Month: April 2025

आरोग्य

मंगेशकर रुग्णालयाला उपरती,या केसेसमध्ये डिपोझिट नाही

पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिपॉझिट न भरल्यामुळे तनिषा भिसे नामक गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आता इमर्जन्सी अथवा प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गत दोन दिवसांपासून या रुग्णालयावर होणाऱ्या चौफेर टीकेची धार आता काहीशी बोथट होण्याची शक्यता आहे. तनिषा […]Read More

शिक्षण

परदेशी पदवी शिक्षणासाठी UGCचे नवे नियम लागू

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आज परदेशी पदवी शिक्षणासाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्याला Recognition and Grant of Equivalence to Qualifications Foreign Educational Institution Regulation 2025 असे नाव देण्यात आले आहे. यानुसार, परदेशी संस्था भारतीय विद्यार्थ्यांना देशातच शैक्षणिक पात्रता पदवी प्रदान करू शकतील. या नियमाचा उद्देश विद्यार्थ्यांना […]Read More

मनोरंजन

रामायण मालिकेतील राम-सीता दिसणार या ऐतिहासिक भूमिकेत

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रामायण मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया आता एका ऐतिहासिक सिनेमात दिसणार आहे. श्रीरामनवमीच्या निमित्तानं या दोघांचं एक आकर्षक पोस्टर प्रदर्शित झालं आहे. ‘वीर मुरारबाजी.. पुरंदरकी युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी हिंदी चित्रपटात ही जोडी छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भाऊसाहेब आरेकर […]Read More

ट्रेण्डिंग

उद्या सुरु होणार देशातील पहिला वर्टिकल लिफ्ट समुद्री पूल

चेन्नई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या राम नवमीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरममध्ये भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट समुद्री पुलाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान इतर अनेक प्रकल्पांचेही उद्घाटन करणार आहेत. अधिकृत कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज भारतीय रेल्वेने नवीन पांबन पुलाचा एक प्रमोशनल व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. ‘पांबन पूल हे एक एक नेत्रदीपक दृश्य […]Read More

महाराष्ट्र

GST वसुलीत महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४-२५ या आर्थिक वर्षात लक्षणीय कामगिरी महाराष्ट्र शासनाने २,२५,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल संकलन केले आहे. हा आकडा मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ पेक्षा १३.६ टक्के जास्त आहे. तसेच २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या २,२१,७०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा जास्त आहे. महसूल विभागाने मूल्यवर्धित करातून (व्हॅट) ही भरपूर कमाई केली […]Read More

पर्यटन

काश्मीरमधील तुरतुक गाव – भारताचे शेवटचे गाव, सौंदर्य आणि शौर्याचा

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :तुरतुक हे लडाखमध्ये स्थित भारताचे शेवटचे गाव आहे. नुब्रा व्हॅलीतील हे लहानसे गाव, श्योक नदीच्या काठावर वसले आहे. येथे पोहोचण्यासाठी खडतर पर्वतीय वाट पार करावी लागते, पण एकदा का येथे पोहोचलात की, तुम्हाला हिमालयाच्या कुशीत वसलेल्या स्वर्गासारख्या निसर्गाचा अनुभव मिळतो. येथील बर्फाच्छादित शिखरे, हिरवळ, अप्रतिम हिमनद्या आणि स्थानिक बाल्टी […]Read More

ट्रेण्डिंग

बंदिजनांच्या आयुष्यात ‘सकारात्मकते’ची पहाट

मुंबई, दि.५ :– क्रोध, द्वेष आणि घृणेपोटी किंवा परिस्थितीमुळे गुन्हे घडत असतात. अशा गुन्हेगारांच्या आयुष्यात भगवद्गीतेच्या माध्यमातून सकारात्मकतेची जोड दिल्यास त्यांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ शकते. याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रातील कारागृहातून १९० बंदिजनांच्या साधनेतून दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कारागृहात भगवद्गीतेच्या श्लोकांचे सूर घुमत आहेत. मागील वर्षभर गीता परिवाराच्या माध्यमातून ऑनलाईन […]Read More

राजकीय

बँक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवीवर 100 टक्के विमा सुरक्षित करा

नवी दिल्ली, 5 : – बँक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवीवर 100 टक्के विमा सुरक्षित करा व दिवाळखोरीत गेलेल्या बँकांमधील ठेवीदारांना 100 टक्के परतावा द्यावा, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली.मस्के म्हणाले की,सध्या भारतातील राष्ट्रीयकृत, खाजगी, परदेशी अथवा सहकारी अशा कोणत्याही बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अधिनियम 1961 द्वारे विम्याने […]Read More

देश विदेश

तीन राज्यांत 1247 किलोमीटरच्या रेल्वे लाईन वाढणार

नवी दिल्ली, 5— पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे मंत्रालयाच्या चार प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. १८,६५८ कोटी रुपयांच्या या चार प्रकल्पांमुळे महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील 15 जिल्ह्यांमध्ये १२४७ किमीच्या रेल्वे लाईन वाढणार आहे. महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये रेल्वेचा विस्तार करण्यासाठी 18 हजार 658 कोटी रूपयाच्या चार प्रकल्पांना केंद्रीय […]Read More

Lifestyle

तामिळनाडूचा खास कोझ्ही रस्सा – पारंपरिक चिकन करीचा दक्षिण भारतीय

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण भारतात विविध प्रकारच्या मसाल्यांनी सजलेली आणि सांबार-रस्स्याच्या पलीकडे जाणारी जेवणाची संस्कृती आहे. तामिळनाडूमधील पारंपरिक कोझ्ही रस्सा (Kozhi Rasam) ही अशाच वैशिष्ट्यपूर्ण चवांची एक खास चिकन करी आहे. “कोझ्ही” म्हणजे तामिळ भाषेत चिकन. हा रस्सा म्हणजे मसालेदार, तिखटसर आणि आंबट चवांचा परिपूर्ण मिलाफ – जो भातासोबत किंवा परोटासोबत […]Read More