बालेवाडी येथे रविवारी २३ मार्चला पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आमिर खान आणि किरण राव यांनी भेट घेतली. यावेळी दोघांनीही देशमुख कुटुंबियांना हिंमत ठेवण्याचा सल्ला दिला. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, त्यांचा मुलगा, संतोष देशमुख यांचा मुलगा यावेळी उपस्थित होते. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.Read More
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार केंद्राने द्यावा, अशी शिफारस करणारा ठराव मांडला गेला. हा ठराव २४ मार्चला म्हणजेच सोमवारी महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव मांडला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि […]Read More
नवी दिल्ली, २३ : महाराष्ट्रातील ‘ढोल बोहाडा’ नृत्य आणि ओडिसातील बाजसाल या लोकनृत्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. नवीन महाराष्ट्र सदन, येथे एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमांतर्गत “लोकसंस्कृतीचा लोकोत्सव” या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्त […]Read More
मुंबई, दि.२३ (एम एमसी न्यूज नेटवर्क): शिवाजीनगर परिसरात बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरवर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत त्याला रंगेहाथ अटक केली. डॉ. दिलीप कृष्णपाल सिंह (वय ४९)असे या बोगस डॉक्टरचे नाव असून तो शिवाजीनगर गोवंडी येथील रहिवासी आहे. गुन्हे शाखेच्या म.पो.उ.नि. माशेरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कक्ष-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात जमिनींचे सातबारा उताऱ्यावर अनेक वर्षे मयताची नावेच राहून त्याचा वारस तपास न करता तो सातबारा तसाच पडून राहतो, त्यामुळे अशा सर्व मालमत्तांचा वारस तपास शासन स्वतःहून करून पुढील दीड महिन्यात संबंधित अर्जदाराच्या अर्जाची वाट न पाहता त्या संबंधित सातबाऱ्यावर वारसांची नावे दाखल करण्याची मोहीम राबविण्यात येईल अशी […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये सामावून घेण्याचं उद्दिष्ट असून यासाठी राज्याच्या विविध भागात सामाजिक न्याय विभाग सव्वाशे वसतिगृह सुरू करणार* असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज विधानपरिषदेत दिली. यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मागणी असेल त्या ठिकाणी […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेरूतील माचू पिचू हे एक जागतिक आश्चर्य मानले जाते. हे ऐतिहासिक स्थळ इन्का संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास ८,००० फूट उंचीवर वसलेले हे ठिकाण साहसी प्रवाशांसाठी अत्यंत रोमांचक आहे. इतिहास: माचू पिचूचे बांधकाम १५व्या शतकात इन्का सम्राट पचकुतीने केले होते. हे शहर अंदाजे १५७२मध्ये स्पॅनिश आक्रमणानंतर […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) हे आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वात महत्त्वाचे घटक बनले आहेत. येत्या दशकात या क्षेत्रातील संधी प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत.AI म्हणजे काय?AI म्हणजे संगणकाला मानवासारखे विचार करण्याची क्षमता प्रदान करणे. यामध्ये डेटा अॅनालिसिस, मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग यांचा समावेश असतो.AI मध्ये […]Read More
मुंबई, दि. 23 (जितेश सावंत) :२१ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या इक्विटी बेंचमार्कने सलग पाचव्या सत्रात तेजी नोंदवली. निर्देशांकांनी मागील आठवड्यातील तोटा कमी केला आणि ४ वर्षांहून अधिक काळातील सर्वोत्तम साप्ताहिक वाढ नोंदवली या आठवड्यात, बीएसई लार्ज-कॅप निर्देशांकात ४.६ टक्के वाढ झाली, तर बीएसई मिड-कॅप निर्देशांकात ७ टक्के वाढ झाली.फेब्रुवारी २०२१ नंतरची ही सर्वात मोठी […]Read More
नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज दुपारी 3 पासून नागपुरातील संचारबंदी पूर्णतः उठविण्यात आली आहे. तहसील, कोतवाली, गणेशपेठ आणि यशोधरा या चार ही पोलिस ठाण्यांतर्गत संचार बंदी पूर्णतः उठविण्यात आल्याचे निर्देश पोलिसांनी जारी केले आहे. पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांनी हे निर्देश जारी केले आहेत. संचारबंदी उठवल्यानंतर पोलिसांमार्फत रूट मार्च काढण्यात आला. यावेळी […]Read More