मुंबई,दि. २३ : मुंबई महानगरपालिकेने (MCGM) घरात पाळीव कुत्रा पाळण्यासंदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता पाळीव श्वानांच्या मालकांवर आता वार्षिक कर भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय इमारतीतील घरमालक कुत्रा पाळत असल्यास याबाबत सोसायटीला पत्र देणे बंधनकारक आहे. पाळीव कुत्र्यासाठी केंद्राचा परवाना असणे बंधनकारक आहे. या नव्या नियमांमुळे कुत्रा पाळण्यावरून सोसायटीत (society) होणारे […]Read More
महाड दि २३ (मिलिंद माने) —राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व कोकणचे सुपुत्र कै. बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या प्रयत्नाने झालेल्या आंबेत व टोळ पूलांचे भवितव्य अंधारात आहे. कालबाह्य झालेले हे पुल नव्याने उभारणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता असल्याने केवळ दुरुस्तीवरच लाखो रुपये खर्च केले जात आहेत. भविष्यात या मार्गावरील दोन्ही जिल्ह्यातील लोकांना याचा फटका बसणार असून या दोन पुलांच्या […]Read More
मुंबई दि २३ — गेली अनेक वर्षे सातत्याने तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला येत्या ४ वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एस टी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना बोलत होते. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर तसेच सर्व खात्याचे प्रमुख […]Read More
पालघर दि २३:– पालघर जिल्ह्यात आज सर्वत्र सकाळपासून पावसाने जोर धरला असून पावसाची संततधार सुरू आहे. या संततधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड मध्ये शीळ-देहर्जे मार्गावरील देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सारशी- शोळशेत मार्गावरील सारशी इथल्या ओहळावरील मोरी पुल पाण्याखाली गेला आहे. तसचं कुरंझे-कंचाड मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने हा […]Read More
पुणे, दि २३गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक रोमॅंटिक गाणं “सुंदरा”. नुकतच हे गाणं प्रदर्शित झाल आहे. विशेष म्हणजे या गाण्यात नृत्यांगणा गौतमी पाटील सोबत अभिनेता निक शिंदे झळकला आहे. तसेच गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी या गाण्याला स्वरसाज दिला आहे. वैभव देशमुख यांनी या […]Read More
पुणे प्रतिनिधी : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती 10 वी, 12 वी मध्ये त्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे होते. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी गुण जास्त कक्षात मिळाले आहेत यापेक्षा आपल्याला चांगले काय समजते, कक्षात अधिक रुचि आहे अशा विषयांची निवड करिअर म्हणून केले तर अधिक चांगले यश मिळते. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासा बरोबरच एक कला, एखाद्या खेळात […]Read More
यवतमाळ दि २३–उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून विदर्भात आज शाळेला सुरुवात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात शाळेची पहिली घंटी वाजली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची गावकऱ्यांनी सजवलेल्या बैलबांडीतवाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी पालक तथा माता भगिनी ही मिरवणुकीत सहभागी झाल्या आणि वाजत गाजत नाचत विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचते केले. ML/ML/MSRead More
नागपूर दि २२ :- नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. याबाबत लवकरच डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल असा निर्णय नाशिक सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत घेण्यात […]Read More
मुंबई दि २२:– राज्यात लहान, मध्यम व मोठे एकूण एकत्रित सुमारे 2997 इतकी धरणे असून यावर्षीच्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्याअखेर(22 जून) या सर्व धरणांमध्ये सुमारे 38.03 टक्के इतका म्हणजेच 544.04 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला असल्याची माहिती जलसंपत्ती अभ्यासक व जल सिंचन तज्ञ इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी दिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या( सन २०२५) […]Read More
मुंबई दि २२ (मिलिंद माने)– राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर विद्यमान महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जमाफीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते, मात्र सरकार स्थापन होऊन देखील कर्जमाफीच्या प्रश्नावर सरकारचे उदासीनतेचे धोरण असल्याने त्यातच ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने या निवडणुकीत फायदा मिळण्यासाठी सरकार कर्जमाफीच्या प्रश्नावर सकारात्मक असले तरी कर्जमाफीच्या श्रेयासाठी भाजपा शिवसेना शिंदे […]Read More