Month: June 2025

महानगर

वाहतुकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी भव्य मोर्चा

मुंबई, दि 12टेम्पो चालक आर टी ओ कर्मचाऱ्यांकडून माल वाहतूकदारांना होत असलेल्या विविध त्रासाबाबत तसेच सक्तीने केल्या जाणाऱ्या दंड वसुलीबाबत विकास स्वराज पार्टीच्या वतीने 16 जून 2025 पासून आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात 3हजार पेक्षा जास्त माल वाहतूकदार बांधव उपस्थित राहणार आहेत.वाहतूकदारांकडून सक्तीने दंड वसुली त्वरीत थांबवावी.दंडाची रक्कम कमी करावी.थकीत […]Read More

ट्रेण्डिंग

अहमदाबाद विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन

अहमदाबाद, दि. १२ : अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI-171 ड्रीमलाइनर विमानाच्या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सर्व २४२ प्रवासी आणि क्रू सदस्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अपघातात पंजाब भाजपचे प्रभारी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन […]Read More

गॅलरी

रुग्ण मदत कक्षाचा बॉम्बे हॉस्पिटलला दणका – धर्मादाय हॉस्पिटल असूनही

मुंबई, दि 12 : बॉम्बे हॉस्पिटलसारख्या धर्मादाय नोंदणीकृत संस्थेकडून एका गंभीर रुग्णावर उपचार करत असताना, अडीच लाख रुपये भरल्याशिवाय ऑपरेशन न करण्याची अट घालण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पेशंटच्या नातेवाईकांनी कर्ज काढून, मदतीचा हात मागून दोन लाख ३२ हजार रुपये जमा केल्यावरच त्याचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर धर्मादाय कार्यालयातून अधिकृत पत्र दिले गेले […]Read More

गॅलरी

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाचा जाब –

मुंबई, दि 12 ७ जूनपासून सुरू झालेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी, वेळापत्रकातील अनिश्चितता आणि प्रशासकीय हलगर्जीपणामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थी आणि पालक संभ्रमात सापडले आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज उपसंचालक आणि सहाय्यक संचालक (शालेय शिक्षण), मुंबई विभाग यांच्या कार्यालयात धडक […]Read More

देश विदेश

गुजरात विमान अपघात पक्षांच्या धडकेने, प्रवाशांसोबतच वैद्यकीय विद्यार्थी मृत्युमुखी

अहमदाबाद, दि. १२ : अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे विमान AI171 आज टेक ऑफनंतर अपघातात झाल्याची घटनेचे तपशील एअर इंडियाने माध्यमांसमोर मांडले आहेत. या अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये ज्या इमारतीवर एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले होते, त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे इंटर्न डॉक्टर राहत होते. हे इंटर्न डॉक्टरांचे […]Read More

Breaking News

अहमदाबादमध्ये कोसळले AIR India चे विमान, विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबाद, दि. १२ : येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि त्यात 242 प्रवासी होते. अत्यंत भीषण अपघातात विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एक प्रवासी आश्चर्यकारकपणे बचावला आहे. वृत्तसंस्था एएनआयने पोलिस आयुक्तांच्या हवाल्याने सांगितले की, विमानातील सीट क्रमांक ११-ए वर बसलेले भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार […]Read More

देश विदेश

या देशात समुद्रकिनाऱ्यावर महिला-पुरुषांसाठी ड्रेस कोड लागू

सीरिया सरकारने पुरुष आणि महिलांसाठी एक नवीन ड्रेस कोड लागू केला. या अंतर्गत, महिलांना आता समुद्रकिनाऱ्यावर पूर्ण कपडे घालणे बंधनकारक असेल. पुरुषांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी शर्टलेस जाण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. मात्र स्विमिंग एरिया, हॉटेल लॉबी आणि फूड सर्व्हिस एरियाच्या बाबतीत शिथिलता देण्यात आली आहे. लोकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय […]Read More

देश विदेश

UPI व्यवहारांवर MDR शुल्क आकारणार नसल्याचे अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट

नवी दिल्ली, १२ जून : डिजिटल व्यवहारांवर सरकारकडून लागू होणाऱ्या शुल्कांबाबत सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत अर्थमंत्रालयाने, UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) व्यवहारांवर Merchant Discount Rate (MDR) लागू करण्याचे कोणतेही नियोजन नसल्याचे स्पष्ट केले आहे.. सरकारकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आणि अशा अफवा पूर्णतः निराधार, खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाच्या […]Read More

राजकीय

धारावीसाठीचा संघर्ष हा मुंबई आणि महाराष्ट्राचा लढा

मुंबई: (११ जून) शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी काल सांगितले की धारावी वाचवण्याचा संघर्ष हा मुंबई आणि महाराष्ट्रासाठीचा लढा आहे. पुनर्विकासाच्या कामात असलेल्या झोपडपट्टीत पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले की त्यांचे पणजोबा केशव उर्फ ​​प्रबोधनकार ठाकरे आणि आजोबा बाळ ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला. आदित्य म्हणाले की ते आणि शिवसेना (यूबीटी) प्रमुख […]Read More

अर्थ

खाद्यतेलाच्या किमतीत होणार घट

नवी दिल्ली, दि. ११ : केंद्राने सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलांसह कच्च्या खाद्यतेलावरील मूलभूत सीमा शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. यामुळे कच्च्या आणि शुद्ध खाद्यतेलांमधील आयात शुल्कातील तफावत ८.७५ टक्क्यांवरून १९.२५ टक्के झाली आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटले आहे की, या निर्णयाचे उद्दिष्ट खाद्यतेलांच्या जमिनीवरील खर्च आणि किरकोळ […]Read More