वाराणसी, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी देशभरातून करोडोंच्या संख्येने जमा झालेले भाविक कुंभस्नानानंतर आसपासच्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांनी भेट देत आहेत. यामुळे गेल्या आठवड्यात अयोध्येतील प्रशासनाने पुढील काही काळ अयोध्येला येण्याच्या बेत करू नका अशी विनंती केली आहे. त्यानंतर आता वाराणसी येथे दररोज होणारी गंगा आरती देखील काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नववर्ष सुरु होताच देशातील सर्वसामान्यांसह सर्वांनाच वेध लागतात ते केंद्रीय अर्थसंकल्पाचे. सुरुवातीला अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर होत असे. मात्र मागील काही वर्षांपासून मोदी सरकारने फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अर्थसंकल्प सादरी करण्यास सुरुवात केली आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज करदाते, शेतकरी आणि महिलावर्गासाठी दिलासादायक अर्थसंकल्प सादर केला.या […]Read More
नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थमंत्री म्हणून सलग आठवा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे सर्वांत विशेष उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे करदात्यांना सुखद धक्का देण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी १२ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना एक रुपयाही टॅक्स लागू न होणार असल्याची घोषणा केली. आतापर्यंत १२ लाख रुपये वार्षिक […]Read More
मुंबई, दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होत आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या सहयोगाने माहिती तंत्रज्ञान विभागगाने या कामी पुढाकार घेतला असून आज त्याबाबतच्या टास्कफोर्सची नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. महाराष्ट्रामध्ये संशोधन, विकास, कौशल्यवृद्धी, तंत्रज्ञान नवकल्पना आणि धोरण निर्मितीला चालना […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईतील राजकीय शक्तीस्थळ असणाऱ्या मंत्रालयात आता चेहरेपट्टी ओळख दाखवणे सक्तीच्या करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आणि ज्यांच्याकडे ही चेहरेपट्टीची ओळख नाही त्यांना या ठिकाणी प्रवेश करणे अत्यंत त्रासदायक झालेले आहे. यामुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे . मंत्रालयात येणाऱ्या अनावश्यक माणसांना रोखण्यासाठी […]Read More
मुंबई दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या कुर्ला भागातील स्क्रॅप मार्केटमध्ये आज संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या घटनेची पुष्टी केली असून, आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुमारे संध्याकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास आग लागण्यास सुरुवात झाली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग स्क्रॅप मटेरियलच्या दुकानांपुरती मर्यादित आहे. मात्र, स्क्रॅप मार्केटमध्ये मोठ्या […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज केंद्र सरकारने लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला नेमके काय आले आहे त्याची ही माहिती खाली दिली आहे . ही केवळ प्राथमिक माहिती आहे. विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे नंतर देण्यात येईल. ML/ML/SL 1 Feb. 2025Read More
मुंबई दि.1 (एम एमसी न्यूज नेटवर्क): महावितरणच्या कल्याण व भांडूप परिमंडलातील पर्यावरणस्नेही 1 लाखांहून अधिक वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पेपरलेस वीजबिलास पसंती दिली आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ उपक्रमात सहभागी झाल्याने या ग्राहकांना वार्षिक जवळपास सव्वा कोटी रुपयांचा थेट फायदा होत आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ उपक्रमानुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास […]Read More
मुंबई, दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क): भाजपा आघाडी सरकारचा अर्थसंकल्प हा आघाडी सरकार वाचवण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आला आहे. संपूर्ण अर्थसंकल्पात फक्त बिहारचीच चर्चा करण्यात आली असून मुंबई व महाराष्ट्राचे नाव एकदाही घेतले गेले नाही. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी निराशाजनक असून मुंबई व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेस अध्यक्ष […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फ्रान्स येथे होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार-2025 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेशिका मागविण्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांना […]Read More