रत्नागिरी दि ३:– दक्षिण रत्नागिरीला पहाटे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपले. राजापूर तालुक्यात सुद्धा धुंवाधार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला. वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू पिकाचे नुकासान झाले आहे. दरम्यान हवामान विभागाने अरबी समुद्रातील बाष्प युक्त वाऱ्यामुळे कोकणाला पावसाचा […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रीयन स्वयंपाकात काही पारंपरिक पदार्थ असे आहेत जे झटपट बनतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात. पिठल हा असाच एक सोपा आणि पौष्टिक पदार्थ. हरभऱ्याच्या पिठापासून (बेसन) तयार होणारे पिठल हे ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय असून ते भाकरीसोबत खाल्ले जाते. साहित्य: कृती: कशासोबत खावे? पिठल गरमागरम भाकरी, पोळी किंवा तांदळाच्या भातासोबत […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रमुख कृषी आधारित उद्योग असलेल्या साखर निर्मिती उद्योगाच्या कामगिरीत यावर्षी घसरण झालेली दिसुन येत आहे. राज्यातील साखर हंगाम जवळपास आटोपला असून साखर उतारा आणि साखरनिर्मिती या दोन्ही बाबतीत मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. चालू हंगामात ८० लाख टन साखरनिर्मिती झाली असून गतहंगामाच्या तुलनेत तब्बल ३० लाख […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंदिरा गांधी पंतप्रधान असताना कॅप्टन राकेश शर्मा हा आपला पहिला भारतीय अंतराळात गेला होता. त्यावेळी त्याला अंतराळातून भारत कसा दिसतो ? असा प्रश्न इंदिरा गांधी यांनी केला असता. त्याने ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’, असे उत्तर दिले होते. याचीच पुनरुक्ती आता अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी केली आहे. […]Read More
नवी दिल्ली, 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वक्फ संपत्तीच्या देखभालीसाठी विधेयक आहे.मात्र विरोधक व्होट बँकेसाठी वक्फबाबत संभ्रम पसरवत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस वर केला. अमित शहा यांनी लोकसभेत स्पष्ट केले की, नवीन कायद्यानुसार वक्फ बोर्डावर कोणत्याही गैर-मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती केली जाणार नाही. विरोधकांवर निशाणा साधत अमित शहा म्हणाले की, तुम्ही लोक तुमच्या […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र व राज्य सरकारच्या ‘लेक वाचवा, लेकीला शिकवा’ या धोरणाला हातभार लावण्यासाठी, श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने नवजात बालिकांसाठी ‘श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी’ योजना सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांत ८ मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनी जन्माला आलेल्या मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना राबवण्याचा प्रस्ताव सरकारमान्यतेसाठी सादर करण्यात येणार […]Read More
बंगळुरु, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे ISRO आपत्ती व्यवस्थापनात सहाय्यभूत ठरणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत आहे. ISRO ने आता आकाशातील वीज कोसळण्याच्या घटनांचा अंदाज वर्तविण्यात महत्वाचे यश मिळविले आहे. आता इनसॅट -3 डी उपग्रहाकडून मिळणाऱ्या डाटा मार्फत सुमारे 2.5 तास आधी वीज कोसळण्याचा अंदाज वर्तविणे शक्य झाले आहे. […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालमत्ता कर हा मुंबई मनपाच्या आर्थिक स्रोतांपैकी अत्यंत महत्त्वपूर्ण स्रोत मानला जातो. यावर्षी मुंबई मनपाने विक्रमी कर संकलन केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाच्या मालमत्ता कर संकलन विभागाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी निर्धारित करण्यात आलेल्या ६ हजार २०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत महानगरपालिकेने ६ हजार […]Read More
मुंबई दि.2(एम एमसी न्यूज नेटवर्क): परभणी जिल्ह्यातील पूर्णा बाजार समितीचे सभापती बालाजी खैरे, पाथरी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण कोल्हे, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बालाजी देसाई यांच्यासह उबाठा आणि शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, ज्येष्ठ नेते रामप्रसाद […]Read More
मुंबई दि.2(प्रतिनिधी) : अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडे लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला. “संविधान बचाव, देश बचाव” या घोषवाक्याखाली आयोजित या मोर्चात आदिवासी समाजाच्या हक्कांचे रक्षण, बेरोजगारी, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांसारख्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील राघोजी भांगरे राष्ट्रीय स्मारक तातडीने पूर्ण करावे, तसेच महाबोधी विहाराचा […]Read More