मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ग्रीसचे अप्रतिम समुद्रकिनारे आणि संस्कृती जगभर प्रसिद्ध आहे. परंतु, सांत्वा (Santova) हे खूप कमी लोकांना माहीत असलेले अनोखे ठिकाण आहे. ठिकाणाची वैशिष्ट्ये: ð स्फटिकासारखे स्वच्छ निळे पाणीð संपूर्ण वर्षभर सुर्यप्रकाशाने उजळलेले हवामानð½ ग्रीक खाद्यसंस्कृतीचे अनोखे चविष्ट पदार्थ मुख्य आकर्षण: ➡ सांत्वा बीच: भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील शांत आणि स्वच्छ समुद्र किनारा.➡ […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पारसी खाद्यसंस्कृती ही अनोख्या मसाल्यांनी आणि स्वादांनी समृद्ध आहे. ‘पाट्रा नी मच्छी’ हा पारसी पद्धतीने बनवलेला केळीच्या पानात वाफवलेला स्वादिष्ट मासा आहे. साहित्य: ✅ ४ पोम्फ्रेट किंवा सुरमईचे तुकडे✅ १ कप कोथिंबीर✅ १/२ कप ओल्या नारळाचा कीस✅ ४-५ हिरव्या मिरच्या✅ १ चमचा जिरे✅ १ लहान तुकडा आले✅ १ चमचा […]Read More
मुंबई, दि. २५ —भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील विकास कामे , जनतेची कामे ठप्प […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) भारतातील शेतीवर होणारा मोठा परिणाम यावर भाष्य केले आहे. सत्या नडेला यांनी ‘X’ वरील पोस्टमध्ये छोट्या शहरांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची स्टोरी सांगितली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे नशीब बदलले आहे. नडेला यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पान मसाल्याची जाहिरात करून तरुणांची दिशाभूल करणं आता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना चांगलच महागात पडणार आहे. या तिघांविरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अलीकडेच, कोटा येथील एका सामाजिक कार्यकर्ते इंद्रमोहन सिंग हनी यांनी अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्याविरुद्ध […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अदानी समूहाने वेगाने वाढणाऱ्या FMCG युनिट Adani Wilmar चे नाव बदलून AWL अॅग्री बिझनेस लिमिटेड असे केले आहे. कंपनीने आज एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, भागधारकांकडून मंजुरी मिळाल्यानंतरच हे पाऊल उचलण्यात आले आहे. या रिब्रँडिंगचा उद्देश कंपनीची ओळख तिच्या मुख्य व्यावसायिक कृत्यांशी आणि कृषी-व्यवसाय उद्योगातील भविष्यातील वाढीच्या […]Read More
पुणे, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील जुन्नर आणि परिसरात विपुल जैवविविधतेमुळे बिबट्यांचा आढळही मोठ्या संख्येने दिसतो. उसांच्या शेतांमध्येही बिबट्यांची वस्ती असते. त्यामुळे गावकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. वनविभाग आता जुन्नर परिसरातील बिबट्याचा उपद्रव रोखण्यासाठी गाववस्तीत शिरू पाहणार्या बिबट्यांवर नजर ठेवण्यासाठी चक्क अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान वापरणार आहे. त्यामुळे बिबट्या गावात येण्याआधीच गावकऱ्यांना त्याची चाहूल […]Read More
मुंबई, दि २५ — कवी मनाचे महान योध्दे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षी पासून दिला जाणार पहिला “महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार” स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी.. ” या गीताला देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्र किनाऱ्यावरुन आज केली. ज्या पध्दतीने महाराष्ट्रभूषण आणि […]Read More
1) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता.(विधी व न्याय विभाग) 2) ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी(वित्त विभाग) 3) 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय; […]Read More
चंद्रपूर दि २५– पारंपरिक शेतीला फाटा देत चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूर येथील प्रशांत शेजवळ या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या 10 एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली त्यातून खर्च जाता एकरी 1 लाख रुपये निवळ नफा राहणार असल्याचे अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून एकरी 25 टन टरबूज उत्पन्न निघत असल्याने शेतकरी आनंदात आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे टरबूजाची मागणी […]Read More