Month: March 2025

महानगर

सुधीर मुनगंटीवार ठरताहेत सभागृहातील जागल्या…

मुंबई दि ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क): महायुतीच्या सरकारच्या काळात सरकारमध्ये ज्येष्ठ असूनही मंत्रिपद न मिळालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या आठवड्यापासूनच मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरायचं काम सुरू केले असून आपल्याकडे जी वैधानिक आयुधे उपलब्ध आहेत त्या सर्वांचा वापर करून आपण सर्वसामान्यांसाठी सरकारला जाब विचारू असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यानंतर ते रोज […]Read More

राजकीय

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानभवनात

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानभवनात छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कृषीमंत्री […]Read More

महानगर

कुर्ल्यात एक नगर एक होळीचे आयोजन

मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): कुर्ला पूर्व येथील नेहरुनगर या म्हाडाच्या वसाहतीमध्ये होळीचा उत्सव एकत्रितपणे साजरा व्हावा या दृष्टीने एक नगर एक होळी हा उपक्रम यंदाही करण्यात येणार आहे. यातून सर्व नागरिक एकत्र येतील तसेच पर्यावरणाची होणारी हानी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. गुरुवारी १३ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता नेहरुनगर येथील छत्रपती शिवाजी […]Read More

पर्यावरण

जगभरातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या २० शहरांमध्ये भारतातल्या १३ शहरांचा समावेश,

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातल्या प्रदूषणाविषयी प्रकाशित करण्यात आलेल्या ताज्या रिपोर्टनुसार भारताची अवस्था बिकट असल्याचे दिसते आहे. जगातल्या २० सर्वात प्रदूषित शहरांपैकी १३ शहरं भारतातली आहेत. यात आसाममध्ये असलेलं बर्निहट शहर पहिल्या क्रमाकांवर आहे. स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी आयक्युआरच्या जागतिक एअर क्वालिटी रिपोर्ट 2024 नुसार दिल्ली जागतिक स्तरावर सगळ्यात प्रदूषित शहर ठरलं […]Read More

देश विदेश

आफ्रिकेतील काँगोमध्ये झालेल्या बोट अपघातात २५ जणांचा बुडून मृत्यू

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आफ्रिकेतील काँगोमध्ये मोठा बोट अपघात होऊन २५ जणांचा सोमवारी बुडून मृत्यू झाला आहे. फुटबॉल सामना झाल्यानंतर घरी परतणाऱ्या खेळाडूंवर काळाने घाला घातला आहे. दक्षिण पश्चिम कॉंगोमध्ये नदीत नाव बुडाली, त्यामध्ये २५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतामध्ये काही फुटबॉल खेळाडूंचा समावेश होता. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत असल्यामुळे काँगोमध्ये अशा […]Read More

पर्यटन

बोलीविया – सालार डी उयुनीचे आरसासारखे चमकणारे वाळवंट

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण अमेरिकेतील बोलीविया हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे असलेल्या सालार डी उयुनी या जगातील सर्वात मोठ्या मिठाच्या वाळवंटाला भेट देणे म्हणजे एका अनोख्या जगात वावरण्यासारखे आहे. सालार डी उयुनीची वैशिष्ट्ये: जगातील सर्वात मोठे मिठाचे वाळवंट: सुमारे १०,५८२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. आरसासारखा परावर्तित होणारा पृष्ठभाग: पावसाळ्यात मिठाचा […]Read More

ट्रेण्डिंग

नारायण मूर्ती – सुधा मूर्ती यांच्यावर ३ भाषांमध्ये येणार बायोपिक

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या आयुष्यावर आता चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शक-निर्माता ही तिहेरी जबाबदारी अश्विनी अय्यर-तिवारी आणि नितेश तिवारी सांभाळणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि नारायण मूर्ती यांच्या मातृभाषेत म्हणजेच कन्नडमध्ये तयार होणार आहे. चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यात […]Read More

Lifestyle

आसामी एक्सओटिका – पारंपरिक आसामी बांबू शूट आणि मटण करी

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील ईशान्येकडील आसाम राज्य हे आपल्या अनोख्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातील एक विशेष पदार्थ म्हणजे बांबू शूट आणि मटण करी, जी स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे. या पारंपरिक आसामी पदार्थाची खासियत म्हणजे त्यात वापरण्यात येणारे ताजे बांबू शूट आणि सुगंधी मसाले. साहित्य: ५०० ग्रॅम मटण १ कप ताजे बांबू […]Read More

पर्यावरण

शाश्वत शेती – निसर्गस्नेही शेतीतून पर्यावरण रक्षण

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शाश्वत शेती म्हणजे पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादन घेणे. यामध्ये नैसर्गिक संसाधनांचे जतन, मृदासंवर्धन आणि रासायनिक खतांचा कमी वापर केला जातो. शाश्वत शेतीचे फायदे: ✅ मृदासंवर्धन: जमिनीची सुपीकता टिकवली जाते. ✅ पाणी संवर्धन: ठिबक सिंचन, जलसंवर्धन तंत्रांचा वापर. ✅ रासायनिक खतांचा कमी वापर: नैसर्गिक खतांचा वापर वाढवणे. […]Read More

महिला

सेंद्रिय त्वचा काळजी – नैसर्गिक उपायांनी त्वचेला तजेलदार बनवा

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या काळात त्वचेसाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढली आहे. रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधनांऐवजी घरगुती आणि सेंद्रिय घटक वापरणे अधिक फायदेशीर ठरते. त्वचेच्या आरोग्यासाठी घरगुती उपाय: ✅ एलोवेरा जेल: त्वचेला थंडावा आणि हायड्रेशन देते. ✅ हळदीचा लेप: त्वचेतील सूज आणि डाग कमी करतो. ✅ गुलाबपाणी: नैसर्गिक टोनर म्हणून उपयोगी. ✅ […]Read More