पहलगाम, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेल्याने काश्मीरमधील पर्यटनाला उतरती कळा लागली आहे. पर्यटक काश्मीर सहलींचे बुकींग रद्द करत आहेत. या भीतिदायक वातावरणात मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी याने धाडस दाखवून पहलगामला भेट दिली आहे. ‘हिंदोस्तां की ये जागीर है, के डर से हिम्मत भारी है. हिंदोस्तां की […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाच्या झळा वाढत असताना आता सर्वसामान्य मुंबईकरांना महागाईच्या झळाही बसणार आहेत. शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचणाऱ्या बेस्ट बस चे तिकिटदर आता दुप्पट वाढवण्यात आले आहेत. आता ५ रुपयांना मिळणारे तिकीट १० रुपये, तर एसी बसचे ६ रुपयांचे तिकीट थेट १२ रुपये इतके होणार आहे, तर मासिक पासात तब्बल ३५० रुपयांची […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माळशेज घाट पावसाळ्यातील निसर्गसौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथे उंच पर्वत, हिरवीगार झाडे, धबधबे आणि ढगांनी वेढलेला परिसर पाहायला मिळतो. या भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या शेजारील टेकडीवर रिकाम्या जागेत काचेचा स्कायवॉक उभारण्यात यावा. सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्वावर या स्कायवॉकची उभारणी करण्यासाठी […]Read More
लखनौ, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानींना परत पाठवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी नेपाळमार्गे अवैधपणे भारतात प्रवेश करणारी पाकिस्तानी महिला सीमा हैदरने पाकिस्तानात परत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. मला पाकिस्तानला पाठवू नका, अशी विनंती ती सातत्याने करत आहे. आता मात्र तिने थेट आत्महत्या […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाम हल्ल्याचे वृत्तांकन करणाऱ्या १७ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर आज भारताने बंदी घातली. यामध्ये क्रिकेटपटू शोएब अख्तर, डॉन न्यूज, समा टीव्ही आणि जिओ न्यूज यांचा समावेश आहे. सरकारचे म्हणणे आहे की हे चॅनेल भारत आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या देत आहेत. बीबीसीलाही इशारा देण्यात आला […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) ने अलीकडेच इयत्ता ७ वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलांमध्ये दिल्लीच्या सुलतान आणि मुघलांचा इतिहास वगळण्यात आला आहे. त्याऐवजी, नवीन अभ्यासक्रमामध्ये भारतातील प्राचीन राजवंशांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, जसे की मौर्य, शुंग, आणि सातवाहन काळ. […]Read More
छ. संभाजी नगर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इकोनिड्स फाऊंडेशनने भारतातील पहिले ‘वॉटर लिटरसी सेंटर’ छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात आले आहे. याचा उद्देश जलसंधारणाच्या प्रभावी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवणे आहे. पाझर तलाव, कंटिन्युअस कटऑफ ट्रेंचेस (CCT), गॅबियन बांधकामे आणि गली प्लंबिंग यासारख्या पद्धतींचा वापर करून केंद्राने वार्षिक ७८ दशलक्ष लिटर पाण्याची बचत केली असून भूजल […]Read More
नवी दिल्ली (एप्रिल २८): पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता जबाबदारी नाकारत पाकिस्तानने जगाची सहानुभूती मिळवण्यासाठी कांगावा सुरू केला आहे. भारताला शह देण्यासाठी चीनने यावादात उडी घेत पाकला समर्थन दिले आहे. पहलगाम प्रकरणी चीनने “त्वरित व न्याय्य तपासणी” करण्याची मागणी केली असून पाकिस्तानला त्याच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षा हितांच्या संरक्षणामध्ये समर्थन दिले आहे. भारतासोबत निर्माण झालेल्या […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुम्ही पक्षीनिरीक्षक असल्यास, हे बंगळुरूपासून १०० किमी अंतरावरील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळांपैकी एक आहे. भारतीय आणि इजिप्शियन गिधाडांसारखे पंख असलेले प्राणी टिपण्यासाठी तुमचे कॅमेरे घेऊन जा. ‘शोले’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे चित्रीकरण त्याच ठिकाणी झाले होते, तुम्ही पहिल्यांदाच भेट देत असलात तरीही रामनगर हे तुम्हाला परिचित वाटेल. हे बंगलोरच्या जवळच्या हिल […]Read More
इस्लामाबाद, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारून नेहमी प्रमाणेच पाकिस्तानने आडमुठेपणा करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे पाकमधील मंत्री भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत आहेत. तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्याच्या चौकशीत चीन आणि रशियालाही समाविष्ट करावे अशी पाकिस्तानची मागणी आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी रशियन मीडिया रिया नोवोस्तीला दिलेल्या […]Read More