Month: April 2025

पर्यावरण

बीकेसीमध्ये ‘पर्यावरण भवन’साठी भूखंड मंजूर

मुंबई दि ४– : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) ‘पर्यावरण भवन’ या त्यांच्या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जी-ब्लॉकमधील सी-७९ क्रमांकाचा भूखंड देण्यास मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या १५९ व्या प्राधिकरण बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा निर्णय […]Read More

सांस्कृतिक

पुलंचं हे नाटक तब्बल तीन दशकांनी पुन्हा रंगभूमीवर

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रख्यात लेखक, नाटककार, अभिनेते पु. लं देशपांडे यांच्या अजरामर साहित्यकृती आजही वाचकांना भुरळ घालतात. सुंदर मी होणार ही त्यांची अशीच एक लोकप्रिय नाट्यकृती. या नाटकात खुद्द पुलं आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाईंनी काम केले होते. त्यानंतर श्रीराम लागू, गिरिश ओक, वंदना गुप्ते या प्रसिद्ध कलाकारांनी हे नाटक सादर केले […]Read More

देश विदेश

सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश संपत्ती करणार जाहीर

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा म्हणून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपापली संपत्ती जाहीर करणार आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराला आग लागल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोट्यवधींची रोकड मिळाली होती. त्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. उच्च न्यायालयाच्या […]Read More

ट्रेण्डिंग

जुने वाहन मोडीत काढल्यास नवीन वाहनावर १५ टक्के सवलत

मुंबई : एखाद्याचे वाहन जुने झल्यास स्वेच्छेने वाहन मोडीत काढल्यास त्याच प्रकारातील नवीन वाहन खरेदीत तब्बल १५ टक्के सवलत मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे.नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रावर (आरव्हीएसएफ) परिवहन प्रकारातील वाहनांना नोंदणीपासून ८ वर्षांच्या आत वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास तसेच परिवहनेतर प्रकारातील वाहनांना नोंदणी पासून […]Read More

विज्ञान

राज्य सरकार करणार ३ अत्याधुनिक AI उत्कृष्टता केंद्रांची स्थापना

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भविष्यातील AI तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार अधिक कार्यक्षम प्रशासनासाठी याबाबत महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मायक्रोसॉफ्टसोबत (Microsoft) एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मायक्रोसॉफ्टचे वेंकट कृष्णन यांनी […]Read More

राजकीय

अमेरिकेने भारतावर लादला 27% जकात कर

वॉशिग्टन डीसी., दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क लागू केलं आहे. अमेरिकेने सर्व देशांवर सरसकट १० टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. दरम्यान, भारतावरील आयात शुल्क हे २६ टक्के नसून २७ टक्के असल्याचं अमेरिकेने स्पष्ट केलं आहे. व्हाइट हाऊसने एक अधिकृत आदेश जारी करून […]Read More

राजकीय

गुगली ट्रम्प यांची, विकेट मोदी सरकारची

मुंबई, दि. ३– अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चा फलदायी, सकारात्मक, समाधान कारक यासारखी विशेषण लावत झाल्याचे परराष्ट्र खात्यापासून ते भारतातील मोदी सरकार धार्जिण्या प्रसार माध्यमातून सर्वत्र सांगितले जात होते. त्यातच “मोदी, माय फ्रेंड, इज ए ग्रेट नेगोशिएटर” (मोदी व्यवहारिक वाटाघाटीत तरबेज आहेत) असे म्हणणारा ट्रम्प यांचा व्हिडियो सोशल मीडियावर […]Read More

राजकीय

‘त्रिभुवन सहकार विद्यापीठ सहकार क्षेत्राला बळकटी देणार

नवी दिल्ली, 3 : त्रिभुवन सहकार विद्यापीठ सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे ठरेल, असे मत सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज महाराष्ट्र सदनात पत्रकारां सोबत बोलताना व्यक्त केले आहे.मोहोळ म्हणाले की, देशभरात सहकार क्षेत्राचे मोठे जाळे असून आठ लाखांहून अधिक सहकारी समित्यांमध्ये ४० लाख कर्मचारी आणि ८० लाख निर्वाचित मंडळ सदस्य कार्यरत […]Read More

देश विदेश

अखेर बहुचर्चित वक्फ बोर्ड विधेयक संसदेत मंजूर

नवी दिल्ली, 3 : सरकारचे पाऊल मुस्लीमविरोधी असल्याचा अनेक विरोधी सदस्यांचा दावा फेटाळून लावत वक्फ विधेयक मुस्लिम वर्गातील प्रत्येकाच्या हिताचे असल्याचे स्पष्ट मत केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत बोलताना व्यक्त केले. लोकसभेत वक्फ विधेयक पारित झाल्यानंतर आज राज्यसभेत रिजीजू यांनी विधेयक मांडले. त्यावेळी ते बोलत होते.काँग्रेस वर सडकून टिका करताना ते म्हणाले […]Read More

कोकण

कोकणातील समुद्र किनाऱ्यांचे रुपडे पालटणार

मुंबई दि ३:– कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत कोकण विभागाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या संकल्पनेतून कोकणातील सर्व समुद्र किनाऱ्यांचा आंतरराष्ट्रीय दर्ज्याचा विकास करण्यासाठी तसेच सुसज्ज, स्वच्छ आणि अत्याधुनिक पर्यटनाच्या सोयी सुविधा असलेले समुद्र किनारे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी प्रथम प्राधान्याने दापोली तालुक्यातील कर्दे समुद्रकिनाऱ्याच्या […]Read More