Month: March 2025

कोकण

चिपळूणमध्ये झाला तीन दिवसीय नमन महोत्सव…

रत्नागिरी दि २८:– सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा तसेच लोकसंस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे, नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची आणि परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून तथा सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२५ चा कोकणातील पारंपरीक लोककलेचा […]Read More

राजकीय

देशातील सामाजिक,राजकीय परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ढासळणे चिंतेचा विषय

नवी दिल्ली, 28 : देशातील सामाजिक राजकीय परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ढासळणे चिंतेचा विषय असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी बैठकीत व्यक्त केले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली. यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अनिल देशमुख यांच्यासह […]Read More

Lifestyle

आंबट-गोड आम्रखंड – पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड पदार्थाची खास रेसिपी

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळा सुरू झाला की आंब्याची चाहूल लागते आणि त्याबरोबरच आम्रखंड हा महाराष्ट्रीयन गोड पदार्थही लोकप्रिय होतो. दाटसर, मलईदार आणि आंबट-गोड चवीचे आम्रखंड जेवणात एक वेगळीच लज्जत आणते. चला, आज आपण ही सोपी आणि चविष्ट रेसिपी शिकूया. साहित्य: कृती: टिप्स: उन्हाळ्यात हा खास गोड पदार्थ नक्की करून पाहा आणि […]Read More

क्रीडा

खेलो इंडिया पॅरा स्पर्धा, महाराष्ट्र पदक तक्त्यात पाचव्या स्थानावर

नवी दिल्ली दि २७– महाराष्ट्राने नवी दिल्लीत संपलेल्या खेलो इंडिया स्पर्धेच्या टेबलटेनिसमध्ये पदकाचा षटकार झळकावला. 18 सुवर्णांसह 43 पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने पदक तक्त्यात पाचवे स्थान पटकावले. कोल्हापूरच्या दत्तप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी सुवर्णपदकाला गवसणी देत राज्यासाठी स्पर्धेत सुवर्णसांगता केली. दिल्लीतील पॅरा खेलो इंडियाच्या दुसर्‍या पर्वात महाराष्ट्राने गत वर्षापेक्षा सरस कामगिरी केली. यंदा 18 […]Read More

महानगर

मुंबईत ‘क्लीन अप मार्शल’ची सेवा ४ एप्रिलपासून बंद

मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क):मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शहरातील ‘क्लीन अप मार्शल’ची सेवा ४ एप्रिल २०२५ पासून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या या मार्शलविरोधात वारंवार तक्रारी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ४ एप्रिलनंतर ‘क्लीन अप मार्शल’कडून दंड आकारणी होत […]Read More

आरोग्य

दारू पिणे लपवल्यास मिळणार नाहीत विम्याचे पैसे

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्युविमा कंपन्यांनी आयुर्विम्याचा क्लेम नाकारण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीने पॉलिसी विकत घेत असताना दारू पिण्याची सवय लपवून ठेवली असे तर विमा कंपनी त्याचा क्लेम नाकारू शकते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायाधीश संदीप मेहता यांच्या खंडपीठाने […]Read More

देश विदेश

ही बनली जगातील सर्वांत मोठी स्टील कंपनी

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : JSW स्टील कंपनीचे बाजार भांडवर 30 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले आहे. यासोबतच, कंपनी बाजार भांडवलाच्या आधारवर जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी बनली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 30.31 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. कंपनीची स्टील उत्पादन क्षमता 35.7 दशलक्ष टन आहे, ती आर्थिक वर्ष 2028 पर्यंत 43.5 MT आणि आर्थिक […]Read More

देश विदेश

अमेरिका परदेशी वाहनांवर 25% कर लादणार

वॉशिग्टन डीसी, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सत्तेत आल्या दिवसापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण स्वीकारून त्याचा धडाकेबाज अवलंब सुरु केला आहे. देशातील नोकऱ्या आणि उद्योगधंदे यामध्ये अमेरिकन नागरिकांना प्राधान्य देण्यासाठी ते दररोज कठोर निर्णय घेत आहेत. देशात बेकायदा वास्तव्याला असणाऱ्या परदेशस्थांना त्यानी उचलबांगडी केली आहेत. आता देशांतर्गत ऑटोमोबाईल उद्योगाला चालना […]Read More

पर्यटन

बाली – इंडोनेशियातील स्वर्गीय बेट जिथे निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्या ठिकाणी निळेशार समुद्रकिनारे, हिरव्यागार जंगलांनी वेढलेले पर्वत आणि समृद्ध संस्कृती आहे, ती जागा म्हणजे इंडोनेशियातील बाली! या ठिकाणी साहसी पर्यटन, ऐतिहासिक मंदिरे आणि आलिशान बीच रिसॉर्ट्स एकत्र दिसतात. बालीमध्ये अवश्य भेट द्याव्यात अशा ठिकाणी: ✅ १. उबुद – निसर्ग आणि संस्कृतीचे केंद्र ✅ २. तनाह लोट मंदिर […]Read More

महाराष्ट्र

विदर्भ, मराठवाड्याच्या विकासासाठी दावोस 2025 मधील 17 करारांना  मंजुरी

नवी दिल्ली 27 : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा निर्णय महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीत एकूण ₹3,92,056 कोटी गुंतवणुकीच्या 17 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली. या गुंतवणुकीतून राज्यात 1,11,725 प्रत्यक्ष आणि 2.5 ते 3 लाख अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागाला याचा मोठा फायदा होणार आहे. या निर्णयावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार […]Read More