नवी दिल्ली, दि. ११ : भारत सरकारने देशभरात एअर कंडिशनर (AC) वापराबाबत नवे नियम लागू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये AC चे तापमान आता २०°C ते २८°C या मर्यादेतच ठेवावे लागणार आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या निर्णयाची माहिती दिली, आणि सांगितले की, “ही एक ऐतिहासिक पावले असून, ऊर्जेची बचत, वीज […]Read More
मुंबई, दि. ११ : राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी गर्दी करत असतात. १४ जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. दरवर्षी राज ठाकरे आपल्या निवासस्थानी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत शुभेच्छा स्विकारत असतात. मात्र यंदा वाढदिवसाला तीन दिवस अवधी असतानाच राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना पत्र लिहित महत्त्वाचे आवाहन […]Read More
मुंबई, दि. ११ : तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित कहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ही जबाबदारी घेतली आहे. TV9 च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. अद्याप निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली, तरी लक्ष्मण उतेकर सध्या या सिनेमाच्या प्राथमिक तयारीत […]Read More
नवी दिल्ली, दि. ११ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दलित, अनुसूचित जमाती, ईबीसी, ओबीसी आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी वसतिगृहांमधील “दयनीय” परिस्थिती आणि उपेक्षित समुदायातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीमध्ये होत असलेल्या विलंबाबद्दल लक्ष वेधले आहे. मोदींना लिहिलेल्या पत्रात, गांधींनी पंतप्रधानांना या दोन गंभीर समस्या सोडवण्याची विनंती केली आहे, […]Read More
मुंबई, दि. ११ : रेल्वे तिकिटांच्या ऑनलाईन बुकिंगमध्ये होणारा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रवाशाचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक (aadhar card link) केला नसेल तर ऑनलाईन तिकीट बुकिंग करता येणार नाही.येत्या १ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल,अशी माहिती रेल्वेचे प्रवक्ते दिलीप कुमार यांनी दिली. ऑनलाईनप्रमाणे तिकीट खिडकीवरून (ऑफलाईन) तिकीट […]Read More
मुंबई, दि 11सातपूर MIDC मधील ट्रॅक कंपोनंट्स प्रा. लि. मधील कामगारांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणीत मार्शल कामगार युनियन लावल्यामुळे त्याचा राग मनात ठेवून कंपनी प्रशासनाने सर्व कामगारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कामावरून काढण्यात आले आहे तरी दिनांक 17/03/2025 रोजी मा. कामगार उपायुक्त व औद्योगिक सुरक्षा विभागाला कळविण्यात आले होते की सदर कामाच्या ठिकाणी […]Read More
मुंबई, दि 11 – शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी गेल्या चार दिवसापासून माजी राज्यमंत्री बच्चू कडू अन्नत्याग उपोषण आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यालयाच्या गार्डन गेटवर आंदोलन केले. यावेळी पोलिसांची बरीच धावपळ झाली.अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करीत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.राज्यातील शेतकरी, दिव्यांग, कामगारांचे प्रश्न सरकारने लवकरात लवकर सोडवावेत यासाठी माजी […]Read More
पुणे दि ११ — ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई- बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ते पुण्यामध्ये स्मार्ट ई-बस सादरीकरण प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील […]Read More
नागपूर दि.९: देशातील भारत सरकारच्या २२ एनटीसी गिरण्या गेल्या चार वर्षापेक्षा अधिक काळापासून बंद आहेत.या प्रश्नावर आम्ही केंद्रीय स्तरावर मोठेच प्रयत्न केले आहेत.परंतु आता या गिरण्यातील कामगार बेरोजगार होता कामानये ,यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घ्यावा आणि त्या पूर्ववत चालाव्यात यासाठी प्रयत्न करावे,असा आग्रह राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी येथे […]Read More
पुणे – बालेवाडी दि. १० जून – महाराष्ट्राचा विकास हाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा राहणार आहे असे जाहीर करतानाच याअगोदरही राज्य आणि देशासाठी काम करत होतो आणि यापुढेही करत राहू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या भव्य कार्यक्रमात दिले. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र पहिल्या […]Read More