मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र हे भारतातील तिसऱ्या नंबरचे कर्जबाजारी राज्य असल्याचं RBI च्या अहवालात स्पष्ट झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सर्वाधिक कर्जबाजारी राज्य आहेत. २०२४ मध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून एकूण ८३.३ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. २०१९ मध्ये ४७.९ लाख कोटी रुपयांचे कर्ज […]Read More
प्रयागराज, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोट्यवधी भाविकांची उपस्थिती लाभलेल्या महाकुंभमेळ्यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चांगलीच उभारी मिळाली आहे. “महाकुंभाने जगाला श्रद्धा आणि अर्थव्यवस्थेचा चांगला समन्वय साधला आहे. एखाद्या शहराच्या विकासावर ७.५ हजार कोटी रुपये खर्च करून त्या राज्याची अर्थव्यवस्था ३.५ लाख कोटी रुपयांनी वाढते असे कधीच घडत नाही. हे जगात कुठेही दिसत नाही, पण […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे डिजिटल मार्केटिंग हे एक उत्तम करिअर पर्याय बनले आहे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? ही अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे इंटरनेटचा वापर करून उत्पादन किंवा सेवा लोकांपर्यंत पोहोचवली जाते. डिजिटल मार्केटिंगचे प्रकार शिक्षण आणि पात्रता नोकरी संधी आणि पगार फ्रेशर्सना ₹३-६ लाख वार्षिक पगार […]Read More
मुंबई, दि. २ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहरीकरणाच्या झपाट्याने वाढत्या प्रक्रियेमुळे जागतिक स्तरावर ऊर्जा वापर, प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांची झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे भविष्यातील स्मार्ट शहरे केवळ तंत्रज्ञानाने सक्षम असण्याऐवजी पर्यावरणपूरक आणि शाश्वत असावीत यावर भर दिला जात आहे. हरित ऊर्जा तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शहरे कार्बन उत्सर्जन कमी करू शकतात आणि ऊर्जा वापर […]Read More
मुंबई, दि. १ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिलांचे आरोग्य अनेकदा हार्मोन्सच्या संतुलनावर अवलंबून असते. हार्मोनल असंतुलनामुळे वजनवाढ, थकवा, तणाव, अनियमित मासिक पाळी, त्वचेच्या समस्या आणि अनेक आरोग्यविषयक त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे महिलांनी त्यांच्या आहार आणि जीवनशैलीत योग्य बदल करून हार्मोनल संतुलन राखणे आवश्यक आहे. हार्मोन्स आणि त्यांचे कार्य हार्मोन्स म्हणजे आपल्या शरीरातील केमिकल मेसेंजर्स असतात, […]Read More
बीड, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाल्मीक कराड हाच बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा बीड पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात केला आहे. या आरोपपत्रात वाल्मीकचा उल्लेख आरोपी क्रमांक १ असा करण्यात आला आहे. यामुळे या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराड भोवतीचा कारवाईचा फास आणखीनच घट्ट झाला […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सात जानेवारी रोजी मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला. ज्यात पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. 2023-24 बॅचच्या पदवीधर विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रमाणपत्रावर ‘मुमाबाई विद्यापीठ’ असे लिहिलेले असल्याचे निदर्शनास आले. दीक्षांत समारंभात मुंबई विद्यापीठाने ‘मुंबई’ असे चुकीचे स्पेलिंग असलेल्या पदव्या प्रदान केल्या. या पदवी […]Read More
मोहोळ, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मोहोळ येथील कृषी संशोधन केंद्र येथे ज्वारीचे लाह्यासाठी विशेष वाण विकसित करण्यात आले आहे. फुले पंचमी असे या वाणाचे नाव आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषि संशोधन केंद्र मोहोळ येथील संशोधन केंद्रात कोरडवाहू रब्बी ज्वारीसाठी काम केले जाते. या संशोधन […]Read More
पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रंजक आणि उद्बोधक प्रवासवर्णनांमधुन मराठी वाचकांना जगाची सफर घडवून आणणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांचे आज निधन झाले. ‘माझं लंडन’ हे त्यांचे पहिले पुस्तक. या पुस्तकाच्या सात आवृत्त्या प्रकाशित झाल्या. दृष्टिहीन बांधवांसाठी हे पुस्तक ब्रेल लिपीमध्येही प्रकाशित करण्यात आले. डॉ. मीना प्रभू या या मूळच्या पुण्याच्या होत्या, […]Read More
पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेते आणि व्याख्याते राहुल सोलापूरकर हे काही दिवसांपूर्वींच शिवरायांच्या आग्रातून सुटकेबाबत चुकीचे विधान करून अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोठा जनक्षोभ झाला होता. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. हे प्रकरण शमले असताना आता पुन्हा एकदा सोलापूरकरांचे नाव वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेत पुणे शहराचे सांस्कृतिक […]Read More