मुंबई, दि. ५ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): हार्मोन्स म्हणजे शरीरातील विविध कार्ये नियंत्रित करणारे रसायने आहेत. एस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, थायरॉईड हार्मोन आणि इन्सुलिन यांसारखे अनेक हार्मोन्स महिलांच्या आरोग्यावर परिणाम करतात. अनियमित जीवनशैली, अयोग्य आहार आणि मानसिक तणावामुळे हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकते. यामुळे अनियमित मासिक पाळी, त्वचेच्या समस्या, थकवा, वजन वाढणे आणि गर्भधारणेस अडथळे येऊ […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राजस्थानचा उल्लेख आला की, तिथल्या पारंपरिक पदार्थांची आठवण येते. त्यातीलच एक सर्वात लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ म्हणजे “दाल बाटी चूरमा”. ही डिश संपूर्ण राजस्थानमध्ये आवडली जाते आणि विविध सण-समारंभात विशेषतः बनवली जाते. बाटी हे तुपात माखलेले गहू पीठाचे गोळे असतात, जे भाजून घेतले जातात, तर दाल ही प्रथिनयुक्त आणि […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात रोमांचक सफारीचा अनुभव घ्यायचा असेल, तर मसाई मारा राष्ट्रीय उद्यान (Masai Mara National Reserve) हा सर्वोत्तम पर्याय आहे. आफ्रिकेतील केनया देशात स्थित हे उद्यान जगप्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला सिंह, बिबट्या, हत्ती, गेंडे आणि म्हैस असे “बिग फाइव्ह” म्हणून ओळखले जाणारे मोठे प्राणी बघायला मिळतात. मसाई […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई-कर्जत-पनवेल असा थेट प्रवास लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल कमी होतील आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग ठरणारा कर्जत-पनवेल रेल्वे कॉरिडॉर लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. जवळपास 29.6 किमी लांबीच्या या मार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रमांतर्गंत उत्तराखंडमध्ये सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंतचे 12.9 किमी लांबीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज यासंदर्भातील माहिती दिली आहे. रोपवेमुळं आता केदारनाथला जाणे सोप्पे होणार आहे. यात्रेकरुंना काही तासांतच केदारनाथला पोहोचता येणार आहे. अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील पायाभूत सुविधा विकसित होत आहेत. महानगरांमध्ये ठिकठिकाणी इमारतींची पुनर्बांधणी सुरु आहे. तसेच देशात महामार्ग, उड्डाण पुल यांचे बांधकामही वेगाने सुरु आहे. असे असूनही देशात सिमेंटचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त असल्यामुळे सिमेंटचे दर कमी होत असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत भारतात सिमेंटचे दर […]Read More
मुंबई दि ५ — शौर्याचं प्रतीक असलेले धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना जिथे अटक झाली तो संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा अधिग्रहीत करून तिथे संभाजी महाराजांचं साजेसं स्मारक राज्य सरकार तयार करेल अशी घोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेमध्ये केली . राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. रायगडाच्या […]Read More
वाशीम, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम तालुक्यातील ब्रम्हा शेतशिवारात उन्हाळी तुरीचा बहरलेले पीक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी पारंपरिक हंगामी पिकांव्यतिरिक्त उन्हाळी तुरीची प्रयोगात्मक लागवड केली असून, २ एकर क्षेत्रात घेतलेल्या या पिकाला चांगले यश मिळताना दिसत आहे. सध्या तुरीला फुलोरा लागण्यास सुरुवात झाली आहे. योग्य पद्धतीने सिंचन आणि खत व्यवस्थापन […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेझॉन वेब सर्व्हिसेस कंपनी महाराष्ट्रात आपल्या विविध क्षेत्रातील कामकाज वाढविणार आहे. २०३० पर्यंत ही कंपनी महाराष्ट्रात किमान ८.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक क्लाऊड मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि कॉम्प्युटिंग फॅसिलिटीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. वैष्णव यांनी असेही […]Read More
मुंबई दि ५ — राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये असणाऱ्या रुग्णालयात एमआरआय , स्कॅनिंग आणि डायलिसिस यंत्रांची किती कमतरता आहे याची माहिती हे अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात सादर करावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले. यासंबंधीचा प्रश्न साजिद पठाण यांनी उपस्थित केला होता, त्यावर हरीश पिंपळे,विजय वडेट्टीवार आदींनी उप प्रश्न विचारले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे […]Read More