मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा देशातील सर्वांत मोठ्या धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो. या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने त्र्यंबकेश्वर देवस्थानाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थानच्या पारंपरिक जेवणामध्ये केर सांगरी ही अतिशय प्रसिद्ध आणि स्वादिष्ट भाजी आहे. ही भाजी मुख्यतः राजस्थानच्या कोरड्या हवामानात उगवणाऱ्या केर (जंगली फळ) आणि सांगरी (शेंगा) यापासून बनवली जाते. रुचकर मसाले आणि सरसोंच्या तेलात शिजवलेली ही भाजी बाजरीची रोटी किंवा पराठ्यांसोबत अप्रतिम लागते. चला, आज ही राजस्थानी पारंपरिक भाजी […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा सन 2025-26 साठीचा रू. 40,187.41 कोटींचा अर्थसंकल्प आज महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांनी सादर केला. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना अधिकाधिक आणि जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा उभारण्यासाठी सदर अर्थसंकल्पात रु. 35,151.14 कोटी म्हणजेच एकूण खर्चाच्या सुमारे 87% निधी पायाभूत प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात […]Read More
नवी दिल्ली, दि. २8 : दिल्लीतील आमदारांच्या पगार वाढी बाबत विधान सभेत महत्वाची चर्चा झाल्याचे समजते. दिल्लीतील आमदारांचे वेतन आणि भत्ते वाढवायाची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. दिल्ली विधान सभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान सभापती विरेंदर गुप्ता यांनी आमदारांचे वेतन, भत्ते आणि इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी आणि योग्य शिफारस करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या […]Read More
मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क): बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य अशांतता टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार 30 मार्चपासून 13 एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत पाच किंवा अधिक जणांच्या जमावबंदीबरोबरच मिरवणुका व लाऊडस्पीकरच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस उपआयुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या तरतुदीनुसार हा […]Read More
मुंबई, दि. २८ (एम एमसी न्यूज नेटवर्क): परिमंडळ-७ मधील शालेय परिसर तंबाखुमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक मोहीम राबवत कठोर कारवाई केली. मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवस कृती आराखड्यानुसार आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार या मोहिमेला वेग देण्यात आला. पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान हाती घेण्यात आले. या मोहिमेअंतर्गत परिमंडळ-७ चेंबूर […]Read More
ठाणे दि २८– जागतिक रंगभूमी दिनी म्हणजेच २७ मार्च २०२५ रोजी पन्नाशीपार तरुणांच्या दमदार कलाकृतींनी सजलेली उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी दिमाखात पार पडली. ठाणे आर्ट्स गिल्ड च्या ‘तिन्ही सांजा’ एकांकिकेने प्रथम एकांकिकेचा बहुमान पटकावला. तसेच माय स्टेज पुणे संस्थेच्या सांजसावल्या ने द्वितीय, ब्रोकन कॅमेरा मुंबई च्या वन सेकंड्स लाईफ ने तृतीय तर सुप्रभा चॅरिटेबल […]Read More
म्यानमार आणि थायलंडची राजधानी बँकॉक शहर शुक्रवारी दुपारी 12:50 च्या सुमारास भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी हादरले. 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. म्यानमारमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जाते .थायलंडमधून धोकादायक चित्रे समोर येत असून अनेक इमारती कोसळल्या आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये 14 मजली इमारत कोसळली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने […]Read More
मुंबई, दि.२८ :– राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रु. २८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम […]Read More
सांगली दि २८ — सांगली ही पश्चिम महाराष्ट्रातील हळद खरेदी विक्रीची देशातील अग्रेसर बाजारपेठ आहे. या पेठेत महाराष्ट्राबरोबर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू यासह अनेक राज्यातील शेतकरी आपली हळद विक्रीसाठी आणतात. हळद विक्री, प्रक्रिया, निर्यात यासह सर्व सुविधा सांगलीत आहेत. हळदीचे एग मार्क कार्यालय आणि हळद पूड तयार करण्याचे 50 कारखाने या भागात आहेत. राजापुरी हळद […]Read More