पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळे हिच्यासह प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.Read More
जम्मू-काश्मीर सरकारने सुरक्षेच्या कारणामुळे ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला होता. हाती आलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरने गुप्तचर संस्थांच्या सल्ल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पहलगामनंतर आणखी एक हल्ल्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी वर्तवली होती.युसमार्ग, तूस मैदान, दूधपात्री, अहरबल, कौसरनाग/कौसरनाग, बांगस, कारीवान, बांगस व्हॅली, […]Read More
मुंबई दि २९– राज्यातील मुंबई, ठाणे, बेलापूर, उलवे, तळोजा येथील खाड्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामधून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि डंम्पिंग ग्राऊंडचा कचरा यामुळे प्रदूषण वाढत असून त्याचा फटका मासेमारी व्यवसायाला बसत आहे. याबाबत पर्यावरण, मत्स्यव्यवसाय आणि उद्योग विभागांनी दखल घ्यावी आणि यासंदर्भातील संशोधन संस्थांच्या मदतीने विषयतज्ञांचा समावेश असलेली अभ्यास समिती सात दिवसाच्या आत स्थापन करुन एक महिन्यात […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्या भवितव्याची सुरक्षा करण्यात मदत होईल. ६० वर्षे पूर्ण झालेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दर महिन्याला ६ हजार रुपये पेन्शन दिले जाणार आहे. मात्र, ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले जात आहेत. कामगार विभागाच्या […]Read More
कोल्हापूर, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावातील सर्वसामान्य मेंढपाळाच्या कुटुंबातील तरुण बिरदेव सिद्धाप्पा ढोणे याची निवड झाली. बिरदेव यांने UPSC परीक्षेत 551 वी रँक मिळवत IPS अधिकारी बनण्याचं स्वप्न साकार केलं आहे . त्यांच्या संघर्षमय प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्याची भेट घेऊन अभिनंदन करायला […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बँकेने ATM मशीनमधून ₹100 आणि ₹200 च्या नोटा सहज उपलब्ध करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. RBIने जारी केलेल्या निर्देशांनुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देशभरातील 75% ATMमध्ये किमान एक कॅसेटमधून ₹100 किंवा ₹200 च्या नोटा काढता येणे अनिवार्य असेल. पुढील टप्प्यात, 31 मार्च 2026 पर्यंत 90% […]Read More
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) १ मे २०२५ पासून ATM व्यवहारांसाठी सुधारित फ्रेमवर्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ATM सेवा जास्त कार्यक्षम आणि पारदर्शक बनवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. ATM चा वाढता वापर लक्षात घेता, RBI ने मोफत व्यवहारांची मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित केली आहे. मासिक मोफत व्यवहारांच्या मर्यादेपलीकडे जाऊन केलेल्या प्रत्येक […]Read More
नवी दिल्ली, दि, २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाला (NMCG) आता करमुक्त दर्जा देण्यात आला आहे, असे केंद्रीय थेट कर मंडळाच्या (CBDT) अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. नमामि गंगे या गंगा नदीच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठीच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाला पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 अंतर्गत प्राधिकृत प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात […]Read More
मुंबई,दि. २८:– महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. १५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा.शासनाचा विभाग १५ ऑगस्टपर्यंत जो विभाग त्यांच्या सेवा ऑनलाईन करणार नाहीत त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना या विषयाबाबत […]Read More
मुंबई दि २८– एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील 19 इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीला राज्याच्या मुख्य सचिव यांच्यासह एमएमआरडीए, मुंबई महापालिका, एमएसआरडीसीचे संबंधीत अधिकारी उपस्थितीत होते. मंत्री अँड आशिष शेलार यांनी रहिवाशांचा विषय बैठकीत मांडून […]Read More