मुंबई, दि १६ :गिरगावातील ठाकूरद्वार जंक्शन जवळ आज सकाळी बेस्ट ची १२१ क्रमांकाची बस ठाकुरद्वार नाक्यावर येताच बस खालीची माती खचून ती बस खड्ड्यात रुतली त्यावेळेस बसमधून असंख्य प्रवासी प्रवास करत होते ही बस भुलेश्वरच्या दिशेने जात होती. कंडक्टरने सावधगिरी बाळगून लागलीच प्रवाशांना बस मधून खाली उतरवले. ज्या ठिकाणी बस खड्ड्यात रुतली त्या ठिकाणी गिरगाव […]Read More
मुंबई दि १६– स्वच्छ मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)च्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरात शाळा आणि मैदानांसाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवली होती. ७ एप्रिल 2025 पासून सुरू झालेली ही मोहिम, आझाद मैदान, शिवाजी पार्क आणि ओव्हल मैदान या जागांसह महापालिका, सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये घेतली गेली होती. ९ दिवस राबवण्यात आलेल्या या मोहिमेत परिसरातील स्वच्छता, पार्किंगची जागा, […]Read More
मुंबई दि १६– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकसित भारताच्या अमृतकाळामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नवी यात्रा सुरु केली आहे. मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये जनकल्याण, सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठीच्या योजना तसेच देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा हेतू आहे. गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने देशाच्या सीमेसह, अर्थव्यवस्था मजबूत केली. तसेच तंत्रज्ञानाला सर्वसामान्य […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ : गृह मंत्रालयाने सोमवारी जात जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकार दोन टप्प्यात जात जनगणना करणार आहे. अधिसूचनेनुसार, पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल. त्यात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख ही ४ डोंगराळ राज्ये समाविष्ट आहेत. दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल. यामध्ये […]Read More
ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका येथे खेळवली जाणार आहे. यंदाच्या विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन क्रिकेटप्रेमी देशांमध्ये होत आहे. पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी बंगळुरू येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा […]Read More
सिंधुदुर्ग दि १६– जिल्हा आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या करुळ घाटात आज सकाळी दरड कोसळली .मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर आल्याने घाट मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता. दरम्यान वाहतूक भुईबावडा आणि फोंडाघाट मार्गे वळवण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दरड कोसळल्याच्या ठिकाणी धाव घेत माती दूर करण्याचे काम ताबडतोब सुरू केले. दुपारी अडीच च्या सुमारास या […]Read More
पुणे : देशातील आघाडीची परीक्षा पूर्वतयारी संस्था आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने आज आनंदाने जाहीर केले की पुण्याचा कृषांग जोशी याने NEET UG 2025 या अत्यंत स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षेत ऑल इंडिया रँक 3 मिळवली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थ्याच्या मेहनती, शैक्षणिक शिस्त आणि AESL कडून मिळालेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनाचे फलित आहे. परीक्षेचा निकाल आज […]Read More
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : एखादा विचारवंत माणूसच देहदानासारखा संकल्प करु शकतो. ‘देहदान’ हे मोठे पुण्यकर्म असून आपले संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी व्यतीत केलेल्या भाई देऊलकरांसारख्या मान्यवराने वयाच्या 76 व्या वर्षी देहदानाचा संकल्प करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे, असं प्रतिपादन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजय परब यांनी केले. शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख व सामाजिक कार्यकर्ते भाई देऊलकर यांनी सिंधू […]Read More
महाड दि १५ (मिलिंद माने)–सलग सुट्ट्या लागल्याने किल्ले रायगडावर पर्यटक आणि शिवप्रेमिंची गर्दी उसळली आहे. यामुळे रायगड रोपवेला सुमारे चार ते पाच तासांची प्रतीक्षा असल्याने पायी जाणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. रायगड पायथा येथे वाहनांची पार्किंग करण्यास देखील जागा उरलेली नाही. रायगड रोपवे ते रोपवे फाटा, रोपवे फाटा ते चित्त दरवाजा पर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगात […]Read More
पुणे दि १५– कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची घटना घडली आहे, प्राथमिक माहितीनुसार, २५ ते ३० पर्यटक नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. उर्वरित लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या अपघातील सुमारे ३८ जणांना वाचविण्यात आले असून, त्यातील सहा […]Read More