदवी घेतली होती. . आयसीटीची स्थापना १९३३ मध्ये झाली होती. ते देशातील सर्वात प्रतिष्ठीत रासायनिक प्रौद्योगिकी आणि इंजीनियरिंग कॉलेज आहे. स्थापनेपासून आतापर्यंत या कॉलेजने शिक्षण, […]Read More

पर्यावरण

पीओपी मूर्तीवरील बंदी उठली, मात्र नदी-समुद्रात विसर्जनास मनाई

 प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून तयार होणाऱ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात सुरू असलेल्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत पीओपी मूर्तींचे विसर्जन नदी आणि समुद्र अशा नैसर्गिक स्त्रोत्रात करता येणार नाही, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ही सुनावणी मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे […]Read More

ट्रेण्डिंग

Gold Loan बाबत RBI चा मोठा निर्णय

मुंबई, दि . ९ : RBI ने आपल्या अलीकडच्या MPC बैठकीत गोल्ड लोनच्या संबंधित नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. यानंतर आता सर्वसामान्यांना सहज गोल्ड लोन मिळू शकेल, कागदपत्रांची आवश्यकता कमी होईल आणि तुम्ही कर्ज फेडले तर तुम्हाला तुमचे सोने लवकर परत मिळेल. पुढील वर्षी 1 एप्रिल 2026 पासून गोल्ड लोनचे नियम लागू होतील. ग्राहकांना […]Read More

राजकीय

शासनाकडून ओबीसी भटके विमुक्त विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात एल्गार परिषद

मुंबई प्रतिनिधीमाहिती सरकारकडून ओबीसी भटके विमुक्त विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध 10 जून रोजी सकाळी दहा वाजता ओबीसी जन मोर्चा आणि ओबीसी भटक्या निमित्त विद्यार्थी संघटनेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट मुंबई येथे विद्यार्थी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी भटके-विमुक्त समाजाला विविध आश्वासने दिली होती. सुरुवातीच्या मंत्रीमंडळाच्या […]Read More

शिक्षण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा सीबीएससीच्या अभ्यासक्रमात समावेश करा.. खासदार

मुंबई प्रतिनिधी: तमाम देशवासियांचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन, शासन, कार्य तसेच वारसा यांची माहिती देशाच्या भावी पिढीपर्यंत नेण्याबरोबरच भारताचा समृद्ध इतिहास व संस्कृती यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सीबीएससीच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवजी महाराज यांच्या इतिहासाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी छत्रपती शिवाजी […]Read More