Month: April 2025

सांस्कृतिक

अक्षय तृतीया : सर्वांच्या आयुष्यातील सुख समृद्धी आणि शुभंकराचा क्षय

राधिका अघोर अक्षय तृतीया हा हिंदू धर्मपरंपरेतला एक महत्वाचा सण आहे. वर्षातील साडे तीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मूहूर्त मानला जातो, त्यामुळे या दिवशी शुभ दिन म्हणून लग्न कार्ये आणि इतर शुभ गोष्टी केल्या जातात. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. अक्षय तृतीयेच्या नावातच, त्याच्या मागचा अर्थ लपलेला आहे. ज्याचा क्षय होत नाही, ते […]Read More

राजकीय

सुरक्षा रक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांना आता खाकी गणवेश….

मुंबई, दि. ३० : — राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो आणि नाव असणार आहे. त्याचबरोबर कामगार दिनाचे औचित्य साधून हा खाकी गणवेश दिनांक 1 मे 2025 पासून राज्यभरात अंमलात येणार असल्याची घोषणा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केली. महाराष्ट्र […]Read More

सांस्कृतिक

श्रीमंत दगडूशेठ गणपतीलाआंब्याचा महानैवेद्य

पुणे दि ३०– साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. ही आंब्यांची आरास पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटे पासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोयही गर्दी […]Read More

पर्यटन

राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जर तुम्हाला देशाच्या पारंपारिक कला आणि हस्तकला प्रकारांची प्रशंसा करायची असेल तर, राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय हे आहे जिथे तुम्ही जावे. हे केंद्र देशाच्या हस्तकला आणि हातमागाचे वैभव दाखवते, अगदी स्पष्टपणे. तुम्हाला देशाच्या ग्रामीण भागातील अनेक मनोरंजक प्रदर्शने आढळतील, जसे की लाकूड कला, धातूची भांडी, चित्रे, मातीच्या झोपड्या, छतावरील […]Read More

Lifestyle

डाळ टमाटे

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:१५ मिनिटेलागणारे जिन्नस:हिरवे भेद्रं/ टमाटे ३ ते ४ – मुंगसोल – पाववाटी तेल- २ चमचेजिरं – पाव चमचामोहरी – पाव चमचाकांदा – १ बारीक चिरलेलालसुण – ८ १० पाकळ्या किसुनअद्रक – छोटासा तुकडा किसुनहिरवी मिरची – ३ ४तिखट – १ चमचामिठ – चवीनुसारहळद- चिमुट्भरसांभार मूग डाळ […]Read More

ट्रेण्डिंग

या भारतीय चित्रपटांना पाकमध्ये बंदी, कारणेही आहेत चमत्कारिक

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एजंट विनोद (२०१२) या चित्रपटात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे चुकीचे चित्रण असल्याचा आरोप होता. एक था टायगर (२०१२) मध्ये पाकिस्तानी लोकांच्या नकारात्मक प्रतिमा असल्याने त्यावरही बंदी होती. बंगिस्तान (२०१५) मधील आत्मघाती बॉम्बरची कथा सेन्सॉर बोर्डाने नाकारली. नीरजा (२०१६), जो कराची येथे अपहरण झालेल्या विमानाची कहाणी आहे, तो चित्रपटही […]Read More

ट्रेण्डिंग

अनंत अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाच्या पदी नियुक्ती

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्योजक मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही जबाबदारी १ मे २०२५ पासून पुढील पाच वर्षांसाठी असेल. अनंत अंबानी याआधी रिलायन्स ग्रुपच्या अनेक कंपन्यांमध्ये गैर-कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. आता ते कार्यकारी नेतृत्वाचा भाग होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली […]Read More

देश विदेश

पाकीस्तानी हॅकर्सकडून राजस्थान सरकारची वेबसाइट हॅक

जयपूर: राजस्थान सरकारच्या तीन वेबसाइट्सवर पाकिस्तानी हॅकर्सनी सायबर हल्ला केला आहे. यामध्ये शिक्षण विभागाची वेबसाइट देखील समाविष्ट आहे. हॅकर्सनी वेबसाइट्सवर भारतविरोधी संदेश पोस्ट केले असून, “पाकिस्तान सायबर फोर्स” नावाने संदेश प्रकाशित केले आहेत. शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर “पाहलगाम हा हल्ला नव्हता, तर एक अंतर्गत कट होता” असा संदेश दिसला. याशिवाय, “तुम्ही आग लावली, आता वितळण्यासाठी तयार […]Read More

राजकीय

उदंचन जलविद्युत प्रकल्पांमध्ये ₹57,260 कोटींची गुंतवणूक!

मुंबई दि २९– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाजनको, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड, आणि अवाडा ग्रुप यांच्यामध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. या करारांच्या माध्यमातून 8,905 मेगावॅट वीजनिर्मिती, ₹57,260 कोटींची गुंतवणूक आणि 9200 रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाजनकोच्या माध्यमातून घाटघर (125 मेगावॅट), कोडाळी (220 मेगावॅट), वरसगाव […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यातील रोहिडेश्वर किल्ल्याला मिळाला संरक्षित स्मारकाचा दर्जा, होणार जतन

भोर तालुक्यातील रोहिडेश्वर किल्ल्याला राज्य सरकारने मंगळवारी संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. पुण्यापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्याचा इतिहास यादव काळापासून सुरू होतो. 1666 मधील पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता. मात्र, 24 जून 1670 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. या घोषणेमुळे किल्ल्याच्या संवर्धनाला चालना मिळणार आहे.शिवाय […]Read More