Month: March 2025

देश विदेश

पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर बलुच आर्मीकडून आत्मघाती हल्ला, ९० सैनिक ठार

इस्लामाबाद, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एरवी भारतासाठी डोकेदुखी ठरणारा पाकीस्तान आता आंतर्गत गृहकलहाने ग्रासला आहे. पाकमधील बलुचिस्तान प्रातांचे पाक सरकार विरोधात लष्करी कारवाई हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच बलोच सैन्याने पाकची ट्रेन हायजॅक करून शेकडो पाकीस्तानींची हत्या केल्याची बातमी आली होती त्यानंतर आज बलुच सैन्याने पाक आर्मीवर आत्मघातकी हल्ला केला. यात ९० पाक […]Read More

कोकण

सेवानिवृत्त आयएनएस गुलदार नौका विजयदुर्ग बंदरात दाखल

सिंधुदुर्ग, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयएनएस गुलदार ही सेवानिवृत्त युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला विजयदुर्ग बंदरापर्यंत आणण्यात अखेर यश मिळाले आहे . कारवार येथील नौदलाच्या तळावरून गुलदार नौका विजयदुर्ग बंदरात येऊन स्थिरावली आहे .या ठिकाणी नौकेवरील पर्यावरणाला हानी पोहोचवणारी द्रव्य आणि वस्तू काढून टाकण्यात येतील. नौकेच्या संपूर्ण स्वच्छतेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी जवळील निवती […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांना तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान

पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी देहू संस्थान चे विश्वस्त उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुकाराम बीज निमित्त आज लाखो […]Read More

राजकीय

जलयुक्त शिवार अभियानात सामाजिक संस्थांचा सहभाग

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात ‘जलयुक्त शिवार योजना-2’ अंतर्गत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासोबतच शेतीची सुपिकता वाढण्यासही मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. या योजनेतील सहभाग आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन तसेच मृद आणि जलसंधारण विभाग यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. गाळमुक्त […]Read More

पर्यटन

केनयातील मसाई मारा – वन्यजीवन आणि सफारीचा अद्भुत अनुभव

मुंबई, दि. १३ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): अफ्रिका खंडातील केनया हे देशप्रेमी, साहसप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एक अत्यंत अद्भुत पर्यटनस्थळ आहे. मसाई मारा नॅशनल रिझर्व्ह हे केनयातील सर्वात प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य असून, “द ग्रेट मिग्रेशन” साठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे हजारो वन्य प्राणी, विस्तीर्ण गवताळ मैदाने आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते. मसाई मारा – वन्यजीवनाचा […]Read More

Lifestyle

खुबानी का मीठा – पारंपरिक हैदराबादी गोड पदार्थाची चव

मुंबई, दि. १२ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): हैदराबादी पदार्थ हे त्यांच्या स्वादासाठी प्रसिद्ध आहेत, आणि त्यातच एक लोकप्रिय गोड पदार्थ म्हणजे “खुबानी का मीठा” हा आहे. हा गोड पदार्थ सुक्या खुबानीपासून तयार केला जातो आणि हैदराबादी भोजनानंतर हमखास दिला जातो. त्याची खासियत म्हणजे त्याचा गोडसर आणि थोडा आंबटसर चविष्ट स्वाद, जो कोणत्याही खास प्रसंगी खाण्यासाठी […]Read More

महानगर

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने घट

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेचा कहर झाला आहे. मार्च महिन्याच्या मध्यातच राज्यातील धरणांमधील पाणी पातळी झपाट्याने खालावत असताना मुंबईकरांसाठीही चिंतेची बातमी आहे. कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांवर येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणीकपातीचे संकट […]Read More

खान्देश

अहिल्यानगरमध्ये वाळू तस्करी विरोधात धडक कारवाई, 28 जणांना अटक

अहिल्यानगर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरात मोठ्या संख्येने सुरु असलेल्या बांधकामांना अगदी अल्पदरात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारा माल म्हणजे नद्यांच्या पात्रात मिळणारी वाळू. वाढत्या मागणीमुळे वाळू उपशात प्रचंड वाढ झाल्याने राज्यातील नदीपात्रांचे आतोनात नुकसान होत आहे. राज्य शासन आणि पोलीस प्रशासनाकडून बेकायदा वाळू उपशावर बंदी घालण्यासाठी वेळेवेळी कारवाई केली जाते. अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे […]Read More

Uncategorized

बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार…

मुंबई दि १५ — केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ’89 व्या’ बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार तथा कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.32.460 किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाय तसेच बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि […]Read More

पर्यावरण

राज्याच्या १८ जिल्ह्यांतप्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जीकरण…

मुंबई, दि. १५ : — पारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे मर्यादीत असल्यामुळे यापुढील काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरच अधिक भर द्यावा लागणार आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची शासनाची भूमिका आहे. राज्यात अपारंपरिक ऊर्जेच्या उपयोगासाठी सेल्को फाउंडेशन कार्यरत आहे. फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यातील १८ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार असून सध्या आठ […]Read More