Month: March 2025

करिअर

ग्रीन एनर्जी क्षेत्रात करिअर – सौर आणि पवन ऊर्जा क्षेत्रातील

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रीन एनर्जी हा सध्या सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांमुळे नवीकरणीय ऊर्जेच्या संधी वाढल्या आहेत. सौर, पवन आणि बायो-एनर्जी क्षेत्रात भरपूर रोजगार निर्माण होत आहेत. ग्रीन एनर्जीमध्ये करिअर करण्याचे फायदे: ✅ स्थिर आणि भविष्यातील सुरक्षित नोकरी: हे क्षेत्र सतत […]Read More

राजकीय

आता वाहन चालकांची मद्यासोबत ड्रग चाचणीही

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांकडून तपासण्यात येणाऱ्या मद्याच्या अंशासोबतच चालकाने ड्रग सेवन केलं आहे की नाही याबद्दलची तपासणी देखील सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या संदर्भातील प्रश्न काशिनाथ दाते यांनी उपस्थित केला होता, त्यावर योगेश सागर, गोपीनाथ पडळकर, अभिमन्यू पवार, नितीन […]Read More

महानगर

अनधिकृत भोंग्यांसाठी आता पोलिस ठाण्याचा प्रभारी जबाबदार…

मुंबई, दि. ११(एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील विविध प्रार्थना स्थळांवर लावण्यात येणारे भोंगे नियमाचे उल्लंघन करून वापरण्यात येत असतील तर त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारीवर निश्चित करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या संदर्भातील लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते. ही लक्षवेधी सूचना देवयानी फरांदे यांनी उपस्थित […]Read More

राजकीय

गटई कामगारांना कायदेशीर वेंडिंग लायसन्स द्या, खासदार वायकर यांची मागणी

नवी दिल्ली,दि 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील १२ बलुतेदार पैकी एकामध्ये गटई कामगारांचा समवेश होतो. ते आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्यांना सन्मानाची वागणूक देण्याबरोबरच त्यांचे महागरपालीकेकडून करण्यात येणारे शोषण थांबवण्यासाठी गटई कामगारांना कायदेशीर वेंडिंग लायसन्स, देण्यात यावे अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत शून्य तासिका काळात केली. […]Read More

पर्यावरण

प्लास्टिक प्रदूषण – पर्यावरणासाठी मोठा धोका

मुंबई, दि. ११ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्लास्टिक हा आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. परंतु याच प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. नद्यांमध्ये, समुद्रात आणि मोकळ्या जागांमध्ये पडलेले प्लास्टिक शेकडो वर्षे नष्ट होत नाही, त्यामुळे जमिनीसह जलस्रोतही प्रदूषित होतात. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. प्लास्टिक प्रदूषणाची […]Read More

महिला

पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी महिलांनी फॉलो कराव्यात या महत्त्वाच्या सवयी

मुंबई, दि. ११ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पचनसंस्थेशी थेट संबंधित असते. अयोग्य आहार, झोपेची कमतरता आणि तणाव यामुळे अनेक महिलांना अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन आणि सूज यांसारख्या समस्या जाणवतात. दीर्घकाळ या समस्या दुर्लक्षित ठेवल्यास IBS (Irritable Bowel Syndrome), गॅस्ट्रिक अल्सर आणि इतर पचनासंबंधी विकार होऊ शकतात. त्यामुळे पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी […]Read More

महिला

महिलांसाठी हार्मोनल संतुलन राखण्याच्या नैसर्गिक पद्धती

मुंबई, दि. ९ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिलांच्या शरीरात वेगवेगळ्या टप्प्यांवर हार्मोन्समध्ये बदल होत असतात. पाळीचा कालावधी, गर्भधारणा, प्रसूती, मेनोपॉज यांसारख्या टप्प्यांमध्ये हार्मोनल संतुलन महत्त्वाची भूमिका बजावते. हार्मोनल असंतुलनामुळे थकवा, अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे, त्वचेच्या समस्या, तणाव आणि झोपेच्या समस्या जाणवू शकतात. मात्र, नैसर्गिक उपायांचा अवलंब करून हार्मोन्सचे संतुलन राखता येते. हार्मोनल असंतुलन होण्याची […]Read More

देश विदेश

आग्रा आणि पान‍िपत येथे होणार भव्य स्मारक, अर्थसंकल्पात तरतूद

नवी दिल्ली, दि. 10 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा आणि हर‍ियाणा राज्यातील पान‍िपत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती, आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद केली असल्याची घोषणा, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केली. या दोन्ही ठिकाणी प्रेरणादायी इतिहासाची आठवण करून देणारे स्मारक उभारले जाईल. […]Read More

ट्रेण्डिंग

हॉर्वर्ड विद्यापीठातील संशोधकाने गणितीय सिद्धांताने मांडला देवाच्या अस्तित्वाचा दावा

वॉशिंग्टन,दि.१०(एमएमसी न्यूज नेटवर्क):-देव आहे की नाही यावर शेकडो वर्षांपासून चर्चा सुरु आहे. ब्रह्मांडाचे रहस्य उलगडून सांगणारे स्टीफन हॉकिन्स यांनी देवाचे अस्तित्व नाकारले होते. आता मात्र हॉर्वर्ड विद्यापीठातील एक संशोधक डॉ. विली सून यांनी देवाचे अस्तित्व असल्याचा दावा केला आहे.डॉ. सून हे हॉर्वर्ड विद्यापीठातील एक खगोलशास्त्रज्ञ असून ते एअरोस्पेस इंजिनीयरही आहेत. आपल्या दाव्यासाठी त्यांनी एक गणिती […]Read More

देश विदेश

नेपाळी नागरिकांना पुन्हा हवी आहे राजेशाही

काठमांडू, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेपाळमधील शतकानुशतके असलेली राजेशाही संपून लोकशाही राजवट येऊन आता सतरा वर्ष होऊन गेली आहेत. तरीही आताही तेथील नागरीकांना राजशाही बद्दल अजूनही आस्था असल्याचे चित्र दिसत आहे. नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र शहा काल कडक बंदोबस्तात काठमांडूत दाखल झाले असून त्यांच्या स्वागतासाठी राजेशाही समर्थक कार्यकर्ते विमानतळावर उपस्थित होते. ज्ञानेंद्र पोखरा […]Read More