यवतमाळ, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ , वाशिम, नांदेड, अकोला इत्यादी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज वास्तव्याला आहे. हा समाज आपली पारंपरिक होळी आजही उत्साहात साजरी करतो. यावेळी महिला पारंपरिक वेशभूषा धारण करतात. तर पुरुष सुद्धा फेटा धोती शर्ट जॅकेट असा पेहराव परिधान करतात आणि डफडीच्या तालावर पारंपारिक गीते गात फेर धरून मोठ्या […]Read More
वाशीम दि १३:– वाशीम जिल्ह्यात सध्या हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद काढणीच्या कामात व्यस्त आहेत. मागील चार-पाच वर्षांपासून जिल्ह्यात हळदीचे उत्पादन वाढले असून, नगदी पीक म्हणून हळदीला विशेष महत्त्व मिळत आहे.सुरुवातीला ट्रॅक्टरच्या सहाय्याने हळद जमिनीतून उपटली जाते. त्यानंतर मजुरांच्या हाताने हळद वेचणी केली जात आहे. वर्षागणिक जिल्ह्यात हळद उत्पादक […]Read More
दिल्ली, 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला असून, गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे देवेंद्र […]Read More
नवी दिल्ली, 13: देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल आणि यासाठी केंद्र शासन 400 कोटी रूपयांची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio-Visual & […]Read More
चेन्नई, दि.१३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तामिळनाडूमध्ये द्रमुकचे सरकार आहे आणि एमके स्टॅलिन येथे मुख्यमंत्री आहेत. सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ‘₹’ चिन्हाऐवजी ‘ரூ’ चिन्ह वापरले. हे तमिळ लिपीतील ‘रु’ अक्षर आहे.गेल्या एका महिन्यापासून केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये हिंदीवरून वाद सुरू आहे. केंद्र सरकार नवीन शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा धोरण लागू करण्यास सांगत आहे. हिंदी आणि […]Read More
मुंबई, दि.१३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा बनावट चकमकीत मृत्यू झाल्याच्या प्रकरणात अद्याप एफआयआर का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी केला. यावर सरकारच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील अमित देसाई म्हणाले की, सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. तपासात एन्काउंटर बनावट असल्याचे दिसून आले तर FIR […]Read More
मुंबईसह आठ जिल्ह्यांमधील सन २०२५साठीच्या पहिल्या तुकडीतील ‘अग्रीवीर’ भरतीला सुरुवात झाली आहे. १० एप्रिलपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. ‘अग्नीवीर’ ही १६व्या वर्षी (Army Agniveer Bharti 2025 age limit) संरक्षण दलांद्वारे देशसेवा करण्याची संधी देणारी योजना आहे. चार वर्षांची सेवा बजाविल्यानंतर नोकरी सोडायची असल्यास संबंधित ‘अग्नीवीर’ सैनिकाला जवळपास १०.४० लाख रुपये मिळतात. त्याखेरीज दरमहा […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रेल्वेकडून सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध यात्रा आयोजित केल्या जातात. रेल्वेने आता जैन समाजाच्या देशभरातील विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी एक विशेष जैन यात्रा आयोजित केली आहे. येत्या ३१ मार्च पासून विशेष भारत गौरव रेल्वेने ही यात्रा सुरु होणार असून त्यासाठी प्रति व्यक्ती २५ हजार रुपये […]Read More