Month: April 2025

राजकीय

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच

 मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी आणि मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नसून, सर्व कायदेशीर तरतुदींनुसारच निवडणुका पार पडल्या आहेत. आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 6 कोटी 40 लाख 87 हजार 588 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळी […]Read More

गॅलरी

स्व रक्ताने काढले बाबासाहेबांचे चित्र

मुंबई दि २३– आंतरराष्ट्रीय ब्लड आर्टिस्ट डॉक्टर संतोष कटारे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र स्वतःच्या रक्ताने रेखाटले आहे. याची प्रतिमा त्यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल कटारे यांचे अभिनंदन केले आहे.Read More

ट्रेण्डिंग

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवादांचे फोटो झाले उघड, ओळखही पटली

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर काही पर्यटक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचे समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत आता महत्त्वाची माहिती आता समोर येऊ लागली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर […]Read More

राजकीय

जलसंधारण विभागात अजूनही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचाच फोटो

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- महाराष्ट्र राज्याचा गाडा जिथून चालतो त्या मंत्रालयात महायुती सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर येऊन अनेक महिने उलटले आहेत. परंतु अजूनही मंत्रालयातील जलसंधारण विभागात महाविकास सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा फलक आणि फोटो पाहायला मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई, दि. 23 : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून […]Read More

देश विदेश

काश्मिर दहशतवादी हल्ला, गृहमंत्री अमित शहा यांनी दिली घटनास्थळी भेट

पहलगाम, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून बैसरन व्हॅलीची पाहणी करण्यात आली. पहलगाम येथे नेमकी घटना कशी घडली, याबाबत अमित शाह यांनी माहिती घेतली. जम्मू काश्मीरचे […]Read More

देश विदेश

काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू, मृतामध्ये ६ जण महाराष्ट्रातील

श्रीनगर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे.तर २० हून अधिक लोक जखमी झाले. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील संजय लेले, अतुल मोने, दिलीप डिसले, संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे, हेमंत जोशी या ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले, हेमंत […]Read More

विदर्भ

केस आणि नख गळती प्रकरणी तपासणी, केंद्रीय पथक दाखल …

बुलडाणा, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील 16 गावांमध्ये केस आणि नख गळती घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक जिल्हयात दाखल झाल आहे. त्यांनी आज बाधीत गावांना भेटी दिल्या. त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आणि आवश्यक नमुने देखील संकलित केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते […]Read More

विदर्भ

कोल्हापूर, सांगलीमध्ये बहुतांश भागाला पावसाने झोडपले

कोल्हापूर दि २३– दिवसभर उन्हाच्या तप्त झळानंतर कोल्हापूर शहरासह, जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यात रात्री साडेआठच्या सुमारास वादळी वान्यासह धुवांधार पावसाने झोडपले. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे, विद्युत खांब कोसळले, घरांचे पत्रे उडाले. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. जोतिबा डोंगरावरील गुलालमय शिखरे, परिसर धुवून निघाले. श्री जोतिबा मंदिरावर अखेर वरुणराजा बरसला. यामुळे मंदिर गुलालमय […]Read More

विदर्भ

चंद्रपुरात उन्हाच्या तडाख्याने बदलविले शाळामहाविद्यालयाचे वेळापत्रक

चंद्रपूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसू लागल्याने जिल्हाभरातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा आणि महाविद्यालयांनी वेळांत बदल करून सकाळी १० वाजेपर्यंतच वर्ग सुरू ठेवावे, अशा सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. परीक्षा सकाळच्या सत्रात घ्यावात. उष्णता लाटेच्या स्थितीनुसार विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, मंगळवारी चंद्रपूरचे तापमान […]Read More