Month: April 2025

आरोग्य

कर्करोगावरील उपचारांसाठी केंद्र सरकारकडून ३ हजार कोटींची तरतूद

चंद्रपूर येथील राज्य कर्करोग संस्थेत नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज ‘ट्रूबिम’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी या सुविधेचे उद्घाटन केले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने किरणोत्सर्ग उपचार अधिक प्रभावीपणे करता येणार आहेत. नड्डा यांनी सांगितले की, कर्करोग उपचार धोरणात्मक पातळीवर प्राधान्य देण्यात आले असून, केंद्र सरकारने त्यासाठी तब्बल ३००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. […]Read More

महानगर

राज्यात सुरु होणार वॉटर मेट्रो सेवा

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत लवकरच वॉटर मेट्रो सेवा सुरू होणार आहे, आणि ही सेवा केरळच्या कोची वॉटर मेट्रोच्या यशस्वी मॉडेलवर आधारित असेल. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू केले आहे, आणि महिन्याच्या अखेरीस डीपीआर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. राज्याचे मत्स्यविकास आणि बंदर विकास मंत्री नितेश […]Read More

Lifestyle

हे थंड आणि चवदार पेय घरी कसे बनवायचे ते जाणून

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोल कढी हे भारतातील किनारी प्रदेशातील एक ताजेतवाने आणि तिखट पेय आहे, विशेषतः महाराष्ट्र आणि गोव्यात लोकप्रिय आहे. हे आनंददायक पेय नारळाच्या दुधापासून बनवले जाते, कोकम (याला गार्सिनिया इंडिका देखील म्हणतात) आणि हिरव्या मिरच्या, आले आणि लसूण यांसारख्या मसाल्यांनी चवीनुसार बनवले जाते. सोल कढी हे केवळ तहान शमवणारे […]Read More

देश विदेश

अमेरिकी नागरिक वापरणार भारतात तयार झालेले iPhone

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Apple कंपनीने अमेरिकेत विक्रीसाठी असणाऱ्या सर्व iPhones २०२६ पर्यंत भारतात तयार करायचे ठरवले आहे. ही भारतासाठी मोठी संधी आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करत आणि टॅरिफच्या दबावावर उपाय म्हणून Apple आपली उत्पादन प्रक्रिया भारताकडे वळवतो आहे. सध्या भारतामध्ये Foxconn आणि Tata Electronics या कंपन्यांमार्फत iPhones तयार करण्यात येतात. भारतामध्ये […]Read More

ट्रेण्डिंग

पाकच्या नेत्याने भारताला दिली अण्वस्त्र हल्ल्याची धमकी

इस्लामाबाद, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आता भारताने पाकिस्तानची पूर्ण नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. पाकच्या नागरिकांना तातडीने परत पाठवले जात आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा एकदा अरेरावीची भाषा सुरु केली आहे. काल पाकच्या पंतप्रधानांनी निष्पक्ष चौकशीक पाकिस्तान तयार असल्याचे म्हटले होते त्याला […]Read More

शिक्षण

मुंबई विद्यापीठात स्थापन होणार आदिवासी समुदायावर संशोधन केंद्र

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई विद्यापीठात लवकरच ‘सेंटर फॉर एक्सलेन्स इन ट्रायबल स्टडीज अँड डेव्हलपमेंट’ची स्थापना केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथे हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केली. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्याधारित अभ्यासक्रम, संशोधन, विविध कार्यशाळा आणि शैक्षणिक […]Read More

ट्रेण्डिंग

गुजरात पोलीसांनी ताब्यात घेतले १०२४ बेकायदा वास्तव्यास असणारे बांग्लादेशी

अहमदाबाद, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य पोलिसांना धडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यानंतर आता राज्य पोलीस दर बेकायदा वास्तव्यास असणाऱ्या पाकीस्तानी आणि अन्य देशांतील नागरिकांचा शोध घेत आहेत. गुजरात पोलिसांनी अवैधरित्या राहणाऱ्या १०२४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. ही कारवाई जम्मू-काश्मीरमधील अलीकडील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर […]Read More

महानगर

एमएमआरडीएने आर्थिक वाढ आणि नाविन्यपूर्णतेमध्ये साध्य केला नवा मापदंड

मुंबई दि २६– सार्वजनिक परिवहनाच्या आर्थिक मॉडेलमध्ये नवा मापदंड निश्चित करत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०२४–२५ या आर्थिक वर्षात नॉन-फेअर रेव्हेन्यूमध्ये (प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न) तिप्पट म्हणजेच जवळपास ₹१२२ कोटींची भरघोस वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या ₹४२.५ कोटी या उत्पन्नात यंदा थेट १८७ टक्के वाढ झाली आहे. या विक्रमी वाढीमुळे एमएमआरडीएने स्वयंपूर्ण, आर्थिकदृष्ट्या […]Read More

महिला

मासिक पाळीचा तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो?

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मासिक पाळीच्या दरम्यान त्वचेमध्ये अनेक प्रकारचे बदल होतात. महिलांमध्ये हे बदल इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स कमी झाल्यामुळे हे घडते. त्यामुळे या काळात त्वचेच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. महिलांच्या शरीरात दर महिन्याला हार्मोनल बदल होतात. हे मासिक पाळीच्या चक्रामुळे होते, जे पूर्णपणे नैसर्गिक आहे. मासिक पाळीच्या ३-५ दिवसांपासून ते […]Read More

करिअर

जॉब शोध प्रक्रियेचा अत्यावश्यक भाग…मुलाखत

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुलाखती हा जॉब शोध प्रक्रियेचा अत्यावश्यक भाग आहे आणि त्या अनेक लोकांसाठी तणावपूर्ण असू शकतात. तथापि, योग्य तयारी आणि सकारात्मक वृत्तीने, तुम्ही तुमच्या यशाची शक्यता वाढवू शकता. मुलाखतीच्या तयारीची पहिली पायरी म्हणजे कंपनी आणि नोकरीच्या स्थितीचे आधी संशोधन करणे. हे तुम्हाला कंपनीची मूल्ये, उद्दिष्टे आणि ध्येय समजून घेण्यास मदत […]Read More