Month: June 2025

सांस्कृतिक

संत गजानन महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी ५१ हजार लाडूंचा महाप्रसाद

वाशीम दि ११:– वाशीमच्या रिसोड शहरात आज सायंकाळी श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा दाखल होणार आहे. या निमित्ताने रिसोड येथील श्री संत गजानन महाराज पालखी उत्सव समितीच्या वतीने तयारी सुरू असून,वारकऱ्यांसाठी महाप्रसादात लाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी ५१ हजार लाडू तयार करण्यात आले आहेत. वाशीम जिल्ह्यात आज रिसोड शहरात गजानन महाराजांच्या पालखीचा चौथा […]Read More

ट्रेण्डिंग

लाडकी बहिण योजनेच्या १० लाख लाभार्थी ठरल्या अपात्र

मुंबई, दि. ११ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आता अडचणीत सापडली आहे. राज्य सरकारने केलेल्या तपासणीत असे समोर आले आहे की, सुमारे ८ लाख ८५ हजार महिलांनी या योजनेअंतर्गत त्यांच्या पात्रतेपेक्षा जास्त रोख रक्कम घेतली आहे. तसेच, २,००० हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांची नावेही लाभार्थी यादीतून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वगळण्यात आली आहेत. राज्य सरकारने ‘लाडकी […]Read More

देश विदेश

संविधान म्हणजे वंचितांना सक्षम करणारी शांत क्रांती – न्या. गवईंचे

नवी दिल्ली: (११ जून) भारताचे सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई यांनी संविधानाचे वर्णन “शाईने कोरलेली शांत क्रांती” (quiet revolution etched in ink) आणि एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून केले आहे जी केवळ अधिकारांची हमी देत ​​नाही तर ऐतिहासिकदृष्ट्या पीडितांना सक्रियपणे उन्नत करते. काल ऑक्सफर्ड युनियनमध्ये ‘From Representation to Realisation: Embodying the Constitution’s Promise’ या विषयावर बोलताना, भारताचे […]Read More

ऍग्रो

15 जून नंतरच करा पेरण्या, कृषीविभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई, दि. १० : वेळेआधीच पंधरादिवस दाखल होऊन राज्यभर धुमाकुळ घालणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेत शेतकऱ्यांची काळजी वाढवली आहे. राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

Apple ची नवी ऑपरेटिंग सिस्टिम लाँच

Apple आपल्या वार्षिक वर्ल्डवाइड डेव्हलपर कॉन्फरन्स (WWDC) 2025 मध्ये आयफोन्स आणि आयपॅड्ससाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम लाँच केली आहे. कंपनीने नवीन आणि रीडिझाइन केलेल्या iOS 26 आणि iPadOS 26 ची घोषणा केली आहे. या नवीन अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्स आणि सुधारणा असून, ‘लिक्विड ग्लास’ नावाच्या नव्या डिझाइन लँग्वेजचा समावेश आहे. iOS 26 अपडेट मिळणारे आयफोन मॉडेल्स: […]Read More

ट्रेण्डिंग

Reels बनवण्याच्या नादात खरोखरच लागला फास

जामखेड शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, “फाशी”ची रील बनवण्याच्या प्रयत्नात एक युवक प्रत्यक्षात फाशीत अडकून गेला. दरम्यान यावेळी रील काढणाऱ्याने सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांना वेळीच संपर्क केल्याने त्याचा जीव सुदैवाने वाचला असला, तरी त्याची प्रकृती गंभीर आहे. प्रकाश भीम बुडा (वय 17) असे या युवकाचे नाव असून तो नेपाळचा रहिवासी आहे. तो सध्या जामखेड […]Read More

ट्रेण्डिंग

अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर

मुंबई, दि. १० : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये वारंवार अडचणी येत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. त्यातच प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीपासून सुरू असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे आज जाहीर होणारी पहिली यादी आता २६ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच लांबणीवर पडली आहे. यंदा शालेय शिक्षण विभागाने इयत्ता १० वीचा निकाल १५ दिवस आधी जाहीर केला.अकरावीच्या […]Read More

महानगर

नाकाबंदीत सुमारे १६ लाखांचा गुटखा जप्त

मुंबई : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागपाडा परिसरात करण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी गुटखा, सुगंधित पानमसाला आणि तंबाखूचा मोठा साठा हस्तगत केला आहे. पोलिसांनी या गुटखा व वाहनासह एकूण १९ लाख ६ हजार ९३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका इसमाला अटक केली आहे. ही कारवाई नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात […]Read More

देश विदेश

ही भारतीय अभिनेत्री झाली मालदिवची पर्यटन राजदूत

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ यांची नुकतीच मालदीवच्या जागतिक पर्यटन राजदूत (Global Tourism Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Visit Maldives या अधिकृत संस्थेने ही घोषणा करताना म्हटलं की, “कतरिना ही लक्झरी, शांतता आणि सौंदर्याचं प्रतीक आहे—मालदीवच्या आत्म्याशी ती पूर्णपणे सुसंगत आहे.” ही नियुक्ती मालदीवच्या “Sunny Side of Life” या प्रचार मोहिमेचा भाग असून, भारत, युके, […]Read More

पर्यावरण

केरळने केंद्र सरकारकडे मागितली वन्यजीवांना मारण्याची परवानगी

तिरुअनंतपुरम, दि. १० : जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या देवभूमी केरळमध्ये वन्य श्वापदांकडून माणसांवर होणारे हल्ले ही केरळ राज्यासाठी मोठीच समस्या बनली आहे.मानवी वस्तीत शिरून माणसांवर जीवघेणे हल्ले करणारे आणि शेतीचे अतोनात नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांना ठार मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केरळ सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासाठी वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ मध्ये दुरुस्ती करण्याची सुचना […]Read More