मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जागतिक वसुंधरा दिनानिमित्त २२ एप्रिल ला ‘सेव्ह द अर्थ कॉन्क्लेव्ह’ – बांबू क्षेत्रावर विशेष भर या विषयावर राजधानीतील सुब्रमण्यम ऑडिटोरियम, पुसा येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाआहे.पत्रकार परिषद मध्ये बोलताना भाजप नेते पाशा पटेल म्हणाले की,हा महत्वपूर्ण उपक्रम आहे. तसेचया कार्यक्रमास गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी […]Read More
मुंबई, दि. 10 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भापा डोई ही पारंपरिक बंगाली मिठाई असून तिचं सौंदर्य म्हणजे तिची सादगी, गोडसर चव आणि केवळ काही घटकांतून तयार होणारी उत्कृष्टता. ‘भापा’ म्हणजे वाफवलेली आणि ‘डोई’ म्हणजे दही. ही मिठाई खास बंगालमध्ये सण-उत्सवांमध्ये बनवली जाते. हलकं गोड, मऊसर आणि चविष्ट भापा डोई ही गोडाची आरोग्यदायी पर्याय आहे […]Read More
बुलडाणा , दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील खडकपूर्णा जलाशयात अचानक हजारो माशांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जलाशयात आणि काठावर मृत मासे दिसून येत असून, दुर्गंधीही सुटली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी याच जलाशयावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांमध्ये भीती, निर्माण झाली आहे. अद्याप माशांच्या मृत्यूचे ठोस कारण स्पष्ट झालेले नाही. जलप्रदूषण, […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड-मंडणगड मतदारसंघ हा आंबा, काजू, सुपारी, नारळ, कोकम, मासळी यांसारख्या शेती आणि मत्स्य उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, स्थानिक बाजारपेठेचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आपली उत्पादने विक्रीसाठी जवळपास १५० ते २०० किमी अंतरावरील रत्नागिरी येथील बाजार समितीकडे जावे लागत होते. परिणामी वाहतूक खर्च, वेळ आणि श्रम […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पूर्व भारतातील अरुणाचल प्रदेशातील तवांग हे ठिकाण आजही पर्यटकांच्या मुख्य प्रवासाच्या यादीत नसलेलं, पण अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि संस्कृतीने समृद्ध असलेलं गाव आहे. इथलं तवांग मठ – भारतातील सर्वात मोठं बौद्ध मठ – हे येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचं लक्ष वेधून घेतं. बर्फाच्छादित डोंगर, स्वच्छ हवा, आणि शांत वातावरण यात मन […]Read More
चंद्रपूर दि १८– चंद्रपूर तालुक्यात वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात २५,००० वर्षांपूर्वीचे लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म भूशास्त्र संशोधक सुरेश चोपणे यांनी शोधले आहेत. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारची प्लेईस्टोसीन काळातील हत्तीची जीवाश्मे आढळली असून, यासोबत पाषाणयुगीन अवजारेही सापडली आहेत.विदर्भातील ही शोधलेली जीवाश्मे २३ ते २६ हजार वर्षांपूर्वीच्या स्टेगोडॉन गणेश (Stegodon Ganesa) प्रजातीची असल्याचे मत वाडिया इन्स्टिट्यूटचे […]Read More
पुणे दि १८– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज चिंचवड, पुणे येथे क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारकाचे लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. फडणवीस म्हणाले, क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारकाच्या भूमिपूजनामध्ये आणि आता स्मारकाच्या लोकार्पणामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल स्वतःला भाग्यशाली समजतो. अतिशय सुंदर प्रकारचे स्मारक याठिकाणी […]Read More
मुंबई, दि.१८– आधार केंद्र चालक यांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून पूर्वी एका आधार नोंदणीसाठी 20 रुपये देण्यात येत होते आता 50 रुपये मिळणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड आशिष शेलार यांनी सांगितले. डिजिटल सेवांचा विस्तार करण्यात राज्याने पुढाकार घेतला असून अद्ययावत आधार संच मिळावे अशी मागणी राज्यातील आधार केंद्रांची होती. त्यानुसार नवीन आधार संच […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संघटन पर्वाअंतर्गत भारतीय जनता पार्टीचे दीड कोटींहून अधिक प्राथमिक सदस्य आणि 1 लाख 34 हजारांहून अधिक सक्रीय सदस्यांच्या नोंदणीचे उद्दीष्ट साध्य करून महाराष्ट्र भाजपाचं सदस्य नोंदणी अभियान ऐतिहासिक ठरले आहे, अशा शब्दांत भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस (मुख्यालय) खा.अरुण सिंह यांनी महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More
बेसन, मसाले आणि नारळाच्या चविष्ट ग्रेव्हीसह बनणाऱ्या या पदार्थाची चव खवय्यांना वेड लावते. बेसनाची भाजी वाफवून तयार केलेल्या पाटवड्या आधी तळल्या जातात, आणि मग त्यांना लालसर रस्सामध्ये शिजवलं जातं. यात कोथिंबीर, आले-लसूण आणि गरम मसाल्याचा सुंदर तडका असतो. पाटवडी रस्सा भाकरी किंवा गरम वाफाळत्या भातासोबत दिला जातो. पारंपरिक मराठी चवेसोबत आधुनिक गार्निशचा वापर केल्यास याचा […]Read More